diff --git "a/data_multi/mr/2018-47_mr_all_0067.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0067.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0067.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,743 @@ +{"url": "http://trekventure.blogspot.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2018-11-15T05:46:37Z", "digest": "sha1:CGBOFIYMVM46E5NEHQ6EEFNBIWUOGQ6Z", "length": 21639, "nlines": 122, "source_domain": "trekventure.blogspot.com", "title": "माझी मुशाफिरी... A trekker's photodiary by Sandip Wadaskar: ऐतिहासिक उंबरखिंड …. कुरवंडे घाटाने", "raw_content": "\nशनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच\nऐतिहासिक उंबरखिंड …. कुरवंडे घाटाने\nश्रावण महिना. पाऊस कमी झालेला असतो. सगळीकडे उत्सवाचे आणि उत्साहाचे वारे वाहत असतात.घरामध्ये सणासुदीची चाहुल लागलेली असते.पण आम्हा भटक्यांचं मन मात्र गडावर गेल्याशिवाय रमतच नाही. अगदी आरामासाठी मोठ्या ट्रेकला टांग दिली असली तरीही असाच पावसाने पळी दिलेल्या गेल्या श्रावणात आमच्या भटकंती परिवाराचा हरिश्चंद्रगड-नळीच्या वाटेचा ट्रेक ठरलेला, इच्छा असूनही जाता आलं नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळीच जाग आली तेव्हा,झोप गेली होती ट्रेकला. अशा वेळी वाटतं ,दिवसभर बोर होण्यापेक्षा छोटासा ट्रेक करून संध्याकाळ पर्यंत घरी परतावं. लगेच वाश्या आणि रीश्याला फोन जातो आणि दोन्ही भिडू टाकोटाक शिवाजीनगरला हजर होतात. बेत ठरतो उंबरखिंड गाठायची ती कुरवंडे घाट उतरून.\nसकाळी सकाळीच म्हणजे उन्हं टोचायच्या आधीच आम्ही लोणावळा स्टेशन सोडुन डाव्या बाजूच्या रस्त्याला लागलो. गाडी नं मिळाल्यामुळं पायगाडीने रस्ता तुडवत निघालो,कुरवंडे गावाकडे . टाटा प्लांट जवळ असलेल्या शेवटच्या दुकानातुन तहानलाडू-भूकलाडू पिशव्यात कोंबून आमची पायगाडी सुरु झाली. स्वछ निरभ्र आकाश,पायतळी डांबरी गुळगुळीत रस्ता. मध्येच एखादं हौशी वाहन भर्रकन वारा उडवत निघुन जाई. मध्येच आकाशाला गवसणी घालणाऱ्या एखाद्या रानपाखराचा चिवचिवाट. कुठे उन्हं,कुठे सावल्यांची वाटणी करीत निघालेले निळ्या निळ्या आकाशी गस्त घालणारे पांढरे शुभ्र ढग. मस्त वाटत होतं, गेले तीन महिने पावसात भिजुन थोडी उसंत आता कुठे मिळत होती. चालत असतानाच, एक टेम्पो भरकन निघुन पुढे जाऊन थांबला,\"ओ दादाहो,कुटं जायाचं\" \"कुरवंडे\",मी.\"या बसा\". बसलो जाऊन टेम्पोत. \"कुठं \" \"कुरवंडे\",मी.\"या बसा\". बसलो जाऊन टेम्पोत. \"कुठं नागफणी \",एक म्हातारा. हम्म्म. नंतर उंबरखिंड गाठायची आहे. \"बरं बरं ,ते तुमच्या पुन्या-मुंबईकडचे लोक दर शनवार-रईवार पावसात लयी गर्दी करत्यात\". आम्ही हो ला हो लावत बसलो आपली पालकट मांडुन. पण नाही, म्हातारे आजोबा ऐकायलाच तयार नव्हते. सह्याद्रीच्या कण्यावर वसलेल्या कुरवंडे गावातुन त्यांनी पाहिलेले सह्याद्रीचे रौद्र रूप, त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर असे काही उमटुन गेले की आम्ही पाहतच राहिलो.\nगावात पोहोचलो. उजव्या बाजुला नागफणीचं टेकाड फणा काढुन उभं होतं. \"बस्स,एवढंच चढायचं\",रीश्या. अहो महाराज,हा बोनस ट्रेक आहे. आपलं मुख्य लक्ष्य उंबरखिंड. काय ,एवढंच चढायचं\",रीश्या. अहो महाराज,हा बोनस ट्रेक आहे. आपलं मुख्य लक्ष्य उंबरखिंड. काय चढायला सुरुवात केली. चढताना तुंग-तिकोना-लोहगड-विसापूर इत्यादी मावळसखे एक एक करून दर्शन देत होते .वीस मिनिटात माथ्यावर पोहोचलो. गर्द हिरवाईने नटलेला चौफेर मुलुख \"श्रावण मासी …हर्ष मानसी… हिरवळ दाटे….चोहीकडे \" या चार शब्दांचा अर्थ सांगुन गेला. मागे घाटमाथ्यावर आपले मावळसखे, समोर कोंकणात माथेरानची डोंगररांग. ते तिथे खाली ऐन सह्यधारेवर वसलेलं खंडाळा आणि पायथ्याशी लगट करणारं खोपोली. आणि हो तो दूरवर, दिसतोय का चढायला सुरुवात केली. चढताना तुंग-तिकोना-लोहगड-विसापूर इत्यादी मावळसखे एक एक करून दर्शन देत होते .वीस मिनिटात माथ्यावर पोहोचलो. गर्द हिरवाईने नटलेला चौफेर मुलुख \"श्रावण मासी …हर्ष मानसी… हिरवळ दाटे….चोहीकडे \" या चार शब्दांचा अर्थ सांगुन गेला. मागे घाटमाथ्यावर आपले मावळसखे, समोर कोंकणात माथेरानची डोंगररांग. ते तिथे खाली ऐन सह्यधारेवर वसलेलं खंडाळा आणि पायथ्याशी लगट करणारं खोपोली. आणि हो तो दूरवर, दिसतोय का हो तेच, दोन अंगरक्षक. बोर घाटाचे पहारेकरी,किल्ले राजमाचीवरचे श्रीवर्धन-मनरंजन बालेकिल्ले. त्याच्या मागे बहिरीचं ठाणं हो तेच, दोन अंगरक्षक. बोर घाटाचे पहारेकरी,किल्ले राजमाचीवरचे श्रीवर्धन-मनरंजन बालेकिल्ले. त्याच्या मागे बहिरीचं ठाणं डाव्या बाजुला खाली कोंकणात अंबा नदीचं पात्रं. माथ्यावर महाद��वाचं छोटेखानी मंदिर आणि पुढ्यात शिवभक्त नंदी.बस्स बाकी पाहण्यासारखं म्हणजे चौफेर हिरवागार निसर्ग डाव्या बाजुला खाली कोंकणात अंबा नदीचं पात्रं. माथ्यावर महादेवाचं छोटेखानी मंदिर आणि पुढ्यात शिवभक्त नंदी.बस्स बाकी पाहण्यासारखं म्हणजे चौफेर हिरवागार निसर्ग हे नागफणी टोक म्हणे ड्यूक वेलिंग्टन नावाच्या इंग्रजाच्या नाकासारखं दिसतं,म्हणुन त्याला ड्युक्स नोज असेही म्हणतात.\nआम्ही आमची पायगाडी वळवली. वीस मिनिटात उतरून सह्यधारेवर येऊन पोहोचलो. आमचा बोनस ट्रेक संपला होता . इथुन कोंकणातलं चावणी गाव स्पष्ट दिसत होतं. पुढे धार उतरायला सुरवात केली तोच एक मोळीवाले बाबा आमच्या समोरून येत होते. त्यांनी अगदी डोक्यावरून मोळी बाजूला ठेऊन आम्हाला वाट सांगितली. आम्ही घाट उतरायला सुरुवात केली. एका ओढ्यापाशी पोहोचलो. येथे आम्बेनाळी घाटाची वाट येऊन मिळाली. ही वाट आता शिवाजी INS च्या कुंपणामुळे बंद झालीये. याच वाटेने मोगलांचे सैन्य घाटाखाली उतरलं होतं . मध्येच आम्हाला नागफणीने दर्शन दिले आणि खरच ते कुणाच्यातरी नाकासारखेच दिसत होते हो कुठे पक्ष्यांचा किलबिलाट,कुठे दाट झाडी,कुठे सोनकी-तेरड्यांनी फुललेली सपाटी,कुठे गावातल्या म्हशी एखाद्या डबक्यात स्वीम्मिंगचा एथेछ आनंद लुटताना,निसर्ग अगदी आपल्याच नादात असल्यासारखा वागत होता. आम्हीही त्याचा मनसोक्त आनंद लुटत होतो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही अंबा नदीचं पात्र गाठलं. गावकरी नदीत वाळू उपसत होते. गावाचं नाव चावणी. छावणी चा अपभ्रंश कुठे पक्ष्यांचा किलबिलाट,कुठे दाट झाडी,कुठे सोनकी-तेरड्यांनी फुललेली सपाटी,कुठे गावातल्या म्हशी एखाद्या डबक्यात स्वीम्मिंगचा एथेछ आनंद लुटताना,निसर्ग अगदी आपल्याच नादात असल्यासारखा वागत होता. आम्हीही त्याचा मनसोक्त आनंद लुटत होतो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही अंबा नदीचं पात्र गाठलं. गावकरी नदीत वाळू उपसत होते. गावाचं नाव चावणी. छावणी चा अपभ्रंश कुरवंडे गावातुन आंबेनाळ घाट उतरून मुघलांची छावणी या गावातच पडली होती, म्हणुन ते नाव. गावकऱ्यांना वाट विचारून प्रवाहाच्या दिशेनं चालते झालो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही ऐतिहासिक समरभूमीवर दाखल झालो. चारही बाजूनी निबिड अरण्यं,पूर्वेला खडा सह्याद्री,मधुन वाहतो तो पावसाळी अंबा नदीचा पाट,परिसर एकदम निर्मनुष्य. आणि अशा परि���्थितीत एखाद्यावर हल्ला झाला तर माणसाने कुणाकडे पाहावं ,नाही देवाला हाका मारण्याशिवाय पर्यायच उरत नाही. तर गोष्ट आहे १६६१ ची. शिवाजी महाराजांनी महाराजसाहेबांकडून मिळवलेल्या \"गनिमी कावा\" नामक ब्रम्हस्त्राची कुरवंडे गावातुन आंबेनाळ घाट उतरून मुघलांची छावणी या गावातच पडली होती, म्हणुन ते नाव. गावकऱ्यांना वाट विचारून प्रवाहाच्या दिशेनं चालते झालो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही ऐतिहासिक समरभूमीवर दाखल झालो. चारही बाजूनी निबिड अरण्यं,पूर्वेला खडा सह्याद्री,मधुन वाहतो तो पावसाळी अंबा नदीचा पाट,परिसर एकदम निर्मनुष्य. आणि अशा परिस्थितीत एखाद्यावर हल्ला झाला तर माणसाने कुणाकडे पाहावं ,नाही देवाला हाका मारण्याशिवाय पर्यायच उरत नाही. तर गोष्ट आहे १६६१ ची. शिवाजी महाराजांनी महाराजसाहेबांकडून मिळवलेल्या \"गनिमी कावा\" नामक ब्रम्हस्त्राची \nकारतलब खान आणि रायबाघन यांच्या नेतृत्वाखाली असलेली मुघलांची ३० हजाराची फौज कुरवंडे घाटातुन खाली कोंकणात उतरत होती. जवळच असलेल्या लोहगड,विसापुर,इत्यादी किल्ल्यांवरून कोणताही प्रतिकार न झालेले मुघल सैन्य मावळ्यांना गाफील ठेवण्याच्या अविर्भावात पुढे सरकत होते. तशी आज्ञा महाराजांचीच. पण या नादानांना काय माहित, सह्याद्रीचा वाघ आणि त्याचे मावळे याच सह्याद्रीच्या पोटात दबा धरून बसलेलेत. घाटमाथ्यावर स्वतः महाराज आणि कोंकणातून नेताजी पालकर. मुघलांना कळायच्या आधी त्यांच्यावर हल्ला झाला. कापाकापी सुरु झाली आणि अवघ्या २-३ हजार मावळ्यांच्या मदतीने ३० हजारी फौजेचा धुव्वा उडवून पडता भुई थोडी केली. सारे शस्त्र,दारुगोळे,संपत्ती,घोडे,उंट जे काही होते ते तिथेच सोडुन बाकीच्यांना जीवदान देण्यात आले. महाराजांच्या गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण ही ऐतिहासिक समरभूमी म्हणजेच अंबा नदीचे हे पात्रं.\nस्वछ पाण्यात डुंबून येथेछ जलक्रीडा झाली,पोटपूजा करून पायगाडी निघाली ती ठाकरवाडी-शेमडी मार्गे खोपोलीच्या दिशेने कुरवंडे घाट उतरून तर आलो होतो पण आता शेवटचं आव्हान होतं ते खोपोली गाठुन बोर घाटातुन माथ्यावर जाणारी \" येस्टी \" पकडायचं आणि तेही बसायला जागा असणारी \nवडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) 29 January 2014 at 21:55\nवडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) 30 January 2014 at 20:45\nवडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) 6 April 2014 at 18:36\n(click her for previous part)मुल्हेर ची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारख...\nब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या \"12 जुन 2015\" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ ज...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे गेल्या आठवड्यातच अंधार...\n घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओ...\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकोयना (शिवसागर) जलाशय All the photos and content © Sandip Wadaskar कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीन...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nलोकप्रभा : १२ जुन २०१५\nलोकप्रभा : १९ डिसेंबर २०१४\nलोकप्रभा : २ मे २०१४\nलोकप्रभा : २५ डिसेंबर २०१५\nलोकप्रभा : ४ सप्टेंबर २०१५\nऐतिहासिक उंबरखिंड …. कुरवंडे घाटाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-about-problem-in-heat/", "date_download": "2018-11-15T06:24:37Z", "digest": "sha1:GODBLO46BVUNQVZIHRABO5B53C52SHR6", "length": 16620, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "उन्हाळ्याचे प्रॉब्लेम्स | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्���ान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nउन्हाच्या तलखीमुळे येणाऱया घामामुळे काखेमधून दुर्गंधी येते. याकर कितीही डीओ, परफ्यूम वापरले तरी ती पुन्हा येतेच. पण… काही नैसर्गिक पद्धती वापरल्या तर ही दुर्गंधी कमी होऊ शकते.\n-आंघोळ केल्यानंतर बोटांवर थोडेसे नारळाचे तेल घ्या आणि काखेवर लावा. त्वचा नारळाचे तेल शोषून घेते. दिवसातून दोन ते तीनवेळा हा प्रयोग करता येईल. मात्र, तेल लावण्यापूर्की आंघोळ करावी किंवा काखा स्वच्छ करून घ्याव्यात. नारळाचे तेल काखेत तयार होणाऱ्या जीवाणूंना नष्ट करण्याचं काम करते.\n– बटाटय़ाचे काप करून काखेवर चोळावेत. काही वेळानंतर त्यावर डीओ स्प्रे करावा. दिवसातून एक किंवा दोन वेळा या प्रयोग केल्यास दुर्गंधी येणार नाही. बटाटय़ामध्ये काखेची पीएच लेव्हल नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म आहेत.\n– कापसाच्या बोळ्याने व्हिनेगर काखेत लावावे. सकाळ व संध्याकाळी हा प्रयोग केल्यास काखेतून येणारा दुर्गंध कमी होते.\n– एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घ्या. त्यात लॅव्हेंडर ऑइलचे काही थेंब मिसळा. हा स्प्रे डीओप्रमाणे दररोज वापरावा. काखेवर स्प्रे केल्यानंतर घाम आला तरी त्याचा दुर्गंध येणार नाही. कारण लॅव्हेंडर ऑइलमध्ये निसर्गतःच सुंगध असून तो दुर्गंध घालवतो.\n– बोटांकर कोरफडीचा थोडासा गर घेऊन काखेवर चोळावा आणि संपूर्ण रात्र तसाच ठेऊन द्यावा. कोरफडीचा गर नैसर्गिक पद्धतीनं काखेचं आरोग्य सुधारते. काखेतून येणारी दुर्गंधी कमी होते शिकाय टॅनिंगची (काळेपणा) समस्याही कमी होईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/hindu-new-year-will-be-of-13-months-instead-of-12-years/", "date_download": "2018-11-15T06:00:08Z", "digest": "sha1:XIPEZLEB4FSEO7CSGTBIJFIBQCGQ57WT", "length": 14744, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "नूतन वर्ष तेरा महिन्यांचे! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nनूतन वर्ष तेरा महिन्यांचे\n या नूतन वर्षामध्ये ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने हे वर्ष १८ मार्च २०१८ पासून शुक्रवार,५ एप्रिल२०१९ पर्यंत असे तेरा महिन्यांचे होणार असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. वटपौर्णिमेपासूनचे सर्व सण सुमारे वीस दिवस उशीरा येत आहेत. सुवर्ण खरेदीदारांसाठी या नूतन वर्षांमध्ये ९ आगस्ट, ६ सप्टेंबर आणि ४ ऑक्टो��र असे एकूण तीन गुरुपुष्य योग येणार आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्लॅस्टिकच्या राक्षसाचा नायनाट करा आदित्य ठाकरे यांचे आवाहन\nपुढीलनाटकांचे ऑलिम्पिक यंदा मुंबईत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mini-travell-bus-accident-happend-near-chandwad-10-people-died-and-15-people-are-injured/", "date_download": "2018-11-15T06:46:18Z", "digest": "sha1:J7HQJRCKP2J642WQYPVLB77LL7XK3F6X", "length": 17886, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "चांदवडजवळ भीषण अपघातात दहा ठार; पंधरा जखमी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nचांदवडजवळ भीषण अपघातात दहा ठार; पंधरा जखमी\nमुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडजवळील सोग्रस येथे गुरुवारी पहाटे मिनी ट्रव्हलर बस रस्त्यावर उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकवर धडकल्याने भीषण अपघात झाला. यात दहाजणांचा जागीच मृत्यू झाला, तर पंधरा प्रवाशी जखमी झाले, त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात व सुयश या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nकल्याण येथील पंचवीसजण मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर, उज्जैन येथे मिनी बसने देवदर्शनासाठी गेले होते. ते मालेगावमार्गे नाशिककडे येत असताना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास चांदवड टोलनाक्याच्या पुढे सोग्रस गावाजवळ आडगाव टप्पा येथे अचानक चालकाच्या बाजूचे टायर फुटले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, समोर उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकवर जावून ही बस धडकली आणि हा भीषण अपघात झाला.\nचांदवड पोलिसांत अपघाताची नोंद\nयात कल्याणचेच पालू छगन बेरडीया, धनू मधुकर परमार, राधा तुलसी राठोड, विजय राजेश वलोदरा, अजय मल्होत्रा, जमुना गोविंद चव्हाण, गीता कैलास वलोदरा, जातू दुधानिया (४५), मंजू सुनील गुजराथी, कशीश प्रकाश चव्हाण, छाया मधुकर परमार, प्रतिज्ञा सुधीर गुजराथी (९), प्रगती सुनील गुजराथी (१२), क्लिनर पूनम गोंडाजी माळी (२६) हे जखमी झाले आहेत. यातील चौघांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात, तर नऊ जखमींवर सुयश या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिनी बसचा चालक उल्हासनगर येथील संतोष किसन पिठले यांनी दिलेल्या माहितीवरून चांदवड पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.\nमृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे. कल्याण येथील किसन बाबा चव्हाण (५८), लक्ष्मीबाई नानजी परमार (६५), काऊ छगन चव्हाण (४८), जागृती प्रकाश घावरी (३५), गुंजन अजय वलोदरा (२४), पवन प्रकाश घावरी (७), निशा प्रकाश घावरी (१६), गीता नरेश परमार (४५), प्रकाश सन्ना घावरी (३५), गीता मोहन परमार (४०) अशी या मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलगोव्यात ‘मान्सून’ आला, मुंबईत पाऊस आला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nध���वपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rohit-and-virat-unfollow-each-other-from-social-network/", "date_download": "2018-11-15T06:20:21Z", "digest": "sha1:O2N5LIJ4O5SDCOVVXNBIIAYW326CMAXK", "length": 18045, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोहित-विराटमध्ये दरार? कसोटीतून वगळले, सोशल साटइवर अनफॉलो | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे म���िला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n कसोटीतून वगळले, सोशल साटइवर अनफॉलो\nहिंदुस्थानच्या क्रिकेट संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सपाटून मार खावा लागलाय. क्रिकेटच्या रणांगणात निराशाजनक कामगिरी करणार्‍या टीम इंडियाचा पाय आणखीन एका घटनेने खोलात जाण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आगामी आशिया कपसाठी टीम इंडियाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा यांच्यामध्ये दरार निर्माण झाल्याचे सोशल नेटवर्किंग साइटवर दिसून येत आहे. दोघांमधील वितुष्टाची बातमी इंटरनेटद्वारे पसरू लागल्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याचसोबत दोघांमधील ‘दरार’ हिंदुस्थानी क्रिकेटसाठी हानिकारक असल्याचा सूर उमटू लागला आहे.\nरोहित शर्मा याने विराट कोहलीला ट्विटर व इन्स्टाग्राम या सोशल साटइवर अनफॉलो केले आहे. मुंबईच्या या खेळाडूने विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिलाही अनफॉलो केले आहे. त्यानंतर विराट कोहलीकडून रोहित शर्माला अनफॉलो करण्यात आले. यामुळे दोघांमध्ये काही तरी बिनसले असल्याची चर्चा रंगू लागली.\nदरम्यान, इंग्लंडमधील अखेरच्या दोन कसोटींसाठी टीम इंडियामध्ये पृथ्वी शॉ व हनुमा विहारी या दोघांना संधी देण्यात आली. यावेळी रोहित शर्माच्या नावाचा विचार या दोन कसोटींसाठीही करण्यात आलेला नाही. यामुळे नाराज झालेल्या रोहित शर्माने विराट कोहलीला अनफॉलो केल्याचे वृत्त मीडियामधून प्रसिद्ध करण्यात येत आहे.\nशास्त्री, कोहलीविरुद्ध खेळाडूंचे बंड\nमुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर संघातील इतर खेळाडू नाराज असल्याचे वृत्त इंग्रजी वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध झाले आहे. विराट कोहली प्रत्येक सामन्यात बदल करत असतो. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास ढासळतो. संघातील स्थानच पक्के नसेल तर खेळाडू कामगिरीत सुधारणा कशी करील अशाप्रकारची तक्रार खेळाडूंकडून करण्यात आली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसहजीवनी या… माझी पत्नी… हाच माझा विश्वास\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी रुचेश जयवंशी, भंडारी बियाणे मंडळाचे एमडी\nवीर सावरकरांबाबत बेताल विधान करणाऱ्या राहुल गांधींचा पुतळा जाळला\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/4b55447fc1/meet-the-chavana-pandya-an-indian-tribe-in-the-third-space-virangana-", "date_download": "2018-11-15T07:14:34Z", "digest": "sha1:BYDVFBYNDS34QC5WT6GSMBVUST3NH3KQ", "length": 8099, "nlines": 80, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "शवाना पांड्या यांना भेटा, तिस-या भारतीय वंशाच्या अंतराळ विरांगना!", "raw_content": "\nशवाना पांड्या यांना भेटा, तिस-या भारतीय वंशाच्या अंतराळ विरांगना\nकल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स या दोघी भारतीय वंशाच्या अंतराळयात्री होत्या, ज्यांचा देशाला अभिमान आहे. याच परंपरेला पुढे नेत आहेत डॉ शवाना पांड्या इंडो-कँनडियन अंतराळविरांगना. ज्या संयुक्त राष्ट्रांच्या अनेक अंतराळ योजनांमध्ये भाग घेत आहेत.\n३२वर्षीय शवाना या जन्मत: मेधावी आहेत, त्या हुशार लेखिका आहेत, तसेच जनरल फिजीशियन आहेत तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या त्वायकांदो प्रविण आहेत. याबाबत बोलताना त्या म्ह���ाल्या की, “ मी लहान होते तेंव्हापासून मला अंतराळ आवडते, मी ता-यांवर प्रेम करते. त्यामुळे अशाप्रकारच्या कामात सहभागी व्हावे हे जन्मभरापासूनचे स्वप्न होते.” त्यांनी अलिकडेच नासाच्या जॉन्सन अंतराळ केंद्रातून प्रशिक्षणार्थी म्हणून शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे.\nशवाना अलर्बेटा विद्यापिठाच्या स्नातक आहेत, त्यांनी न्यूरोसायन्स विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अंतराळ विज्ञान या विषयात फ्रान्समधून मास्टर ही पदवी आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठातून मिळवली आणि एमडी चा अभ्यासक्रम अल्बेर्टा विद्यापीठातून पूर्ण केला. अंतराळ विज्ञानाच्या शाखेत त्या स्वत:च दाखल झाल्या. त्या फ्रेंच, रशियन, स्पँनिश या भाषा देखील शिकल्या आहेत.\nमुंबईशी नाते असल्याने त्यांनी या शहराला भेट दिली आणि कुटूंबियांना भेटल्या त्याच प्रमाणे त्यांनी स्थानिक रुग्णालयाच्या प्रोत्साहनात्मक कार्यात सहभाग घेतला आहे. डॉक्टरांशी संवाद साधला आहे आणि विद्यार्थ्यांशी बोलल्या आहेत.एका मुलाखती दरम्यान त्या म्हणाल्या की, “ मी लिलावतीबाई पोद्दार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना भेटले, त्यांनी मला अनेक प्रतिभावान प्रश्न विचारले. शून्य- गुरुत्वापासून अंतराळापर्यंत. ज्यावेळी मी वैद्यकीय विद्यार्थ्यांशी संवाद केला, मला जाणवले त्यांच्यात ते सारे धाडस आहे, जे त्यांच्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. गरज आहे की त्यांनी रोज होणा-या वैज्ञानिक घडामोडींचा वेध घेत राहिले पाहिजे. आणि रोज काहीतरी नवे मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” शवाना यांनी न्युरोसर्जरी या विषयातही प्रशिक्षण घेतले आहे. मात्र त्यांनी त्यांचा वैद्यकीय परवाना जनरल मेडिसीन या विषयात घेतला आहे. अलिकडच्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “ मी पुढच्या काळात फिजीशियन म्हणून माझे कार्य करणार आहे. वक्ता आणि नागरी अंतराळ वैज्ञानिक, आणि महत्वाचे म्हणजे, या प्रकल्पांच्या शिक्षणासाठी काम करणार आहे.”\nसौजन्य : थिंक चेंज इंडिया\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी ना��ांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://santosh-kale.blogspot.com/2012/04/blog-post_8631.html", "date_download": "2018-11-15T06:10:28Z", "digest": "sha1:CNJMWMRD5XGAEDASTBKUCY43P46KE6PQ", "length": 8243, "nlines": 165, "source_domain": "santosh-kale.blogspot.com", "title": "JAY JIJAU: मी मूलनिवासी", "raw_content": "\nआम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु - जगद्गुरू संत तुकाराम महाराज\nमंगळवार, ३ एप्रिल, २०१२\nहोय मी मूलनिवासी आहे, या भारत देशाचा कारन मला माहित आहे माजा इतिहास, मला माहित आहेत माजे महापुरुष, ज्यानी रक्त सांडले बहुजन क्रांति साठी , हो मला माहित आहे आमचे शत्रु कोण, आणि मित्र कोण. (आता चुक नाही होणार ) होय मी मूलनिवासी आहे, या भारत देशाचा, कारन सिन्धु आमची संस्कृति, निवृत्ति आमची माता आणि बलि आमचा पूर्वज, भली मोठी आहे महापुरुशांची यादी, ही याद राखावी आम्ही सुरु केला आहे हा संक्रुतिचा लढा पुन्हा, हाच काय तो आमचा गुन्हा, जा बापाला सांग जा ...... घाबरत नाही कारन मी मूलनिवासी आहे........ आम्हाला नाही करायचीये समाजसेवा किंवा उघडायची नाही धर्मशाला, मागायाची नाही फंडिंग, राजकार्न्यंशी तर संभंध च कशाला, नाही पसरायचे घरासाठी, जमिनीसाठी , अन्नासाठी , पान्यासाठी हात अरे हा हक्काच आहे आपला......... कारन आपण सगळे मूलनिवासी आहोत....या भारत देशाच\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले Santosh Kale\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमी लिहित असलेले लेख योग्य आहेत का\nसत्यपालची सत्यवाणी- Satyapal Maharaj\nबहुजन स्त्री जीवन- अडवोकेट वैशाली डोळस\nमहासम्राट बळीराजा- व्याख्याते प्रदीपदादा सोळुंके\nआपल्या महाराष्ट्रातील हीरे (1)\nआम्ही नामदेवरायांचे वारकरी (1)\nएकाच ध्यास - बहुजन विकास (2)\nछ. शिवराय आणि रामदास (10)\nछ. संभाजी महाराज (2)\nछत्रपती शिवाजी महाराज (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (1)\nदै. मूलनिवासी नायक (2)\nबहुजनांचे खरे शत्रू (1)\nबळीराजा महोत्सव २०१२ (1)\nब्राम्हण बुद्धिमान असतात काय\nभारतारत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1)\nमराठा व कुणबी (1)\nमराठा सेवा संघ (1)\nमला आवडलेले लेख (1)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे (1)\nराजमाता जिजाऊ जन्मस्थळ (1)\nलखुजी राजे जाधव यांचा वाडा (1)\nवर्तमान पत्रातील लेख (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ( VBVP ) (1)\nवीर भगतसिंह विध्यार्ती परिषद (1)\nशिवशाहीर राजेंद्र कांबळे (1)\nसंत नामदेव ते संत तुकाराम (1)\nह. मो. मराठे (1)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-army-worm-11654?tid=120", "date_download": "2018-11-15T07:11:37Z", "digest": "sha1:T4VGVSNVOVXKQBOA26ZAR3VID5HGBQKI", "length": 18146, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on army worm | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 25 ऑगस्ट 2018\nआफ्रिकी देशातील लष्करी अळीचा उद्रेक आणि त्यातून झालेले नुकसान पाहता एफएओने दिलेला इशारा भारताने गांभीर्याने घ्यायला हवा.\nआफ्रिका खंडात कहर केल्यानंतर लष्करी अळीने (आर्मी वर्म) आपला मोर्चा आशिया खंडाकडे वळविला आहे. आशिया खंडात सर्वप्रथम ही अळी भारतात दाखल झाली असून, कर्नाटकपाठोपाठ तेलंगणामध्ये ती आढळून आली आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने भारतासह आशिया खंडातील अन्नसुरक्षा धोक्यात येणार असल्याचा इशारा ‘अन्न व कृषी संघटने’ने (एफएओ) दिला आहे. लष्करी अळी ही बहुभक्षी कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव भात, मका, ज्वारी या धान्‍यपिकांबरोबर सोयाबीन, कापूस, बटाटा, ऊस अशा ८० प्रकारच्या वनस्पती प्रजाती अथवा पिकांवर होतो. आफ्रिका आणि आशिया खंडातील काही देशात धुमाकूळ घालत असलेली ‘फाल आर्मीवर्म’ ही कीड प्रथमतः २०१६ मध्ये आफ्रिकेत आढळली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत ही कीड ३८ हून अधिक आफ्रिकन देशात पोचून आता इतर खंडातील देशांवर हमला करायला सज्ज आहे. अळीवर्गीय किडींसाठी सध्या पोषक वातावरण आहे. लष्करी अळीचे प्रजनन अत्यंत जलद होते. प्रसारही झपाट्याने होतो. ही कीड रात्रीच्या वेळी पिकावर तुटून पडते. काही वेळात पिकांचा पडशा पाडते. दिवसा ही कीड तण, ढेकळांच्या खाली लपून बसते. या किडीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांचा वापर होतो. गंभीर बाब म्हणजे हा उपाय फारसा प्रभावी ठरताना दिसत नाही.\nआफ्रिकी देशातील लष्करी अळीचा उद्रेक आणि त्यातून झालेले नुकसान पाहता एफएओने दिलेला इशारा भारताने गांभीर्याने घ्यायला हवा. लष्करी अळीच्या अनेक प्रजाती असून कर्नाटक, तेलंगणामध्ये आढळून आलेली कीड आफ्रिकेमध्ये अतिनुकसानकारक ठरलेलीच आहे का याची तपासणीअंती खात्री करून घ्यायला हवी. तसे असले तरी सध्या दोन राज्यांत झालेला या किडीचा प्रादुर्भाव प्राथमिक पातळीवर असून तो तेथेच कसा थांबेल, याबाबतची काळजी घ्यायला हवी. हे करीत असताना बाहेर देशातून या किडीचे कोष, अंडी आदी भाग कोणत्याही परिस्थितीत देशात येणार नाहीत, याबाबत क्वारंटाईन विभागाने अतिदक्षता पाळली पाहिजे.\nआपल्या देशाचा विचार करता अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या ८० टक्केच्या वर आहे. हा शेतकरी वर्ग प्रामुख्याने अन्नधान्ये पिके घेऊन देशाला अन्नसुरक्षा बहाल करतो. देशातील हा शेतकरी वर्ग मुळातच प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. हा शेतकरी लष्करी अळीच्या कचाट्यात सापडला तर अन्नसुरक्षेबरोबर येथील शेती व्यवसाय मोडकळीस येऊ शकतो. या बाबींचा विचार करून हे संकट देशावर येणार नाही, याकरिता शेतीतज्ज्ञ, कृषी विस्तार कार्यकर्ते, नियोजनकर्ते, शेतकरी आणि शासन यांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत. या घातक किडीला प्रतिबंध करण्यासाठी अमेरिका, आफ्रिका या देशांचा अनुभव आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतो, तेव्हा याबाबतसुद्धा शासनाने पुढाकार घ्यायला हवा. लष्करी अळीचा प्रादुर्भाव, प्रसार रोखण्यासाठी केवळ कीडनाशकांचा वापर निष्प्रभ ठरतो. कीडनाशकांचा वापर हे खर्चिक आणि पर्यावरणास घातक देखील आहे. अशावेळी लष्करी अळीच्या एकात्मिक कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करावी लागेल. आफ्रिकी देशांनी शेत स्वच्छता मोहीम, आंतरपीक पद्धती, सापळा पिकांचा वापर, कामगंध सापळे, जैविक कीडनाशके; तसेच या किडींचे नैसर्गिक शत्रू अशा विविध घटकांद्वारे या किडीवर नियंत्रण मिळविले आहे. आपल्या देशातसुद्धा याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन वाढवावे लागेल. असे केले तरच लष्करी अळीचा हमला आपण रोखू शकू.\nभारत कर्नाटक तेलंगणा सोयाबीन कापूस ऊस तण weed विभाग sections शेती व्यवसाय profession पुढाकार initiatives पर्यावरण environment\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनच���्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...\nमेळघाटातील शेती आणि समाजमेळघाटात अादिवासी शेतकरी बांधव अजूनही निसर्गाला...\nथेट पणन उत्तम पर्याय दसरा, दिवाळी आणि लग्न-...\nबँकिंग क्षेत्रावरील 'बुडीत' भार बुडीत कर्जे ही सध्या बँकिग व्यवस्थेतील मोठी...\nइडा पिडा टळो दिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या...\nशेतीतील अंधार करुया दूर... माझ्या आईवडिलांना शेतीची खूपच आवड होती....\n\"आशा'कडून न होवो निराशा \"आशा' हे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...\nबीजोत्पादनातून साधा आर्थिक उन्नती विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा...\nसाखरेचा वाढला गोडवाशेतीमध्ये रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वाढत्या...\nधरणात गाळ आणि गाळात शेतकरीजगणं मुश्किल झालेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अजून...\nझळा व्यापार युद्धाच्याअमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध जुंपल्यापासून...\nधनत्रयोदशी : जीवनतत्त्वाच्या पूजनाचा...धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा. अर्थात धन म्हणजे...\nसर्वसंमतीनेच हवे पाणीवाटपनाशिक व नगर जिल्ह्यांतील गोदावरी नदीवरील धरणातून...\nप्रबोधनातून वाढेल प्रतिसादकमी विमा हप्ता अधिक आणि हमखास नुकसानभरपाई, असा...\nसरकार बदलले अन् परिस्थिती बिघडलीऑगस्ट २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधी...\nज्वारीचे श्रीमंती मूल्यमागील दोन दशकांत पीक पद्धतीत झालेला मोठा बदल,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरन��शनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Deepali-accident-driving-woman-VIP-treatment-mumbai-news/", "date_download": "2018-11-15T06:09:05Z", "digest": "sha1:VVNGP5PWFEXEBDPORFONMMBOR4IHCWM5", "length": 8881, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉ. दीपालीला उडवणार्‍या चालक महिलेला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. दीपालीला उडवणार्‍या चालक महिलेला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’\nडॉ. दीपालीला उडवणार्‍या चालक महिलेला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’\nमरीन ड्राईव्हवर गाडीने उडवल्याने मृत्यू झालेल्या नायर दंत महाविद्यालयातील डॉ. दीपाली लहामटे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषीवर कारवाई व्हावी याकरता रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांनी एकत्र येत न्यायासाठी ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, डॉ.दीपालीला उडवणार्‍या चालक शिखा झवेरीला पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक देण्यात आल्याचा आरोप ही घटना प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी केला आहे.\n24 मार्च वेळ संध्याकाळची चार वाजताची काम संपवून डॉ. दीपाली नेहमीप्रमाणे रूग्णालयातून बाहेर पडल्या. डॉ. दिपाली रस्ता ओलांडायला गेल्या मात्र भरधाव येणार्‍या गाडीने त्यांना उडवले. जे. जे. रुग्णालयात डॉ. दीपाली यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.\nनायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. निलम अंद्रेड यांनी सांगितले. की, डॉ. दीपाली ही आमची विद्यार्थी होती. रस्ते अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाल्याने तिचा मृत्यू झाला. अपघाताला जबाबदार असलेल्या दोषीची अटक होऊन तातडीने सुटकाही झाली आहे. यावर आमचा आक्षेप असून दोषींवर कारवाई व्हावी, याकरता रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांनी एकत्र येत न्यायासाठी ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे.\nनायर रूग्णालयातील डॉक्टरांमध्ये संतापले असून या मोहिमेबाबत सांगताना रुग्णालयातील इंटर्न बानी यांनी सांगितले की, डॉ. दिपालीला न्याय मिळावा यासाठी आम्ही ऑनलाईन मोहिम राबवत आहोत. नायर दंत महाविद्यालय स्टुंडट असोसिशन या फेसबुक पेजवर ही मोहिम सुरू केली आहे. दोषीला जामीनावर सोडण्यात आले आहे. या अपघातानंतर दिपालीच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही. त्यामुळे ऑनलाईन याच��का दाखल करून न्यायाची मागणी केली आहे.\nदीपालीच्या मृत्यू अपघातामुळेच झाला आहे. ज्या गाडीमुळे अपघात झाला. त्या व्यक्तीने जरी मदत करून दीपालीला वेळेवर रुग्णालयात दाखल केले असते तर तिचे प्राण वाचले असते. परंतु, त्यांनी पळ काढला. अशा घटना अनेकदा घडतात आणि दोषींना शिक्षा होत नाही असे घडू नये याकरता डॉक्टरांनी एकत्र येऊन ही मोहिम सुरू केली आहे, असेही बानी यांनी सांगितले.\nदुचाकीस्वाराने त्वरित त्या महिलेला अडवून जवळच्या पोलिसांना अपघाताबाबत माहिती दिली व त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला मरीन लाईन्स पोलीस स्थानकात नेले. मात्र दुपारी साडेतीन वाजता अपघात घडल्यानंतरही पोलिसांनी सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल केला. या दरम्यान शिखा झवेरीचे कुटुंबिय पोलीस स्थानकात पोचले व तिच्यासाठी पिण्याचे पाणी व सँडवीच आणले. याचाच अर्थ शिखाला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/2481__uttam-kamble", "date_download": "2018-11-15T06:23:59Z", "digest": "sha1:5NL4GQOJ5HZMTYQ5IAUZTKI4ZOERZE32", "length": 18788, "nlines": 458, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Uttam Kamble - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nBuddhacha Hrat (बुद्धाचा र्‍हाट)\nGajaadchya Kavita (गजाआडच्या कविता)\nJhot Samajik Nyayawar (झोत सामाजिक न्यायावर)\nKusumagraj Surve Ani Bagul (कुसुमाग्रज सुर्वे आणि बागुल)\nLadhanaryanchya Mulakhati (लढणार्‍यांच्या मुलाखती)\nThodas Wegal (थोडंसं वेगळं)\nVedyanchi Sharyat (वेड्यांची शर्यंत)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे ���त्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकड��� हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/6/11/rss-arunrao-tare", "date_download": "2018-11-15T06:33:44Z", "digest": "sha1:22R7WHY22PQSTXSV5VTBMHVGPE46TTJH", "length": 11330, "nlines": 35, "source_domain": "www.evivek.com", "title": "कृतिनिष्ठ स्वयंसेवकाचा अस्त", "raw_content": "\nज्येष्ठ स्वयंसेवक व अकोला नगराचे माजी नगर संघचालक डॉ. अरुणराव तारे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि कार्याचा वेध घेणारा हा लेख.\nडॉ. अरुणराव तारे यांचे नागपूरच्या राहत्या घरी निधन झाले. एका कर्मठ स्वयंसेवकाचा अरुणास्त झाला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अकोल्याचा आपला मुक्काम हलवून ते नागपूरला स्थायिक झाले होते. जवळजवळ 20-22 वर्षे ते अकोला नगराचे नगर संघचालक होते. सन 1988-89ला डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीपासून ते अकोल्याच्या संघकामात सक्रिय झाले. उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असलेले अरुणराव निष्णात दंतचिकित्सक होते. रोटरी-लायन्ससह विविध संस्थांशी त्याचा घनिष्ठ संबंध होता. आपल्या स्वभावाला संघानुकूल बनवून तो प्रत्यक्ष आपल्या कृतीत सहज उतरवण्याची किमया त्यांच्यात होती. वक्तशीरपणा, शिस्तप्रियता, करारी स्वभाव, स्वच्छताप्रिय व समर्पित भाव ही त्यांची स्वभाववैशिष्टये होती. अकोल्याच्या 'लक्ष्मणस्मृती' या संघकार्यालयाचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका होती. त्यांच्या आग्रहामुळेच अकोला संघकार्यालयाचे नूतनीकरण झाले.\nनवनवीन कल्पना व आगळेवेगळे प्रयोग करण्याचे धाडस त्यांच्यापाशी होते. संघामध्ये असलेल्या नितांतसुंदर गीतांचा साग्रसंगीत कार्यक्रम करण्याची कल्पना त्यांनी मांडली. ती प्रत्यक्षात घडवून आणली. सन 2001मध्ये अकोल्यामध्ये 'जाणता राजा'चा प्रयोग घडवून आणण्यामध्ये त्यांनी मोठी कामगिरी बजावली. या संबंधातूनच श्रीमान बाबासाहेब पुरंदरे 'जाणता राजा' प्रयोगाचे सर्व आठही दिवस उपस्थित होते.\nनागपूरच्या बाहेर प्रथमच अकोल्यात डॉ. हेडगेवार रक्तपेढीची उभारणी ही त्यांच्या परिश्रमाची फलश्रुती. ना नफा-ना तोटा या तत्त्वावर एखादा सामाजिक प्रकल्प उभा करणे ही सोपी गोष्ट नव्हे. या रक्तपेढीसाठी समर्पित बंधूंचा चमू तयार करून त्यांना या कामी लावले. आज रक्तपेढीचा विस्तार झाला आहे, वातानुकूलित व्यवस्थायुक्त बससुध्दा उपलब्ध आहे. यामागे डॉ. अरुणराव तारे यांचे परिश्रम दडले आहेत. सर्व सोयींनी युक्त असे हॉस्पिटल अकोल्यात असावे हे त्यांचे स्वप्न होते.\nनियमित दैनंदिन प्रभात शाखा व त्यानंतर काही ठिकाणी संपर्क ही त्यांची दैनंदिनी जवळजवळ अखेरपर्यंत सुरू होती. स्वच्छ व पूर्ण गणवेश यासाठी ते आग्रही असत. एकत्रीकरणांमध्ये ते गणवेश निरीक्षण करत व ज्यांचे अपूर्ण असत त्यांचा ते पाठपुरावा करून पूर्ण करून घेत.\nप्रत्येक स्वयंसेवकाकडे/कार्यकर्त्याकडे त्यांचे वैयक्तिक लक्ष असायचे. अनेक स्वयंसेवकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली. जिथे कोणाची चूक वाटेल तेथे रागवायला ते मागे-पुढे पाहत नसत. तत्त्वांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. अन्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांना संघनाळेशी जोडून ठेवण्याचे त्यांचे कसब अफलातून होते.\nअकोला नगर हे सर्वार्थाने पुणे-मुंबईच्या मागे राहू नये ही त्यांची भावना होती. यासाठी त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले. कला क्षेत्रातील काही जणांना सोबत घेऊन त्यांनी 'पंचम' नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे दर्जेदार नाटके, कौटुंबिक संगीत मैफली व इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अकोलेकरांना अनुभवता आले, याचे श्रेय डॉ. अरुणराव तारे यांचेच. बॅडमिंटनचे, फुटबॉलचे राष्ट्रीय स्तरावरील सामने त्यांनी घडवून आणले. अकोल्याच्या म्हैसपूरजवळ दिवंगत काकाजी खंडेलवाल या अकोल्यातील पूर्व संघचालकांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या आदर्श संस्कार मंडळाच्या गोरक्षण प्रकल्पाला डॉ. अरुणराव यांनी भव्य स्वरूप दिले.\n'बोले तैसा चाले' ही समर्थांची उक्ती डॉ. अरुणराव यांच्याकडे बघितली की पावलोपावली जाणवते. मराठीचा आग्रह असल्याने त्यांची स्वत:चीही स्वाक्षरी मराठीतच आहे. संख्यात्मकता आणि गुणात्मकता यांचा अचूक मेळ साधण्याकडे त्यांचा कल होता. संघकामाकरिता त्यांनी अविरत प्रवास केला. प्रत्येक शाखेत, प्रत्येक स्वयंसेवकाशी त्यांचा संपर्क होता.\nकार्यकर्त्यांच्या जडणघडणमध्ये त्यांना विशेष रुची होती. प्रत्येकाने एखादे विशेष कला-कौशल्य जोपासावे हे ते प्रत्येकाला आवर्जून सांगत. आपल्या कार्यपध्दतीतील भावार्थ न बदलता आधुनिकतेची जोड देणारा कृतिनिष्ठ, संघकामासाठी तळमळ असणारा कर्मठ पण सर्वांना प्रिय व जवळचा वाटणारा पालक आज नागपूरच्या संघभूमीत अनंतयात्रेला निघाला. त्यांना भावांजली वाहताना मन आणि पाय दोन्हीही जड झाले.\nसा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून\nमग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.\nआस्थेचे पंचप्राण - 3\nज्ञानमार्गी डॉ. प्रभाकर मांडे\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sc-orders-probe-against-former-cbi-chief-ranjit-sinha-27313", "date_download": "2018-11-15T06:47:32Z", "digest": "sha1:PXQJV2OCWKGWICDMOCCYRYT5QLIMBXJ6", "length": 12440, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "SC orders probe against former CBI chief Ranjit Sinha सीबीआय करणार माजी सीबीआय संचालकांची चौकशी | eSakal", "raw_content": "\nसीबीआय करणार माजी सीबीआय संचालकांची चौकशी\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nया प्रकरणाच्या प्राथमिक मांडणीवरुन (प्राईमा फॅसी) सिन्हा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी व्हावयास हवी\nनवी दिल्ली - देशभर गाजलेल्या कोळसा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालक रणजित सिन्हा यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिले. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या एका न्यायालयीन समितीने दिलेल्या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामधील खंडपीठाचे प्रमुख न्यायाधीश एम लोकुर यांनी सिन्हा यांची चौकशी करण्याचे आदेश दिले.\n\"या प्रकरणाच्या प्राथमिक मांडणीवरुन (प्राईमा फॅसी) सिन्हा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकश�� व्हावयास हवी,'' असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाची आवश्‍यकता नसल्याचे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडून न्याय्य व नि:पक्षपाती चौकशी केली जाईल, असा आशावाद व्यक्त केला. या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात केंद्रीय दक्षता आयोगासही विश्‍वासात घेतले जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.\nया चौकशीसाठी विशिष्ट कालमर्यादा आखून घेण्याचे निर्देशही सर्चोच्च न्यायालयाकडून सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना देण्यात आले.\nन्यायालयीन समितीच्या अहवालामध्ये सिन्हा यांनी त्यांच्या निवासस्थानी य्या गैरव्यवहारामध्ये गुंतलेल्या काही जणांची भेट घेतल्याचे म्हटले आहे. य्या बैठकी य्या सर्वथा अयोग्य असल्याचे ताशेरे समितीने ओढले आहेत.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nनाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले...\nमोदी परदेशी बँकेचे कर्ज फेडण्यास तयार, पण पीएनबीचे नाही\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आता दोन परदेशी बँकांच्या कर्जाची परतफेड करणार आहे. मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इं��रनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sports/India-vs-South-Africa-5th-ODI-Match-Virat-Kohli-Caught-Sledging-His-Former-Teammate/", "date_download": "2018-11-15T06:29:44Z", "digest": "sha1:3SCCRHPZIC5CZSEREGRLW2NIGCFRPRZM", "length": 6787, "nlines": 38, "source_domain": "pudhari.news", "title": " Video : विराटच्या स्लेजिंगमुळे 'त्याने' मैदान सोडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › Video : विराटच्या स्लेजिंगमुळे 'त्याने' मैदान सोडले\nVideo : विराटच्या स्लेजिंगमुळे 'त्याने' मैदान सोडले\nपोर्ट एलिझाबेथ : पुढारी ऑनलाईन\nभारतीय कर्णधार विराट कोहली फलंदाजीतील फटकेबाजीशिवाय मैदानातील आक्रमक तेवर दाखवण्यातही तरबेज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत कोहलीचा हा अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एकेकाळी ऑस्ट्रेलियन कर्णधार प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला डिवचायचा अगदी त्याचप्रकारे कोहलीने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला आक्रमक फटका खेळण्यासाठी मजबूर केले. विशेष म्हणजे त्याने विकेट गमावल्यामुळे कोहलीचा उद्देश साध्य झाला आणि कुलदीपच्या खात्यात कर्णधारामुळे एका विकेटची भर पडली.\nदक्षिण आफ्रिकेच्या डावातील ४१.४ षटकांचा खेळ झाल्यानंतर कोहलीने मैदानात उतरलेल्या तबरेझ शम्सीला स्लेजिंग केले. यावेळी दक्षिण आफ्रिकेने ८ बाद १९७ धावा केल्या होत्या. भारतीय संघ ऐतिहासिक विजयापासून केवळ दोन पावले दूर असताना तबरेझ शम्सी मैदानात उतरला. कोहलीने शम्सीला उद्देशून म्हटले की, चेस्ट पॅड शम्मो (शम्सी) चेस्ट पॅड बांधले नाहीस का कोहलीला प्रत्त्युत्तर देण्याच्या नादात शम्सी उत्तुंग फटका खेळला खरा पण हा प्रयत्न फसल्यामुळे त्याला झेलबाद होऊन तंबूत परतावे लागले. या सामन्यात एबी डिव्हिलियर्स आणि हाशिम आमला यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेणाऱ्या हार्दिक पांड्याने त्याचा सीमारेषेवर अप्रतिम झेल टिपला. आयपीएलच्या स्पर्धेत तबरेझ शम्सी विराटच्या नेतृत्वाखाली बेंगळुरु रॉयल्स संघातून खेळला आहे.\nआपल्या आक्रमक फलंदाजीसोबत कोहलीचा मैदानावरील आक्रमक अंदाज अनेकदा पाहायला मिळतो. प्रतिस्प��्धी संघातील फलंदाज बाद झाल्यानंतर कोहलीचे सेलिब्रेशन हे त्याने शतक ठोकल्यानंतर आनंद व्यक्त करण्याइतकेच आनंददायी असते. भारतीय संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु असताना त्याचे तेवर खरंच पाहण्याजोगे असते. पोर्ट एलिझाबेथच्या मैदानात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत ६ सामन्यांच्या मालिकेत ४-१ अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली. दोन संघातील अंतिम सामना शुक्रवारी सेंच्युरियनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/20895", "date_download": "2018-11-15T06:07:41Z", "digest": "sha1:4NWOAUVOBFVIVRCC37KGZYQYZXO2VL5K", "length": 20768, "nlines": 136, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) | पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nकाही कुप्रथा, राजघराण्यांनी मंदिराला दिलेला उदार राजाश्रय यामुळे संपत्तीचा संचय किमान हजार वर्षांपासून होत गेला आहे. त्रिवेंद्रम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिर आपली भव्यता, स्थापत्य कला आणि ग्रॅनाईटमधील स्तंभांची दीर्घ श्रृंखला यासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर अतिशय वैभवशाली आहे. नुकतेच या मंदिराच्या तळघरातून एक टन सोने काढण्यात आले आहे. 1 लाख कोटी रुपयाची संपत्ती इतके दिवस कोणालाच माहीत नव्हती. भारताच्या प्राचीन वैभवाची साक्ष देणारे हे मंदिर आहे. मंदिराच्या तळघरातील 2 खोल्या 1880 साली उघडण्यात आले होते. तेव्हावी अशीच कुबेराची संपत्ती आढळून आली होती. आता पुन्हा एकदा हे मंदिर चर्चेत आले आहे. या मंदिराची निर्मिती 18 व्या शतकात त्रावणकोर राज्याचा राजा मार्तंड वर्मा यांनी केली होती. आता या मंदिराचे कामकाज राजघराण्याकडे आहे. पद्मनाभ स्वामी मंदिरातील तळघराच्या जिन्याने खाली ग्रेनाइटच्या खोल्यापर्यंत हे पथक गेले. श्वास घेणेही तेथ�� अशक्य होते. त्यामुळे आॅक्सिजनचा कृत्रिम पुरवठा करण्यात आला. उजेडाचीही व्यवस्था करण्यात आली. दार उघडल्यानंतर खोलीत जसा उजेड टाकला, तसे साºयांचेच डोळे दिपून गेले. खजिना लख्ख चमकत होता अडीच किलोंची सोन्याची चेन, सोन्याच्याच दो-या, हिरे आणि नीलमने भरलेले घडे, हिरेजडित आभूषणांनी भरलेली पात्रे पाहून सारेच आवाक् झाले. महागड्या रत्नांनी सजविण्यात आलेले मुकुटही तळघरातून ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी आणि कालही खोलीलगत खजिन्याचा एक हिस्सा आढळला तेव्हा थक्क व्हायला झाले होते. संपत्ती जमली कशी... अडीच किलोंची सोन्याची चेन, सोन्याच्याच दो-या, हिरे आणि नीलमने भरलेले घडे, हिरेजडित आभूषणांनी भरलेली पात्रे पाहून सारेच आवाक् झाले. महागड्या रत्नांनी सजविण्यात आलेले मुकुटही तळघरातून ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी आणि कालही खोलीलगत खजिन्याचा एक हिस्सा आढळला तेव्हा थक्क व्हायला झाले होते. संपत्ती जमली कशी... इतिहासतज्ज्ञ सांगतात, की त्रावणकोर राजांनी कररूपाने जमविलेली, पद्मनाभ मंदिराला दान स्वरूपात आलेली आणि \"काळं सोनं' मानल्या जाणाऱ्या मीरीसह मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारातून मिळालेला महसूल म्हणजे ही संपत्ती. अरेबियन, डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश व्यापारी मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारातून त्रावणकोर राजांना मोठी संपत्ती मिळाली. काय आहे खजिन्यात इतिहासतज्ज्ञ सांगतात, की त्रावणकोर राजांनी कररूपाने जमविलेली, पद्मनाभ मंदिराला दान स्वरूपात आलेली आणि \"काळं सोनं' मानल्या जाणाऱ्या मीरीसह मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारातून मिळालेला महसूल म्हणजे ही संपत्ती. अरेबियन, डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश व्यापारी मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारातून त्रावणकोर राजांना मोठी संपत्ती मिळाली. काय आहे खजिन्यात सोन्याच्या विटा, सोन्या-चांदीची आभूषणे, जडजवाहीर, देवदेवतांच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती, विष्णू देवाच्या नवरत्नांतील मूर्ती, सोने, चांदी, तांबे तसेच पितळेची भांडी, नाणी आदी खजिना मंदिराच्या तळघरांमध्ये सापडला आहे. 18 फूट लांबीचा सोन्याचा साखळदंडही त्यात असल्याचे सांगितले जाते. हा सर्व खजिना इसवीसनपूर्व एक हजार वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे. पद्मनाभ स्वामी मंदिराचा इतिहास थेट महाभारताशी नातं सांगतो. परिक्षीत राजाचा तक्��क नागाच्या दंशामुळे मृत्यू झाला. तो परिक्षीत या त्रावणकोरचा राजा होता. परिक्षीताच्या मृत्युनंतर या मंदिराच्या परिसरातील वनाला आग लावून अगस्तींनी नागांचा समूळ नाश केला. महाभारताच्या कालखंडाला ऐतहासिक आधार नाही. अलीकडे दहाव्या शतकात या मंदिराचा उल्लेख आढळतो. त्रावणकोरच्या राजाने मंदिराचा कारभार पाहण्यासाठी अष्ट पुजाऱ्याचं मंडळ नेमल होतं. राजा मंदिराचे अर्थिक व्यवहार पाहात असे. तेव्हाही हे मंदिर आजच्या एवढचं श्रीमंत होतं. पूजेचा मान आणि अर्थिक व्यवहारावरुन राजा आणि पूजाऱ्यामध्ये अनेक वेळा वाद झाले. पंधराव्या शतकात राजा मार्कंडेय वर्माने मंदिराच्या सात मजली गोपूराची उभारणी केली. द्रविडी-मल्याळम स्थापत्य शैलीच्या या मंदिराला ९०३ राजांनी वेळोवेळी मोठ्या देणग्या दिल्या. पण काही कुप्रथातूनही मंदिरात संपत्ती जमा होत गेली आहे. मल्याळी स्त्रियांना शरीराच्या वरचा भाग म्हणजेच वक्ष स्थळ झाकण्याची परवानगी नव्हती. वस्त्र परिधान करणाऱ्या स्त्रियांना त्यासाठी राजाकडे कर भरावा लागतं असे. असा कर पद्मनाभ स्वामींच्या हुंडीत जमा केला जायचा. त्रावणकोरचा राजा आजही दररोज सकाळी सात ते साडेसात वाजता देवाच्या दर्शनाला येतो. कोणत्याही कारणामुळे राजा आला नाही तर राजालाही दंड म्हणून देणगीची रक्कम हुंडीत टाकावी लागायची. मल्याळी भाविकांचं हे तिर्थक्षेत्र स्थळ आहे. भाविकांनी सढळ हस्ते दिलेल्या देणग्यातून कोट्यावधीचा संचय जमा झाला आहे. मंदिरातील तळघरांची तिथल्या अमाप संपत्तीची त्रवणकोरच्या राजघराण्यातल्या सदस्यांना माहिती होती. मंदिरातली तळघर उघडण्याचा यापूर्वीही दोन वेळा प्रयत्न झाला आहे. १९३१ साली त्रावणकोर राज्यावर दुष्काळाचं सावट आलं होत. शेतीचं उत्त्पन्न घटलं होत. त्रावणकोर दिवाळखोर झालं होतं. त्यावेळचा राजा श्री चित्र थिरुनल बलराम वर्माने एका तळघरात प्रवेश केला होता. तळघराचं कुलूप तेव्हाही उघडता आलं नव्हतं. त्यामुळे राजा दरवाजा तोडून तळघरात गेला. त्यासाठी परदेशातून मोठ्या विजेऱ्या विषारी वायू बाहेर फेकला जावा यासाठी पंखा आणण्यात आला होते. तळघरातली काही संपत्ती घेऊन राजा परत गेला. त्याआधीदेखील आठ वर्षांपूर्वी राजघराण्यातील सदस्यांनी तळघरात जाण्याच्या प्रयत्न केला होता. मात्र तळघरातून फुत्कार टाकत साप नि��ाल्यामुळे सदस्य पळून गेले होते.. (सापाची हि एक फक्त दंतकथा आहे) त्रावणकोर राजघराण्याचा वारसा - केरळमधील त्रावणकोर राजघराण्याने या मंदिराची उभारणी केली होती. सहस्रमुखी भुजंगावर आरूढ भगवान श्रीविष्णूची मूर्ती या मंदिराचे वैभव आहे. त्रावणकोर घराण्यातील लोकांकडेच मंदिराचा विश्वस्त म्हणून ताबा आहे. आपसांतील वादांतून प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. अखेर सर्वोच्च् न्यायालयाने उच्च् न्यायालयाच्या दोन निवृत्त न्यायमूर्तींच्या उपस्थितीत मंदिराची तळघरे उघडण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई सुरू झाल्यानंतर खजिना उजेडात येत आहे. तळघराचं कुलूप पुरातन आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या कुलूपाला तीन कळ्या आहेत. त्या उघडण्याची क्लृप्ती सापडत नाही. त्यामुळे \"बी\" तळघराचा दरवाजा तोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तळघराच्या दरवाज्यावर नागाचं शिल्प आहे. त्रावणकोरच्या राजाला महाभारत कालखंडात नागानेच दंश केला होता. आणखी एक प्रवाद आहे. \"बी\" तळघराच्या दरवाजा थेट समुद्राच्या तळाशी उघडतो. तळघर उघडलं की समुद्राचं पाणी मंदिरात घुसेल हाहाकार उडेल. सध्या तरी पद्मनाभस्वामी मंदिरापासून समुद्र १० किलोमीटर अंतरावर आहे. अजुनही खजिन्याची मोजदाद चालु आहे २०११ पासून ... (पुढे काय ते कळेल ..ते येणा-या काळात ....)\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा)\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालाव��\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://awesummly.com/news/7634881/", "date_download": "2018-11-15T07:07:32Z", "digest": "sha1:OFUS3PS5Y25NWRTKEKTFSAMKN2ESCTJF", "length": 2146, "nlines": 37, "source_domain": "awesummly.com", "title": "मंगेश कदम, लीना भागवत म्हणताहेत 'चल तुझी सीट पक्की' | Awesummly", "raw_content": "\nमंगेश कदम, लीना भागवत म्हणताहेत 'चल तुझी सीट पक्की'\nमराठी नाटय़वर्तुळात नवे विषय आणि नवे प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच नवा प्रयोग असलेलं खुसखुशीत नवं नाटक रसिकांच्या भेटीला आलंय. या नाटकाचं नाव आहे 'चल तुझी सीट पक्की.' 'नाटक मंडळी' प्रस्तुत या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन नितीन दीक्षित यांनी केलं असून नाटकात अभिनेत्री लीना भागवत, मंगेश कदम आणि शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'चल तुझी सीट पक्की' या नाटकाचा आणि कलाकारांच्या भूमिकांविषयी अभिनेत्री लीना भागवत म्हणाल्या, हे नाटक नवरा-बायकोच्या नात्यावर एका वेगळ्या अंगाने प्रकाश टाकणारं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Bahar/Tivla-Bawya/", "date_download": "2018-11-15T05:51:38Z", "digest": "sha1:LUK5HGAJDGWS2HVFLY2ZFO2PBZJM4WCS", "length": 11388, "nlines": 52, "source_domain": "pudhari.news", "title": " कट्याने काटा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Bahar › कट्याने काटा\nप्रा. सुहास द. बारटक्के\nपरवा चंद्रग्रहण पाहिलं. सुपरमून, ब्ल्यू मून, रेड मून पाहिला. त्याचंच चित्र मनात साठवीत झोपी गेलो. गाढ झोपेत शांत निद्रा उपभोगीत असताना अचानक डोळ्यांसमोर भगवे रंग गडद होऊ लागले. भगवा झेंडा लहरला आणि पाठोपाठ माझ्या स्वप्नात कै. बाळासाहेब अवतरले. ‘काय रे, कसा आहेस हल्‍ली तुझी लेखणी जोरात चालतेय म्हणे. पृथ्वीवरची, म्हणजे मुंबईची काय खबरबात हल्‍ली तुझी लेखणी जोरात चालतेय म्हणे. पृथ्वीवरची, म्हणजे मुंबईची काय खबरबात आमचे ढाल-तलवारवाले आणि इंजिनवाले काय म्हणतात.’\n‘काही विशेष नाही. परवा इंजिनवाल्यांनी ‘फेरीवाले हटाव’ मोहीम हाती घेतली होती. पादचारी पुलावर त्रास देणार्‍या फेरीवाल्यांना बदडून काढले होते. फेरीवाल्यांनी वेगळ्या जागी धंदा करावा, असे सांगितले होते.’\n तो आहेच तसा ‘खळ्ळ-खट्याक’वाला.’\n‘पण, त्याला ढाल-तलवारवाल्यांनी पालिकेच्या ��ाध्यमातून चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी ‘कृष्णकुंज’च्या समोरचा आणि त्या नारायणरावांच्याही बंगल्यासमोरचा फुटपाथ फेरीवाल्यांना बहाल केलाय.’\n याला म्हणतात काट्याने काटा काढणे.’\n‘पण, त्याला नारायणरावांच्या चिरंजीवांनी लगेचच आव्हान दिलं की, जर आमच्या घरासमोर फेरीवाले बसवाल, तर ‘मातोश्री’समोरही आम्ही फेरीवाल्यांना बसवू.’\n‘बरोबर... म्हणजे तोही जशास तसे उत्तर देतोय... शेवटी त्यांचे पिताश्री आमच्याच तालमीत तयार झाले आहेत ना\n‘पण, साहेब काट्याने काटा काढणे म्हणजे नेमकं काय तुम्ही कुणाकडून शिकलात\nत्यावर बाळासाहेब स्मितहास्य करीत म्हणाले-\n‘ती आमच्या वाडवडिलांची कृपा. प्रबोधनकार आणि दादा-बाबांची शिकवण.’\n‘कसं काय ते सविस्तर सांगा ना साहेब\n‘सांगतो,’ असं म्हणून बाळासाहेब बोलू लागले.\n‘...त्याकाळी मुंबई एवढी ‘महान’ झाली नव्हती. तशी लहानच होती. परंतु, त्या काळीही मुंबईत मद्राशांची घुसखोरी सुरूच होती. एक आला की, त्याला चिकटून दुसरा. आमच्या आजोबांच्या चाळीत तर मद्राशांनी हैदोस घातलेला होता. सगळ्यांना बाथरूम-संडास, मोरीचे नळ कॉमन. मोरीला सहा नळ. कुठलाही नळ वापरा. तुमच्या नशिबाने ज्यातून पाणी येईल तो तुमचा.\nते सगळे मद्रासी दररोज भरपूर तेल लावायचे. तेलाने अंघोळ करायचे. पंचा नेसून निघून जायचे. खाली तेलाचं बुळबुळीत तसंच. त्या तेलावरून आमची आजी घसरली आणि तिचा पाय मुरगळला. त्या तेलावरून घसरून आमच्या दादांचाही पाय मुरगळला. मग दादा गेले त्या मद्राशांकडे. म्हणाले-\n‘माय ग्रँडमदर अ‍ॅक्च्युअली स्लेप्ट अँड गॉट स्प्रेन. कांट यू स्टॉप इट’ त्यावर मद्राशी म्हणाले- ‘हाऊ कॅन बी स्टॉप धिस’ त्यावर मद्राशी म्हणाले- ‘हाऊ कॅन बी स्टॉप धिस धिस इज अवर रिलिजस बाथ.’\nदादांनी प्रयत्न केले. ‘धार्मिक स्नान असेल, तर घरातल्या मोरीत करा. बाथरूम बुळबुळीत कशाला करता’ असंही सांगून पाहिलं; पण मद्राशी म्हणाले, ‘बी विल नॉट स्टॉप इट अ‍ॅट एनी कॉस्ट.’ दादा म्हणाले, ‘बघू साल्यानो, दाखवतोच कशी तुमची रिलिजस बाथ आहे ती.’ दादा घरी गेले. बयो आजीला सांगितलं की, दुपारी कोळीण मासे विकायला येते ना, तिच्याकडून सडलेलं खारं घे. खारी मासळी छान असते तोेंडात टाकायला आणि तोंडात मारायलाही. तर बयो आजी म्हणाली-‘खारं बोंबील-बांगडा चांगला निवडून घेते.’\n‘खारं कुजकं निवडून घे. चांगलं नकोय आप��्याला.’ दादांनी पुन्हा सांगितलं. दुसर्‍या दिवशी कुजकं-नासकं खारं घरी आलं. घरात ठेववत नव्हतं इतका घाणेरडा वास त्याला होता. मग दादांनी आईला सांगितलं की, चांगले निखारे फुलव. कोळसे पेटव. तोपर्यंत दादांच्या डोक्यात काय आहे, हे कुणालाच कळत नव्हतं. दादा पेटते निखारे घेऊन बाहेर आले. पाटावर बसले. कुणालाच कळत नव्हतं. विस्तवाभोवती रांगोळी काढली आणि ‘ओम्-स्वाहा...’ असा मंत्र पुटपुटत एकेक खारं त्या विस्तवात टाकायला सुरुवात केली. सगळीकडे नाक दाबून धरण्याएवढी दुर्गंधी पसरली. त्या घाणीचा धूर शेजारच्या सगळ्या मद्राशांकडे जाईल अशी फुंकणी मारली. वासाने हैराण होऊन ते सगळे शाकाहरी मद्रासी-रिलिजस बाथवाले उंदरांसारखे बाहेर आले.\n‘व्हाट इज धिस मिस्टर ठाकरे... कांट यू स्टॉप धिस\n‘नो नो वी कांट स्टॉप. धिस इज अवर रिलिजस थिंग,’ दादा उत्तरले.\n‘हाऊ मिनी डेज इट विल गो\n‘टेन डेज, मिनिमम. वी कांट स्टॉप धिस फायर.’ मद्रासी लागले गयावया करायला. दादा म्हणाले- ‘यू स्टॉप युवर रिलिजस बाथ, आय विल स्टॉप माय रिलिजस आहुती.’\n‘...असे आमचे दादा ‘टीट फॉर टॅट’ करणारे होते. समजलं त्यांच्याकडूनच शिकलो आम्ही काट्याने काटा कसा काढावा ते,’ असं म्हणून बाळासाहेब अचानक गायब झाले आणि माझे स्वप्न संपले.\n(संदर्भ : बाळासाहेबांची भाषणे-विचारांचे सोने.)\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nप्रजासत्ताक दिनी ट्रम्‍पऐवजी येणार दुसरा पाहुणा\nINDvAUS टी-20: विक्रमासाठी रोहित-विराट यांच्यात स्पर्धा\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Onion-Manufacturers-Economic-Crisis-issue/", "date_download": "2018-11-15T06:32:46Z", "digest": "sha1:WZYLLMZYKM2Q5BE32QWAMJH4ZJIQGSC4", "length": 7917, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी\nकांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी\nसर्वत्र कांद्याचे उतरलेले भाव आणि उत्पादन घेण्यासाठी येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने निपाणी भागातील कांदा उत्पादकाच्याच डोळ्यात पाणी आले आहे. गत महिन्यात बंगळूर येथील यशवंतपूर मार्केटमध्ये कांद्याचा असणारा प्रतिकिलो 45 रुपयांचा दर आता 8 ते 10 वर आल्याने उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या मार्केटमध्ये सद्यस्थितीत महाराष्टातील नाशिक, लोणंद तर कर्नाटकातील चित्रदुर्ग व बेळगाव जिल्ह्यातून कांद्याची आवक वाढल्याने दर कोसळले आहेत. यामुळे पीक घेण्यासाठी आलेला खर्च अंगावर आल्याने उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. राज्य सरकारने कांद्याला हमीभाव मिळवून देण्याची मागणी होत आहे.\nकांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असणार्‍या नाशिक, लोणंद या परिसरासह चित्रदुर्ग व आठ-दहा वषार्ंपासून निपाणी भागाने बंगळूरच्या बाजारपेठेत आपले नाव कोरले आहे. यात सौंदलगा येथे रब्बी हंगामात गारवा जातीच्या कांद्याचे अमाप उत्पादन घेतले जाते. दरवर्षी रब्बी हंगामातील सुगीत जवळपास 300 ट्रक कांदा बंगळूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातो. सध्या या भागातील कांदा काढणी निम्म्यावर आली आहे.\nसुरवातीच्या पावसामुळे यंदा कांदा पिकाची लावणी लांबल्याने या पिकाच्या काढणीची कामेही लांबणीवर पडली आहेत. यामुळे शिवारात अजूनही निम्म्या क्षेत्रावरील काढणी शिल्लक आहे. खरीप सुगीनंतर ऑक्टोबरनंतर परिसरातील शेतकर्‍यांना कांदा उत्पादनाचे वेध लागतात. कांदा जुगारी पीक असले तरी आठ-दहा वर्षापासून या पिकावर परिसरातील शेतकर्‍यांची मदार आहे. अनेक शेतकरी या पिकाचे उत्पादन घेतात. प्रतिवर्षी ऐन कांदा काढणीवेळी बाजारपेठेत दर घसरतात. मात्र यंदाचा हंगाम त्याला अपवाद ठरला. सुरवातीपासून बाजारात कांद्याचे दर तेजीत राहिल्याने अनेक शेतकर्‍यांनी याचे उत्पादन हिंमतीवर घेतले. त्यासाठी महागड्या रोपाची जुळवाजुळव करून पाणी, रासायनिक खते, मजूरवर्ग इत्यादींचा ताळमेळ घालत पिकाचे हुकमी उत्पादन घेतले. निसर्गाची साथही चांगली मिळाली. सध्या प्रतिएकर कांदा लावण करण्यासाठी किमान 25 हजार रु. खर्च येतो.\nपिकाची आवक वाढल्याने दरात प्रचंड घसरण झाली आहे. बंगळूर येथील नटराज ट्रेडिंग कंपनीचे कांद्याचे होलसेल विके्रते शशिधर म्हणाले, सद्यस्थितीत गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने कांदा उत्पादकांनी भीतीपोटी काढणी जोमात सुरू केली आहे. यामुळे मार्केटमध्ये सुमारे 350 ट्रक आवक झाली आहे. आवक जास्त असली तरी मालाचा उठाव होत नाही. अद्य��प किमान पंधरा दिवस अशीच स्थिती राहील. किलोचा भाव 8 ते 10 रुपयांवर आल्याने एकरी लावणीसाठी आलेला खर्च अंगावर आला आहे. शासनाने हमीभाव देऊन उत्पादकाला दिलासा देण्याची मागणी होत आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/gilrs-lover-couple-celebrate-cow%E2%80%99s-preganancy-program/", "date_download": "2018-11-15T06:05:16Z", "digest": "sha1:Y3Y6WMQZJKPYWLP2VKPKRVKEJCJEM33C", "length": 6144, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गाईची ओटी भरण्याचा हा अनोखा कार्यक्रम(व्‍हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › गाईची ओटी भरण्याचा हा अनोखा कार्यक्रम(व्‍हिडिओ)\nमुलींचं प्रेम.... अन् गायीची ओटी भरण्याचा कार्यक्रम(व्‍हिडिओ)\nचिकोडी : काशिनाथ सुळकुडे\nकुणी तरी येणार येणार गं, यांसह इतर गाणी गाणाऱ्या महिला, दुसरीकडे पाहुण्यांनी डोकवरुन शिदोरी आणणाऱ्या महिला, गाईची ओटी भरणाऱ्या महिला, पंगतीत बसून भोजनाचा अस्वाद घेणारे लोक असे चित्र पहावास मिळाले तालुकतील बेळकुड गांवातील विद्यानगरात\nतालुक्यातील बेळकूड येथील विद्यानगरातील गिरी अरभावी दापंत्याला ’मुली’ फार आवडतात पण त्यांना दोन ’मुले आहेत. मुली व्हाव्यात यासाठी देवाकडे प्रार्थना करीत होते. पण त्यांना मुली झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना नेहमी आपल्याला मुलगी नसलची खंत होती. शेवटी गांवातील शेकडो लाकांना निमंत्रीत करुन आपल्या घरातील गाईचे मोठ्या गाजावाजा कर्रींत चोळी काकणाचा कार्यक्रम साजरा केला.\nशास्त्रोक्तपणे गाईला कुंकू लावून, ओटी भरुन, सजवून, साडी नेसविणे अशा प्रकारे एका गाईला माहेरवासीनी समजून चोळी काकणाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमास गांवातील शेकडो लोक उपस्थित होते.\nसर्वसामान्यपणे पती पत्नी आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छा बाळगून असतात. पण येथे एका दाम्पत्याला मुलगी न झालचे दुख होवू नये म्हणून घरात असलेला गाईचाच चोळी काकणाचा कार्यक्रम करुन आपल्याला मुली नसल्���ाचे दुख दूर करण्याचे काम केले आहे.\nगिरीमल्लप्पा अरभावी व गौरी अरभावी दांम्पत्याने आपल्या घरातील मुलीप्रमाणे गाईचे पालनपोषण करीत आहेत. या गाईच्या आईचा देखील चोळी काकणाचा कार्यक्रम करणत आला होता. आजच्या काळात अरभावी दांम्पत्याचे गाईबदलचे प्रेम प्रेरणादायी आहे.\nमुलींचं प्रेम.... अन् गायीची ओटी भरण्याचा कार्यक्रम(व्‍हिडिओ)\nअपघातात महिला जागीच ठार\nआव्हानांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा\nकृषी उत्पादनामध्ये बेळगाव जिल्हा अग्रेसर\nभारत गो-यात्रेचे बेळगावात जल्‍लोषी स्वागत\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/city-gathered-to-greet-the-Shivchatrapati/", "date_download": "2018-11-15T06:07:52Z", "digest": "sha1:B4NKASIM2MZYHOF4AS5U42WOVUSEQSQ2", "length": 8889, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवछत्रपतींना अभिवादनासाठी शहर एकवटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शिवछत्रपतींना अभिवादनासाठी शहर एकवटले\nशिवछत्रपतींना अभिवादनासाठी शहर एकवटले\nसर्व जाती-धर्मिय रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींना अभिवादन करण्यासाठी शहर एकवटले. निमित्त होतं अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित शिवराज्याभिषेकदिनाचे. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षीप्रमाणे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.\nशिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, प्रबोधनपर फलक, वारकर्‍यांची भजने, घोड्यावर स्वार मावळे, पारंपरिक वाद्ये आणि ‘जय जिजाऊ-जय शिवराय’चा अखंड जयघोष अशा वातावरणात बुधवारी ही मिरवणूक झाली. नूतन महापौर सौ. शोभा बोंद्रे व खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीचे पूजन झाले.\nयावेळी उपमहापौर महेश सावंत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी महापौर आर. के. पोवार, उद्योजक चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष शंकरराव शेळके, शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई, डॉ. संदीप पाटील, महादेव पाटील, अवधूत पाटील, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, शेतकरी संघटनेचे भगवान काटे, साजिद मेस्त्री, बाळासाहेब भोसले, सोमनाथ घोडेराव आदी उपस्थित होते.\nमंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून डॉल्बीमुक्‍त आणि पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक सजविलेली मूर्ती होती. युवती, महिला भगव्या साड्या व फेटे परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवछत्रपती वृक्षसंवर्धन विषयक आज्ञापत्र, गडावरील पाण्याचा थेंब न थेंब साठवून, पाणी म्हणजे जीवन हा आदर्श घालून देणारे शिवराय, थोर पुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करून नका आणि चला स्वच्छ सुंदर कोल्हापूरसाठी संकल्प करुया या आशेयाचे प्रबोधनात्मक फलक मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. सामाजिक कार्याची माहिती स्क्रीनच्या माध्यमातून प्रदर्शित केली जात होती. छत्रपती शिवराय व संत तुकाराम महाराज यांच्या स्वधर्म व स्वराज्याच्या संकल्पनेला उजाळा देण्यासाठी वारकरी पथकही सहभागी झाले होते. मंगळवार पेठ, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे शिवभक्‍तांच्या उपस्थितीत ही मिरवणूक शिवाजी चौकात येऊन तिची सांगता झाली.\nशिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील शिवपुतळ्यास बुधवारी मान्यवरांनी पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, प्रा. डॉ. विजय ककडे आदी उपस्थित होते.दरम्यान, शहरातील शिवभक्‍तांनी खास बंगळूरहून तयार करून आणलेल्या गुलाबपुष्पांचा हार शिवपुतळ्यास अर्पण केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी संताजी घोरपडे, धैर्यशील यादव, अमर लाड आदींनी पुढाकार घेतला.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालक��ने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/should-facilitate-and-tax-25665", "date_download": "2018-11-15T07:31:14Z", "digest": "sha1:RJSXBYK2XJ5RLYN4G2DMOYGZ64HAMIXY", "length": 32442, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "Should facilitate and tax सुविधा अन्‌ करसवलत हवी | eSakal", "raw_content": "\nसुविधा अन्‌ करसवलत हवी\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nडिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.\n२४ व २५ जानेवारी २०१७\nअधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा\nऔद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे अनेक उद्योगांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि करसवलतींची अपेक्षा उद्योजकांना आहे.\nमुंबई हाकेच्या अंतरावर असल्याने अभियांत्रिकी, पोलाद, अन्नप्रक्रिया, औषध निर्माण, माहिती-तंत्रज्ञान सेवा, यंत्रमाग या क्षेत्रांतील बड्या कंपन्यांनी वसई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, भिवंडी, तळोजा येथे बस्तान बसवले. विशेषत: राज्यातील १३ रासायनिक झोनपैकी १० झोन ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत आहेत; मात्र काही वर्षांत या पट्ट्यात झपाट्याने शहरीकरण झाले. उद्योगांऐवजी निवासी संकुलांची संख्या वाढली. परिणामी; औद्योगिक वसाहतींना मिळणाऱ्या सोई-सुविधांवर ताण निर्माण झाला. शहरीकरण, कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि महागाई यामुळे बड्या रासायनिक कंपन्यांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला आहे.\nअनेकांनी गुजरातचा आश्रय पसंत केला. उद्योगांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना ‘इज ऑफ डुइंग’चा प्रत्यक्ष अनुभव देण्याची वेळ आली आहे.\nदेवेंद्र फडणवीस सरकारने दोन वर्षांत ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’साठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. उद्योग सुरू करण्यासंबंधीच्या परवान्यांची संख्या ७५ वरून ३५ केली. यातील बहुतांश जाचक अटी शिथिल केल्या आहेत. ‘लायसन्सिंग राज’ आणि ‘इन्स्पेक्‍टर राज’ मोडीत काढण्याच्या दिशेने सरकार प्रयत्न करत आहे. असे असले तरी स्थानिक पातळीवर मात्र उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींमध्ये बंद किंवा आजारी पडलेल्या उद्योगांची संख्या अधिक आहे. विशेषत: येथे रासायनिक कंपन्यांचे प्राबल्य आहे. त्यातील बहुतांश बड्या कंपन्या प्रदूषणासंबंधीच्या नव्या अटी आणि नियमांच्या गर्तेत अडकल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांनी इतर राज्यांची वाट धरली आहे. रासायनिक उद्योगाला वाचवण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने प्रदूषणाच्या समस्यांवर मार्ग काढणे आवश्‍यक आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल आहे. खनिजांबरोबरच कृषीवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या दर्जेदार शिक्षण संस्था सुरू करणे आणि कौशल्य विकासाचे उपक्रम राबवणे आवश्‍यक आहे. या चारही जिल्ह्यांना विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. मुंबई गोदी, जेएनपीटी या प्रमुख बंदरांचा व्यापारासाठी वापर केला जातो.\nरायगडमधील दिघी बंदर, मानखुर्दमध्ये जेट्टी नियोजित वेळेत कार्यान्वित करण्यासाठी त्यापुढील अडथळे दूर केले पाहिजेत. या नव्या बंदरामुळे मुंबई आणि जेएनपीटी बंदरावरचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे. ठाणे - पालघर - रायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. वाडा, मोखाडा, अंबरनाथ, कर्जत, कर्जत येथे नव्या औद्यगिक वसाहती सु���ू करण्याची गरज आहे. वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या कायद्यांतील सुधारणांसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी औद्योगिक संघटनांची मते जाणून नवी धोरणे निश्‍चित केल्यास बऱ्याच अडचणी सोडवल्या जाऊ शकतील. सध्या बहुतांश बड्या उद्योगांना स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) भार उचलावा लागत आहे.\nवस्तू आणि सेवा करामुळे द्विस्तरीय करप्रणाली संपुष्टात येणार आहे. मात्र तरीही राज्यपातळीवरील जाचक कर शिथिल करण्याची मागणी उद्योजकांकडून केली जात आहे. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित केली. यातून मुंबईसह कोकण पट्ट्यात ३.२५ लाख कोटींचे गुंतवणूक करार झाले. या करारांची पूर्तता करून उत्पादन प्रकल्प आणि संबंधित उद्योग लवकरात लवकर सुरू करण्याला सरकारने प्राधान्य दिले पाहिजे. वाढत्या लोकसंख्येच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी बांधकाम उद्योगाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.\nकेंद्र सरकारच्या ‘२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमात ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याचे मोठे योगदान राहणार आहे. वसई-विरार, पालघर, भिवंडी, कल्याण, नवीन पनवेल, कर्जत, शहापूर, पेण या शहरांमध्ये बांधकाम उद्योगासाठी ‘अफोर्डेबल हाऊसिंग‘ प्रचंड संधी घेऊन आली आहे. यात गुंतवणूक आणि रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असून मुंबईत धडकणारे नागरिकांचे लोंढे या भागात विसावतील. सध्या या परिसरातील औद्योगिक वसाहतींना चांगल्या सुविधा दिल्यास या परिसरात नव्याने येणाऱ्या नागरिकांना रोजगार मिळतील. बंद पडलेल्या उद्योगांच्या जागी सेवा क्षेत्राला प्रोत्साहन देता येऊ शकते. डोंबिवलीत कॉल सेंटर आणि बीपीओ आदी सेवा क्षेत्रातील उद्योगांनी सुरुवात केली होती. मात्र स्थानिक पातळीवरील अडथळ्यांमुळे ती अल्पायुषी ठरली. सध्या मुंबई, नवी मुंबई आणि ऐरोली सेवा क्षेत्रातील कंपन्या आहेत. सेवा क्षेत्रातील कंपन्यांना इतरत्रही विस्तारासाठी सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे. तीन वर्षांत ‘एमएमआरडीए’ महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारकडून पायाभूत सेवा क्षेत्राशी संबंधित दोन मोठ्या प्रकल्पांची घोषणा झाली आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर आणि समृद्धी महामार्ग मुंबई महानगर प्रदेशातील उद्योगांसाठी वरदान ठरणार आहेत.\nमेक इन इंडियामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळणार आहे. या वस्तूंच्या निर्यातवाढीसाठी मुंबई आणि नजीकच्या बंदरांचा विकास आवश्‍यक आहे. विविध औद्योगिक वसाहतीत काही उद्योग शिल्लक आहेत, त्यांना चांगल्या पायाभूत सेवा-सुविधा दिल्या पाहिजेत. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी एक खिडकी योजना, जाचक अटी शिथिल करणे, लघु आणि मध्यम उद्योजकांना करसवलती दिल्या पाहिजेत.\n- संजीव पेंढरकर, उद्योजक, विको समूह.\nवसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि पनवेलचे वेगाने शहरीकरण होत आहे. मात्र त्या तुलनेत औद्योगिक विकास झालेला नाही. लघु आणि मध्यम उद्योगांना जागा दिल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळेल. औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी माथाडी कामगार कायदा शिथिल करणे गरजेचे आहे.\n- चंद्रकांत साळुंखे, अध्यक्ष, एसएमई चेंबर ऑफ इंडिया.\nमुंबई आणि परिसरातील जे काही उद्योग आहेत, त्यांना प्राधान्याने चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती असून त्यावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावेत. या तिन्ही जिल्ह्यांत कृषी उद्योगात प्रचंड संधी असून स्थानिकांना प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.\n- अशोक चाफेकर, उद्योजक.\nउद्योगांना चालना देण्याकरता मुंबई नजीकच्या शहरांना जोडणे आवश्‍यक आहे. परिवहन व्यवस्था, पाणी-वीजपुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास आवश्‍यक आहे. मुंबई महानगर प्रदेशात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या अधिक आहे. परंतु उद्योग चालण्याकरता आवश्‍यक किमान व्याजदरातील पतपुरवठ्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.\n- सागर नागरे, सहसचिव, एमसीसीआय.\nपालघर जिल्ह्यातील तारापूर, बोईसर येथे केमिकल्स इंडस्ट्रीज आणि वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र येथे पायाभूत सेवा-सुविधा नाहीत. नव्याने रस्ते करण्याऐवजी जे आहेत त्यात सुधारणा केल्यास सरकारचे पैसे वाचतील आणि सुविधांचा विकास तत्काळ होईल. तारापूरमध्ये औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची नितांत गरज आहे.\n- प्रकाश पाटील, आरती ड्रग्ज लिमिटेड.\nऔद्योगिक वसाहतींच्या ठिकाणची कुशल मनुष्यबळाची कमरता भरून काढण्यासाठी दोन वर्षांत सरकारने जिल्हानिहाय कौशल्य विकास कार्यक्रम राबवला पाहिजे. पालघर, ठाणे आणि रायगडमधील ‘एमआयडीसी’तील पडीक जमिनी तरुण उद्योजकांना दिल्या पाहिजेत. लघु आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे.\n- भीमाशंकर कठारे, उद्योजक.\nकल्याण आणि भिवंडीतील प्रस्तावित ग्रोथ सेंटरमध्ये परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांसाठी काही जागा राखीव आहे. बॅंकांची व्याजदर कपात आणि पंतप्रधान आवास योजनेमुळे दोन वर्षांत बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे. राज्य महामार्ग, रेल्वे आणि प्रस्तावित समृद्धी महामार्गामुळे शहापूरची ‘कनेक्‍टिव्हिटी’ वाढणार आहे.\n- विजय पवार, उद्योजक.\nठाणे-पालघर जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. वाडा आणि मुरबाडमधील औद्योगिक वसाहती पायाभूत सुविधांविना ओस आहेत. येथील सुविधांचा विकास आवश्‍यक आहे. पालघर, जव्हार, मोखाडा येथे नव्याने औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी व्यापक विचार झाला पाहिजे.\n- डी. के. राऊत, उद्योजक, तारापूर.\nदेशातील निम्मा यंत्रमाग महाराष्ट्रात आहे. भिवंडी हे यंत्रमागाचे केंद्र आहे. येथे सुमारे सात लाख यंत्रमाग आहेत. मात्र दोन वर्षांपासून यंत्रमाग उद्योगात मंदी आहे. भिवंडीत सहा लाख कामगार काम करतात. त्यातील ८० टक्‍के परराज्यातील आहेत. त्यांच्या निवासाचा प्रश्‍न यंत्रमागधारकांना भेडसावत आहे. विडी कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगारांनाही सवलतीत गृहकर्ज योजना देणे आवश्‍यक आहे. ८० वर्षांपासून भिवंडीत कापड तयार होत असले, तरी येथे सुसज्ज मार्केट नसल्याने व्यापाऱ्यांना मुंबईत जाऊन कापड विक्री करावी लागते. भिवंडीला मोठे मार्केट उभारल्यास कापड व्यावसायिकांना फायदा होईल.\n- पुरुषोत्तम वंगा, अध्यक्ष, भिवंडी पॉवरलूम.\n१२ वर्षे लांबला पदनिर्मितीचा पाळणा\nनागपूर - राज्यातील चार बीएससी परिचर्या महाविद्यालयात २००६ सालापासून प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी आणि सहायक प्राध्यापक पदांची प्रतीक्षा...\nआदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र\nमंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता...\nपानशिल ते बारवाईपुला रस्ता धोकादायक\nरसायनी (रायगड) - वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दित���ल पानशिल ते बारवाईपुला पर्यंतचा रस्त्याच्याकडेला वाढलेले गवत आणि झुडपांनमुळे रस्ता धोकादायक...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nवनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बयाणात तफावत\nपांढरकवडा (जि. यवतमाळ) - टी-१ वाघिणीचा (अवनी) खातमा करणारे पथकच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. केंद्राची चौकशी समिती मंगळवारी (ता.१३) जिल्ह्यात ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-election-commission-will-take-all-the-coming-elections-from-the-ballot-paper/", "date_download": "2018-11-15T06:17:43Z", "digest": "sha1:BATIBN3YQ75EMXEBWC45EVYUAOWRIFQM", "length": 10418, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निवडणूक आयोगाने इथून पुढच्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात- जयंत पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनिवडणूक आयोगाने इथून पुढच्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात- जयंत पाटील\nमुंबई – ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाही. ईव्हीएम मॅनेज केले जावू शकते हे या देशातील अनेक मोठे मान्यवर लोकं बोलत आहेत.त्यामुळे ईव्हीएमचा निवडणूक आयोगाने हा आग्रह सोडून दयावा आणि पुन्हा एकदा बॅलेटपेपरचा वापर करावा. पेपर मोजायला वेळ लागेल. लोकांच्या मनातील शंका घालवण्यासाठी निवडणूक आयोगाने इथून पुढच्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. कर्नाटक राज्याचा आज निकाल जाहीर झाल्यावर मिडियाशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.\nकर्नाटकमधील येडुरप्पांची प्रतिमा बघितली, त्यांच्यावर झालेले वेगवेगळया भ्रष्टाचाराचे झालेले आरोप बघितले किंवा भाजपचे त्या राज्यातील अस्तित्व पाहिलं तर मर्यादित होतं त्यामुळे आता त्याचं विश्लेषण केलं पाहिजे की,जनता दलामुळे सेक्युलर मतं जी आहेत त्याचा फायदा भाजपला झाला का किंवा भाजप ज्याठिकाणी कधीही आलं नाही त्या ठिकाणी भाजप येण्याची काय कारणं आहेत. जर जनाधार नसेल आणि तरी तिथे भाजपला बुथवर जास्त मतं मिळाली तर राज ठाकरे यांच्या मतानुसार ईव्हीएमबद्दल शंका घेण्यासारखं आहे. राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया मिडियाला दिली.\nआज जी आकडेवारी आली आहे ती वस्तुस्थिती आहे. निकाल जाहीर झाले आहेत. जेव्हा जेव्हा पराभव होतो त्यावेळी ईव्हीएमला लोकं दोष देतात. आणि ज्या ज्यावेळी विजय होतो त्यावेळी ईव्हीएमला लोकं विसरतात. त्यामुळे लोकांच्या मनात काहीका असेना ईव्हीएमबद्दल शंका आहे ही वस्तूस्थिती आहे. म्हणून ईव्हीएमचा जो उद्देश होता फेक आणि अत्यंत पारदर्शकपणे निवडणूका व्हाव्यात त्याबद्दलच लोकांची शंका आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याचा विचार करावा. कर्नाटकची वस्तुस्थिती बघितली तर मलाही आश्चर्य वाटत की काँग्रेस इतकी कमी होण्याचं कारण नव्हतं असेही जयंत पाटील म्हणाले.\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-mns-flex-against-sanjay-nirupam/", "date_download": "2018-11-15T07:16:09Z", "digest": "sha1:G4LHMPVWTV5NJN4JAPPCQ3I6RZMXBWXG", "length": 9632, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "परप्रांतीय भटका कुत्रा, संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेची पोस्टरबाजी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपरप्रांतीय भटका कुत्रा, संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेची पोस्टरबाजी\nकॉंग्रेस कार्यालयावर शाई फेक\nटीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस विरुद्ध मनसेतील वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीने आता उग्ररूप धारण केले आहे. विक्रोळी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( 1 डिसेंबर ) मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली. तसंच शुक्रवारी उशीरा रात्री अज्ञातांनी वांद्रेमधील काँग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक केली. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या निवासस्थानाबाहेर मनसेनं परप्रांतीय भटका कुत्रा, असा आशयाचा पोस्टर लावला आहे.\nशुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक संदीप देशपांडेसह आठ मनसैनिकांना अटक केली आहे. सकाळी काँग्रेसचे कार्यालय उघडल्यानंतर काही मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून तोडफोड केली.\nअवघ्या काही सेकंदांत कार्यकर्ते तिथून पसार झाले. त्यानंतर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेचे झेंडे व राज ठाकरे यांचे फोटो जाळले़ मनसेने केलेल्या या हल्ल्याचे वृत्त कळताच काँग्रेस नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काँग्रेसचे आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर जमा झाले. माजी खासदार गुरूदास कामत, एकनाथ गायकवाड, यांच्यासह आमदार भाई जगताप, माजी आमदार मधुकर चव्हाण, कृपाशंकर सिंह यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-fruit-crop-advice-12061", "date_download": "2018-11-15T07:04:39Z", "digest": "sha1:PJ3N4RHFH432FZS3QF6HUM4OCCQNM26W", "length": 15818, "nlines": 191, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, Fruit crop advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nडायमेथोएट १.५ मि.लि. किंवा क्‍लोरपायरीफॉस १.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी फवारणी\n२) फांदीमर, पानावरचे ठिपके ः\nफवारणी ः मॅंकोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.\n१) पिठ्या ढेकूण ः\nफवारणी ः व्हर्टिसिलियम लेकॅनी ४ ग्रॅम किंवा डायमिथोएट २ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nफवारणी ः मॅंन्कोझेब २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.\nडायमेथोएट १.५ मि.लि. किंवा क्‍लोरपायरीफॉस १.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी फवारणी\n२) फांदीमर, पानावरचे ठिपके ः\nफवारणी ः मॅंकोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.\n१) पिठ्या ढेकूण ः\nफवारणी ः व्हर्टिसिलियम लेकॅनी ४ ग्रॅम किंवा डायमिथोएट २ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nफवारणी ः मॅंन्कोझेब २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.\nकीड, रोग नियंत्रण ः\n१) फळ पोखरणारी अळी ः\nसध्या लवकर छाटणी घेतलेल्या बागेत फळे लहान आकाराची आहेत. या काळात अळीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी फवारणी ः क्‍लोरपायरीफॉस २ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nफवारणी ः पाण्यात विरघळणारे सल्फर २.५ ग्रॅम किंवा डिनोकॅप ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nटीप ः हंगाम धरण्यापूर्वी साल पोखरणारी अळी, खोड किडीच्या नियंत्रणासाठी खोडाला गेरू २०० ग्रॅम, क्‍लोरपायरीफॉस २ मि.लि. आणि ब्लायटॉक्‍स २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून मिश्रण तयार करावे. या मिश्रणाची पेस्ट खोडाला लावावी.\n१) पाने गुंडाळणारी अळी ः\nफवारणी ः डेल्टामेथ्रीन २ मि.लि. प्रतिलिटर पाणी\n२) लहान फळामधील नेक्रॉसिस विकृती ः\nफवारणी ः मॅंकोझेब २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.\n१) खोड व फांद्या पोखरणारी अळी ः\nअळी खोड पोखरून आत शिरतात, त्यामुळे झाडे पिवळी प��तात. कमकुवत होऊन उत्पादनात घट येते.\nप्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या बुंध्यांजवळ अळीने पोखरून बाहेर पडलेला भुसा दिसून येतो.\nखोडाला पडलेल्या छिद्रात डायमेथोएट (२ मि.लि. प्रतिलिटर पाणी) या कीटकनाशकात बुडविलेला कापसाचा बोळा घालून छिद्राचे तोंड लगेच चिखलाने बंद करावे.\n२) पाने व शेंगा खाणाऱ्या अळी ः\nफवारणी ः क्लोरपायरीफॉस १ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nः डॉ. अरुण भोसले ः ९४०५६८५००५\n(विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)\nसीताफळ custard apple पूर कीटकनाशक सोलापूर शेती अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-12164-lmt-wheat-procured-punjab-8020", "date_download": "2018-11-15T06:59:13Z", "digest": "sha1:46BBZIMTDBZOAHNYTKM7CMQNVFC5QXZC", "length": 16194, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 121.64 LMT of wheat procured in Punjab | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक खरेदी\nपंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक खरेदी\nमंगळवार, 8 मे 2018\nचंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आत्तापर्यंत (ता.५) १२१.६४ लाख टन गव्हाची हमीभावाने शासकीय खरेदी करण्यात आल्याची माहिती सरकारच्या प्रवक्त्याने दिली. यात सरकारी संस्थांकडून १२१.१५ लाख टन आणि खासगी व्यापाऱ्यांकडून ४९१५७ टन पुनर्खरेदी करण्यात अाली असून एकूण खरेदीपैकी ९७.६० लाख टन गहू मंडींमधून उचलण्यात आला अाहे.\nचंडीगड : पंजाब र���ज्यात सरकारी संस्था आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आत्तापर्यंत (ता.५) १२१.६४ लाख टन गव्हाची हमीभावाने शासकीय खरेदी करण्यात आल्याची माहिती सरकारच्या प्रवक्त्याने दिली. यात सरकारी संस्थांकडून १२१.१५ लाख टन आणि खासगी व्यापाऱ्यांकडून ४९१५७ टन पुनर्खरेदी करण्यात अाली असून एकूण खरेदीपैकी ९७.६० लाख टन गहू मंडींमधून उचलण्यात आला अाहे.\nसंगूर जिल्ह्यात एकूण १०.९६ लाट न खरेदी झाली असून, या पाठोपाठ पतियाळा ८.९३ लाख टन, भटिंडा ८.८७ लाख टन येथे सर्वाधिक शासकीय खरेदी झाली आहे. शासकीय संस्थांनुसार पुणग्रेन (पंजाब ग्रेन) ने २८ लाख ३ हजार ३५७ टन (एकूण खरेदीच्या २३ टक्के) खरेदी केली आहे. मार्कफेडने २६ लाख ६७ हजार ९६२ टन (२१.९ टक्के), पुणसूपकडून २३ लाख ४१ हजार ६१३ टक्के (१९.३ टक्के), पंजाब राज्य वखार महामंडळाकडून १६ लाख ५५ हजार ३०५ टन (१३.६ टक्के), पंजाब कृषी-अन्न महामंडळाकडून १२ लाख ७ हजार ३९० टन (९.९ टक्के), एफसीआय १४ लाख ३८ हजार ८९७ टन (११.८ टक्के) गहू खरेदी करण्यात अाली अाहे. तर खासगी व्यापाऱ्यांकडून एकूण खरेदीच्या ०.४ टक्के (४९ हजार १५७ टन) खरेदी करण्यात अाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nहरियाणात राज्य सहकारी पुरवठा आणि पणन महामंडळाकडून आत्तापर्यंत १.७७ लाख टन मोहरीची हमीभावाने खरेदी करण्यात अाली आहे. या खरेदीचा ९१ लाख ७१९ शेतकऱ्यांना थेट लाभ झाला अाहे. महामंडळाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भिवानी जिल्ह्यात ३९ हजार ७३८.५० टन, खार्की दादरीत ८२७५.६० टन, फतेहबाद येथे ४५५७.६० टन, गुडगाव येथे ११ हजार ४७२.७७ लाख टन, नूह येथे १३६८.५६ टन, हिसार येथे १९,३२८ टन, जिंद १०७४.१० टन, जाजर येथे १७ हजार २५६.६० टन, कर्नाल येथे १७३.३० टन, महेंद्रगड येथे २३ हजार ४१७.७४ टन, रेवारी येथे २१ हजार २१२.६० टन, रोहतक येथे १० हजार ८.६० टन आणि सिरसा येथे १९ हजार १८१ .६० टन मोहरीची शासकीय खरेदी करण्यात आली.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाण���वर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nकापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...\nहळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...\nइंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...\nपुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...\nऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nव्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...\nसंतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...\nनवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...\nहमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...\nतेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...\nथेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...\nशेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...\nहेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’चलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...\nखरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nसोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...\nसोयामील निर्यात ७० टक्के वाढण्याचा अंदाजदेशाची सोयामील (सोयापेंड) निर्यात २०१८-१९ या...\nआधुनिक मत्स्यपालन : एक शाश्वत...पुणे ः नाशिक रस्त्यावर मंचरपासून जवळच अवसरी खुर्द...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chief-ministers-search-plan-to-fill-the-place-of-nana-pallol/", "date_download": "2018-11-15T07:17:32Z", "digest": "sha1:L3AMTVWYG5YFSJZBSQNKXSV5OPAIQABA", "length": 9497, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाना पटोलेंची जागा भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची शोधमोहीम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाना पटोलेंची जागा भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची शोधमोहीम\nमुख्यमंत्र्यांची नागपुरातील 'रामगिरी' निवासस्थानी ही महत्त्वपूर्ण बैठक\nनागपूर: नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोधमोहीम सुरू केली असून रविवारी ‘रामगिरी’ येथे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची बैठक घेत आढावा घेतला.\nनाना पटोले यांनी गेल्या ७ डिसेंबरला लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता काही महिन्यांनी लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील ‘रामगिरी’ निवासस्थानी ही महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी आमदारांनी पटोले यांच्या राजीनाम्यामुळे भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. आगामी पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या ज्येष्ठ व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून उमेदवार ‘आयात’ धोरणावर विचार करू नये, असे मत व्यक्त केले. तसेच टोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात भाजपाला कितपत नुकसान झाले याचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. पटोले यांचा फक्त साकोली विधानसभा मतदारसंघात काहिसा प्रभाव आहे. मात्र, तेथेही भाजपाचे कार्यकर्ते मागे हटणार नाहीत असे आमदारांनी सांगितले.\nया बैठकीला भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार क���शीवार, भाजपचे भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष तारीक कुरेशी यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/26-thousand-requests-in-the-Maratha-reservation-public-hearing/", "date_download": "2018-11-15T06:51:53Z", "digest": "sha1:M5K5XEDXUOXILKOCGU3PZTXHY27OCCHS", "length": 6900, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षण जनसुनावणीत 26 हजार निवेदनांचा पाऊस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मराठा आरक्षण जनसुनावणीत 26 हजार निवेदनांचा पाऊस\nमराठा आरक्षण जनसुनावणीत 26 हजार निवेदनांचा पाऊस\nमराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण जाणून घे���्यासंदर्भात शुक्रवारी पुण्यातील विधानभवन येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने जनसुनावणी घेतली. या जनसुनावणीमध्ये सुमारे 26 हजार निवेदने समितीपुढे सादर करण्यात आली. यामध्ये सामाजिक संघटना, ग्रामपंचायतीचे ठराव, वैयक्‍तिक निवेदनांचा समावेश आहे, अशी माहिती राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांनी दिली.\nराज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 29) विधानभवनातील सभागृहामध्ये जनसुनावणी झाली. या वेळी समितीचे सदस्य सर्जेराव निमसे, दत्तात्रय बाळसराफ, चंद्रशेखर देशपांडे, प्रमोद येवले, रोहिदास जाधव, सुधीर ठाकरे, सुवर्णा रावळ, भूषण कर्डिले; तसेच सदस्य सचिव डी. डी. देशमुख, आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.\nगायकवाड म्हणाले, जनसुनावणीत मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात व्यक्ती व संघटनांकडून निवेदने स्वीकारून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.\nपुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातील व्यक्ती, संस्था व संघटना यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणासंबंधी निवेदने सादर केली. या निवेदनासोबतच लेखी पुरावा व ऐतिहासिक दस्तऐवज आणि त्यांचे वैयक्‍तिक अनुभव अशा प्रकारच्या माहितीचा त्यात समावेश होता. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, ते देण्यात यावे, अशी मागणी करणारे ठराव सादर केले आहेत. यामध्ये दौंड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.\nप्राप्त 26 हजार निवेदनांपैकी काही निवेदने ओबीसी आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशा मागणीची होती. राज्यभरातून प्राप्त झालेल्या निवेदनांची संख्या मोठी असून, त्यावर आयोग अभ्यास करून मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा अहवाल शासनाला सादर करणार आहे. पुणे येथे झालेली ही बैठक राज्यातील शेवटची होती. यानंतर ज्यांना आपले म्हणणेे मांडायचे आहे, त्यांनी मुंबई अथवा पुण्यातील कार्यालयात निवेदन सादर करावेत, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.\n'या' देशांच्या विरोधात अमेरिकेचा युद्धात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचि���्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/bank-theft-in-satara/", "date_download": "2018-11-15T06:09:44Z", "digest": "sha1:C5HBRKJJIQSIMQIOYSKXUZONNBH7TO6W", "length": 4919, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साताऱ्यात बँकेत रोकडवर डल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › साताऱ्यात बँकेत रोकडवर डल्ला\nसाताऱ्यात बँकेत रोकडवर डल्ला\nसातारा शहरातील एका बँकेतून अज्ञाताने बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून खात्यामध्ये पैसे भरुन देतो, असे सांगून ४९ हजार रुपयांची चोरी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेमध्ये तिर्‍हाईत व्यक्ती घुसून थेट पैशांवर डल्ला मारु लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nयाबाबत प्राथमिक माहिती अशी, महेंद्र निकम (रा. सातारा) हे सोमवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील एका बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. पैसे भरण्यासाठी स्लिप पाहत असतानाच एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ गेली. निकम यांच्याकडे चौकशी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी निकम अज्ञाताला काय हवे आहे असे विचारताच अज्ञाताने थेट बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून तुम्हाला मदत करतोय असे सांगितले, अशाप्रकारे विश्वास संपादन करुन पैसे भरण्यासाठी स्लिप भरुन दिल्यानंतर अज्ञाताने फसवणूक करुन जबरदस्तीने निकम यांचे ४९ हजार रुपये चोरुन नेले.\nअज्ञाताने पैसे बँकेत न भरता तो घेवून पळत जात असताना महेंद्र निकम यांनी आरडाओरडा केला. मात्र संशयिताने तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेने बँकेसह परिसरात खळबळ उडाली. तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहिती घेवून तक्रारदार यांना शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-व���रार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/c49d5ca8db/small-iron-working-son-of-max-microsoft-gave-1-20-crore-job-", "date_download": "2018-11-15T07:15:02Z", "digest": "sha1:6QA3K4IYNLNT2VFAHDOV5WGJLABV42K7", "length": 16315, "nlines": 91, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "लहानसे लोखंडाचे काम करणा-याच्या मुलाची कमाल, मायक्रोसॉफ्टने दिली १.२० कोटीची नोकरी !", "raw_content": "\nलहानसे लोखंडाचे काम करणा-याच्या मुलाची कमाल, मायक्रोसॉफ्टने दिली १.२० कोटीची नोकरी \nकाही लोक यश प्राप्त तर करतात. मात्र, असे म्हटले जाते की, त्यांना सर्व सुविधा पुरविल्या जातात किंवा सर्व सुविधा मिळतात. परंतु यशस्वी तेच असतात जे अनेक समस्यांचा सामना करूनही आपली वाट शोधतात आणि यशस्वी होऊन आपले लक्ष्य गाठतात. वात्सल्यसिंह चौहान यांनी यशाचा असाच ध्वज फडकवला आहे, ज्याबाबत सामान्य लोक कल्पना देखील करू शकत नाहीत. मायक्रोसॉफ्ट रेडमंड, वॉशिंग्टनने आयआयटी, खडगपूर मध्ये बीटेक कम्प्युटर सायन्सच्या अखेरच्या वर्षातील विद्यार्थी वात्सल्यसिंह चौहान यांना वार्षिक १.२० कोटी रुपये उत्पनाच्या नोकरीचा प्रस्ताव दिला आहे. आयआयटी मध्ये १ ते २० डिसेंबर पर्यंत झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट मध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर पदासाठी त्यांना हे सर्वात मोठे पँकेज मिळाले.\nबिहारच्या खगडिया गावातील सामान्य कुटुंबात राहणा-या वात्सल्य यांचे १२वी पर्यंतचे पूर्ण शिक्षण हिंदी माध्यमातून झाले. एक तर विज्ञान आणि त्यातच हिंदी माध्यम हिंदी आणि इंग्रजी माध्यम यांच्यात असलेली दरी आजही कायम आहे. वात्सल्य यांना देखील याच फरकाचा सामना करावा लागला. वात्सल्य यांनी १२वीची बोर्ड परीक्षा हिंदीतून दिली आणि ७५टक्के गुण मिळविले. आजच्या घडीला १२वी मध्ये ७५टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी जास्त हुशार मानला जात नाही. मात्र, असे म्हणतात की, ज्यांचे लक्ष्य मोठे असते, त्यांच्यासाठी या गोष्टी फारश्या महत्वाच्या नसतात. वात्सल्य यांनी १२वी सोबतच जेईई ची परीक्षा देखील दिली. यश तर मिळाले, मात्र अव्वल मानांकन मिळाले नाही. हीच ती वेळ होती, ज्याला वात्सल्य यांनी एकदम बदलून टाकले, त्यांनी हे एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि निश्चय केला की, ते चांगल्या मानांकनासोबत आयआय��ीमध्ये दाखल होतील आणि पुढील रस्ता निश्चित करतील. वात्सल्य यांनी स्वतः साठी एक लक्ष्य निश्चित केले, तेथे पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.\nवात्सल्य यांनी आपल्या या प्रयत्नात ‘एलेन करिअर इंस्टीट्यूट’ची मदत घेतली. कोटाच्या या इंस्टीट्यूटमध्ये येऊन त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि आयआयटी – जेईई, २०१२मध्ये देशभरातून ३८२वे स्थान प्राप्त करून खडगपूर मध्ये बीटेक कम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. वर्ष गेले, मात्र वात्सल्य यांनी स्वतःला पारखणे सुरुच ठेवले. असे म्हणतात की, जेव्हा सर्व प्रयत्न एकत्र असतात, तेव्हा संपूर्ण विश्व देखील त्याला पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असते. डिसेंबर महिन्यात कॅम्पस निवडीसाठी युएसच्या प्रमुख मायक्रोसॉफ्ट रेडमंड कंपनीनं खडगपूर येथे सॉफ्टवेयर इंजिनियर साठी आयआयटी मध्ये पदवीधर विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली. त्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखत. प्रत्येक परीक्षेत वात्सल्य यांनी आपली प्रतिभा दाखविली आणि त्याचा जो परिणाम आला तो तुमच्या समोर आहे. त्यांना मायक्रोसॉफ्टने १.२०कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न नोकरीचा प्रस्ताव दिला.\n२१ वर्षाच्या वात्सल्य यांचे पिता चंद्रकांत सिंह खगडिया मध्ये ग्रील आणि शटर बनविण्याचे काम करतात. वात्सल्य यांचे दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. त्यामुळे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इतके नव्हते की, मुलांचे शिक्षण त्यांच्या मनाप्रमाणे होऊ शकेल. सर्व योग्यता असूनही वात्सल्य यांच्या वडिलांची अशी परिस्थिती नव्हती की, ते आपल्या मुलांना शिक्षणासाठी राजस्थानच्या कोटा येथे पाठवतील. मात्र, असे म्हणतात की, एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा स्वतःहूनच उघडतो. वडिलांचा संघर्ष आणि वात्सल्य यांची प्रतिभा बघून एलेन संचालक राजेश माहेश्वरी यांनी कोटामध्ये मोफत वर्ग, प्रशिक्षण आणि वसतिगृहातील सुविधा देऊन त्यांचे मनोबल वाढविले आणि सांभाळले देखील. त्यामुळे वात्सल्य यांना घरासारखे वातावरण मिळाले. येथे खुल्या सत्रात त्यांना खूप प्रेरणा मिळाली.\nआजार असूनही यश मिळविले\nवात्सल्य यांनी आपले शिक्षण कोटा येथे सुरु केले. जेव्हा परीक्षेची वेळ आली, तेव्हा वात्सल्य यांना विपरीत परिस्थितींचा सामना करावा लागला. वात्सल्य यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “आयआयटी – जेईई च्या चार दिव���ापूर्वी अचानक माझी तब्येत खराब झाली. प्रचंड उन्हाळ्यात मी डोके धुऊन पेपर देण्यासाठी गेलो. पहिला पेपर सोपा होता, मात्र आजारी असल्यामुळे तब्येत अधिक खराब झाली. पुन्हा हिम्मत केली आणि दुसरा पेपर कठीण असूनही त्यात मी अधिक गुण मिळविले. त्याचवेळी मला वाटले की, यावेळी परिणाम चांगला आला पाहिजे.”\nत्याआधी ते एआय ईईई मध्ये बिहार आणि झारखंड राज्यात अव्वल आले. भारतीय सांख्यिकी संस्था (आयएसआय) आणि आयआयएसई मध्ये देखील ते पात्र ठरले, मात्र त्यांनी बीटेकसाठी आयआयटीची निवड केली.\nगरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याची जिद्द\nवात्सल्य यांचे म्हणणे आहे की, “सुट्टीत घरी जाऊन गरीब मुलांना शिकविणे मला आवडते. आयआयटी संकुलात देखील मी रिक्षाचालकांच्या काही मुलांना शिकवितो. मी आणि माझ्या अन्य तीन आयआयटी क्षेत्रातील मित्रांनी निश्चित केले की, आम्ही भविष्यात बिहारमध्ये एक वेगळी शाळा उघडणार आहोत. यात आयआयटीचे विद्यार्थी सुट्टीत शाळेत जाऊन चार महिन्यांपर्यंत मुलांना शिकवतील. शिल्लक वेळेत अन्य शिक्षक शिकवतील. सामान्य मुलांकडून कमी शुल्क आकारून आणि गरिबांना मोफत शिक्षण देण्याची ही योजना आहे.”वात्सल्य बिहारमध्ये नक्षलीक्षेत्रात नव्या पिढीला साक्षरतेशी जोडू इच्छितात.\nभविष्यात नव्या स्टार्टअप ची योजना\nवात्सल्य यांचे म्हणणे आहे की, भविष्यात ते आपले स्टार्टअप सुरु करणार आहेत. आयआयटीच्या आपल्या वर्ग मित्रांसोबत एका स्टार्टअपचे आरेखनदेखील केले आहे. हातातल्या रिंगमध्ये लावणारी एक लहानशी डीवाईस तयार केली आहे, ज्यामुळे इंटरनेटमार्फत प्रवेश सोपा होईल. वात्सल्य यांचे भविष्यात मायक्रोसॉफ्ट रेडमंडमध्ये काहीतरी वेगळे करण्याचा विचार आहे. संशोधनात आवड असल्यामुळे एडवांस टेक्नोलॉजी वर आधारित आगळावेगळा प्रकल्प करण्याचा विचार आहे.\nआणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.\nआता वाचा संबंधित कथा :\n'स्लम बॉय ते मिलिनेयर मॅन' सरथबाबूंची सत्यकथा\n३४ रुपये रोज कमवणारे अग्रवाल आज २० कोटींच्या कंपनीचे मालक\nतरूण अभियंत्याच्या दोन यशस्वी आय टी कंपन्यांची कहाणी\nलेखक : रिंपी कुमारी\nअनुवाद : किशोर आपटे.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/local-organization-not-bjp-25000", "date_download": "2018-11-15T06:37:35Z", "digest": "sha1:Y6FNABEAL5S5T2TM66UYEEXVFJKFBVK3", "length": 14883, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "local organization Not with BJP स्थानिक संस्थात भाजपची सोबत नको | eSakal", "raw_content": "\nस्थानिक संस्थात भाजपची सोबत नको\nरविवार, 8 जानेवारी 2017\nमुंबई - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला एकाकी पाडण्याची राजकीय खेळी सुरू आहे.\nभाजपच्या मित्रपक्षाचे कार्यकर्ते कमालीचे नाराज असून, स्वपक्षाचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी इतर पक्षांसोबत सन्मानाची आघाडी करण्याचा सूर त्यांनी लावला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत भाजपविरहित आघाड्यांचा नवा \"पॅटर्न' सुरू होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.\nमुंबई - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला एकाकी पाडण्याची राजकीय खेळी सुरू आहे.\nभाजपच्या मित्रपक्षाचे कार्यकर्ते कमालीचे नाराज असून, स्वपक्षाचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी इतर पक्षांसोबत सन्मानाची आघाडी करण्याचा सूर त्यांनी लावला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत भाजपविरहित आघाड्यांचा नवा \"पॅटर्न' सुरू होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.\nभाजपसोबत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय स्वाभिमानी पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, तर विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटन मित्रपक्ष सत्तेत आहेत. मात्र या तीनही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. सत्तेत सहभाग असला, तरी कार्यकर्त्यांना मात्र सावत्रभावाची वागणूक भाजपचे नेते देत असल्याची त्यांची तक्रार आहे.\nवारंवार पक्षाच्या नेत्यांना सांगूनही फरक पडत नसल्याने कार्यकर्त्यांनीच आगामी निवडणुकांत भाजप विरोधात इतर पक्षांसोबत आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे. सदाभाऊ खोत व राजू शेट्‌टी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र आहे. सदाभाऊ खोत व मुख्यमंत्र्याची वाढती जवळीक यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. तर महादेव जानकर यांच्या पक्षातील प्रमुख 30 ते 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षापासूनच फारकत घेत जानकर यांनाच आव्हान देण्याची तयारी केली आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हेच भाजपच्या राजकीय कुरघोडीने त्रस्त झाले असून, सरकार विरोधात त्यांची नाराजी वाढली आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांत या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांत भाजपचे स्थानिक नेतृत्व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नाही. केवळ मतांच्या बेरजेचे राजकारण होत असल्याने या मित्रपक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांत या मित्रपक्षाचे अस्तित्वच धोक्‍यात आल्याने आता झेडपी व पंचायत समित्यामध्ये भाजपने गृहीत धरू नये, अशी भूमिका वाढीस लागली आहे. त्यासाठी भाजपला एकाकी पाडून इतर पक्षांसोबत आघाडी करतानाच अनेक ठिकाणी स्वबळावरही जागा लढवण्याचा निर्णय भाजपचे मित्रपक्ष घेतील, असा दावा करण्यात येत आहे.\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/taking-advantage-of-yesterdays-time-our-mistake-is-improved-new1-298748.html", "date_download": "2018-11-15T06:51:01Z", "digest": "sha1:DR43S24H5AWI6OTKCCA7GSAJHJLKIFDH", "length": 3820, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - कालचा धडा घेत राहणेने आज सुधारली आपली चूक–News18 Lokmat", "raw_content": "\nकालचा धडा घेत राहणेने आज सुधारली आपली चूक\nमुंबई, 3 ऑगस्ट : एजबेस्‍टनमध्ये सुरू असलेल्या भारत-इंग्लंडचा कसोटी मालिकेचा आज तीसरा दिवस होता. आजच्या खेळादरम्यान अजिंक्य रहाणेने डेव्हिड मलानच्या चेंडूचा झेल घेतला आणि सामन्याचे रुपच बदलून टाकले. या मालिकेच्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेकडून स्लिपमधला झेल सुटला होता. पण आज तिसऱ्या दिवशी परत तीच चुक न करता, त्याने २६ व्या ओव्हरमध्ये मलानने मारलेल्य चेंडूचा झेल घेतला आणि त्याला २० धावांवर परत पाठवले. भारतीय संघ हा स्लिपमध्ये कॅच झेलण्यात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी २०१५ ते आत्तापर्यंत पाहिलं तर भारतीय संघाने ६७ टक्के स्लिपमध्ये कॅच घेतल्या.\nपण, कालच्या चुकीवरून धडा घेत रहाणेने आज कुठलीही चुक केली नाही. आणि इशान शर्माच्या फेकलेला चेंडू मलानने फटकारताच रहाणेने झेल घेतला. तीसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय संघाने चागली कामगिरी केली. इंग्लंडच्या संघाने ३८ व्या ओव्हरमध्ये १०७ धावा केल्या, आणि यामध्ये त्यांचे ७ खेळाडू बाद झाले.\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/maharashtra.php", "date_download": "2018-11-15T06:17:37Z", "digest": "sha1:IG4UTF7FAODPB42GYZQYGNIXQCFS26EF", "length": 5923, "nlines": 97, "source_domain": "pudhari.news", "title": "महाराष्ट्र | पुढारी", "raw_content": "\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nराज्यात स्वतंत्र ‘सहकार विद्यापीठ’ स्थापन करा\nपुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसची आढावा बैठक\nआयईएस परीक्षेत वडगावचा रोहन पाटील राज्यात पहिला\nपानसरे हत्या : अमोल काळे ताब्यात\nअश्‍विनी बिद्रे खटल्याची सुनावणी वर्षात पूर्ण करा\nमाता-पित्यांचा औषध खर्च न झेपल्याने दाम्पत्याची आत्महत्या\nमनपाचे मुख्यालयच घाणीचा अड्डा\nतासगावात मोबाईल चोरी ; महिलेसह तिघांना अटक\nलैंगिक अत्याचार; बाळाचा खून\nमाण तालुक्याला बसतायत दुष्काळाच्या झळा\nचोरट्यांचा दिवाळी ‘सीझन’ सुरुच\nफसवणूक झालेल्यांनाच घेतले ताब्यात\nथेंबही जाऊ देणार नाही\nशहरात स्वाईन फ्लूचे 109 रुग्‍ण पॉझिटिव्ह\nऊस ट्रॉली अंगावर पडून महिला ठार\nकेवळ एक मिनिटात 31 विषयांना मंजुरी\nकन्‍नड हेका धरणार्‍या अधिकार्‍याला दणका\nअधिवेशनाची जय्यत तयारी ठेवा\nदगडाने ठेचून तरुणीचा खून\nगोव्यात जाणार्‍या मच्छी वाहतुकीला जिल्ह्यात अटकाव\n‘ई पॉस’द्वारे 72 टक्के रेशनिंग वितरण\nखाण बंदीवर 15 दिवसांत सर्वमान्य तोडगा\nखाणप्रश्‍नी 15 डिसेंबरपर्यंत तोडगा न निघाल्यास सरकारमधून बाहेर\nशिरोडा भूसंपादन प्रकरणी मुख्य सचिवांना समन्स\nगंजमाळ येथे महिलेचा आगीत होरपळून मृत्यू\nनाशिक-कल्याण लोकल सेवेची महिनाभरात चाचणी\nजि.प.चे नगरपालिकांकडे थकले सव्वाचार कोटी रुपये\n'पुरुषाला 'नपुसंक' म्हणणे ही त्याची मानहानी'\nअयोध्येतील राम मंदिर लढ्याची ठरणार दिशा\nआणखी दोन आयएसआय एजंटना नागपूरला अटक\nखरेदीचीच घाई, सुविधांचा पत्ता नाही\nव्यसनासाठी ‘त्याने’ फोडले स्वतःचेच घर\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nराज्य राखीव दलाचा लाचखोर लिपीक ताब्यात, हिंगोली 'एसीबी'ची कार्यवाही\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठवाड्याचे पाणी रोखणार नाही : मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Solapur/Protest-Against-Mohan-Bhagawats-Statement-About-Indian-Army/", "date_download": "2018-11-15T06:42:14Z", "digest": "sha1:CBFQSBOGXQLT4YZO5LBJ5LFSILETNGRN", "length": 3607, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " ...तर भागवतांना झेड प्लस कशासाठी? (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ...तर भागवतांना झेड प्लस कशासाठी\n...तर भागवतांना झेड प्लस कशासाठी\nमोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनात मोहन भागवत भारत सरकारकडून पुरवण्यात येणारी झेड प्लस सुरक्षा का घेतात जर त्यांच्या संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी क्षमता आहे तर त्यांनांच सोबत घेऊन फिरावे असे कार्यकर्त्यांनी म्हटले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच भागवतांनी भारतीय सैन्याची माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.\nबिहार येथील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी लष्कराप्रमाणे एक जवान तयार करण्यासाठी संघाला केवळ ३ दिवस पुरेसे आहेत. संविधानाने परवानगी दिल्यास संघाचे कार्यकर्ते सीमेवर जाऊन देशाचे संरक्षण करतील, असे म्हटले होते.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trimbakeshwartrust.com/marathi/devasthan-events.php", "date_download": "2018-11-15T06:21:47Z", "digest": "sha1:LMR36IK6HSYBEV26374KFQ6GPD7U276Y", "length": 11098, "nlines": 46, "source_domain": "trimbakeshwartrust.com", "title": "Shri Trimbakeshwar Devasthan Trust, Trimbakeshwar, Nashik", "raw_content": "\nश्री त्र्यंबकराजांच्या तिनही पूजेबद्दल\nश्री त्र्यंबकराजाच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे सुमारे ३५० वर्षांपासून श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे करण्यात येत आहे. श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा - अर्चन - तांत्रिक पध्दतीनुसार अखंडितपणे चालु आहे. संपूर्ण भारत वर्षामध्ये अशा प्रकारची त्रिकाल तांत्रिक - अर्चन - पूजा अन्य कोठेही होत नाही. ही पूजा श्री त्र्यंबकेश्वर येथेच होते. हे श्री त्र्यंबकेश्वरचे एक वेगळे खास वैशिष्टय समजले जाते.\nह्या पूजा कौल संप्रदायानुसार अतिप्राचीन काश्मिरी शैवागम शास्त्रानुसार परंपरेने चालत आलेल्या असून या पूजा पध्दतीचा मुठ उगम काश्मिरमध्ये झाला आहे. इ.स. पूर्व सुमारे २००० वर्षांपासून या कौल संप्रदायाचा उगम झालेला आहे. यामध्ये कुल अधिक अकुल म्हणजेच कौल. शिव आणि शक्ति यांचा एकत्रित अभ्यास व उपासना करून मानवाचे अंतिम ध्येय म्हणजेच परमेश्वर प्राप्ती हा ह्या उपासनेचा मुख्य उद्देश आहे. या साधनेत शिवोभुत्वा शिवंयजेत म्हणजेच साधक स्वत: शिवरुप होऊन स्वत:चीच परमेश्वर म्हणून पूजा करून घेत असतो.\nवसुगुप्त नावाच्या परम शिवभक्ताला श्री. शिवांनी दृष्टांत देऊन हिमालयातील एका शीलेवर ज्ञान असल्याचे सांगितले. तेथे सांगितल्याप्रमाणे वसुगुप्त गेले असतांना त्यांना शीलेवर लिहिलेले ज्ञान प्राप्त झाले. ते ज्ञान आज स्पंद करिका म्हणून प्रसिध्द आहे. हेही ज्ञान याच कौल संप्रदायातील असुन या स्पंद कारिकेमध्ये आध्यात्मशास्त्राचे अत्यंत गुढ असे ज्ञान दिलेले आहे. जिज्ञासूंनी जरूर स्पंद करिकेचा अभ्यास करावा.\nपेशवे काळापासून पेशव्यांनी ह्या त्रिकाल पूजा चालू राहण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानची निर्मिती केली, व ह्या पूजा अखंडित चालू राहण्यासाठी व्यवस्था लावली. पेशव्यानंतर इंग्रंज सरकार व भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ह.या त्रिकाल पूजा परंपरेने अखंडितपणे चालू आहेत. ह्या पूजेमध्ये प्रात:काळची पूजा दशपुत्रे घराणे, माध्यान्ह काळची पूजा शुक्ल घराणे व संध्याकाळची पूजा तेलंग घराणे यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेल्या आहेत. ह्या पूजेमध्ये तिनही वेळेस देवस्थानतर्फे नैवेद्य तसेच पूजा साहित्य व शार्गिद यांची व्यवस्था केली असून ग्रहण, महाशिवरात्री, वैकुंठ चर्तुदशी इ. पर्व काळात विशेष पूजा करण्यात येतात.\nचैत्र पाडव्यास पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा असते. ही पूजा विश्वस्त करतात. सायंकाळी देवाची स्वारी असते. संस्थानमध्ये गुढी उभारतात. तसेच ग्रामजोशी पंचांगवाचन करतात.\nवैशाख तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस मंदिरात असलेला हर्ष महाल उघडला जातो.\nश्रावण महिन्यात नागपंचमी व नारळी पौर्णिमेस देवास पोशाख असतो. पिठोरी अमावस्येला बैलांची मिरवणूक काढली जाते.\nभाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला विष्वस्तांकडून पार्थिव गणेश मुर्ती ब��विली जाते, व मूळ नक्षत्रावर गणेश विसर्जन केले जाते.\nअश्विन शुध्द अष्टमीस भुवनेश्वरी, कोलंबिका, निलंबिका इ. देवीस साडी, चोळी असते. विजयादशमीस शस्त्र व अवांतर देवता पुजन असते. पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विश्वस्तांच्या हस्ते पूजा असते. सायं. ४ वाजेला देवाची स्वारी सिमोल्लंघनाकरिता निघते. नरकचतुर्थीचे दिवशी पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातुन असते. लक्ष्मीपूजनाचे दिवशी सायंकाळी संस्थानमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते.\nकार्तिक शु. प्रतिपदेस पाडव्याच्या दिवशी पहाटे पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातुल केली जाते. सायंकाळी ५ वाजेला देवाचा सुवर्ण मुखवटा मंदिरात पिंडीवर ठेवला जातो. देवास पोशाख असतो. कार्तिक त्रयोदशी, चर्तुदशी व पौर्णिमा हे तीन दिवस किर्तन असते. वैकुंठ चर्तुदशीचे दिवशी रात्री देवाची विशेष पूजा असते. पौर्णिमेच्या दिवशी सांय. ४ वाजता श्री त्र्यंबकराजाची रथातून मिरवणूक निघते. कुशावर्त तीर्थावर पूजा असते. रथ मंदिरात परत आल्यावर सायंकाळी ७.३० वाजेला दिपमाळेची पूजा करून पेटवली जाते. हीपूजा श्री. रूईकर सांगतात.\nमाघ शुध्द पंचमी - वसंत पंचमीस देवास पोशाख असतो. महाशिवरात्रीचे दिवशी दुपारी ३ वाजेला देवाची पालखी संपूर्ण गावातून मिरविली जाते. रात्री १० ते १२ किर्तन असते.\nफाल्गुन पौर्णिमेस होलिकापूजन केले जाते. धुलिवंदनाचे दिवशी देवास पोशाख असतो. रंगपंचमीचे दिवशी देवास रंग लावला जातो.\nयाप्रमाणे दर सोमवारी श्री त्र्यंबकेश्वराची पालखीतून मिरवणूक काढून कुशावर्त तिर्थावर पूजा होत असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gracebestbuy.com/mr/", "date_download": "2018-11-15T07:07:14Z", "digest": "sha1:H6KKKHOAKGDLEZGJD7TUSYN4W5R4OJQE", "length": 8601, "nlines": 211, "source_domain": "www.gracebestbuy.com", "title": "लेनोवो संगणक, संगणक हार्डवेअर, संगणक सॉफ्टवेअर - Gracebestbuy", "raw_content": "आम्ही 1983 पासून जागतिक वाढत मदत\nचार्जर आणि शक्ती बँका\nमुख्यपृष्ठ ऑडिओ आणि व्हिडिओ\nकॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर\nप्रवेश नियंत्रण प्रणाली & उत्पादने\nचावी तयार करणारा पुरवठा\nकामाची जागा सुरक्षितता पुरवठा\nयंत्रसामग्री, औद्योगिक भाग आणि साधने\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या स्थावर बांधिलकी पलीकडे इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पोहोचते.\nबहुराष्ट्रीय ट्रेडिंग कंपनी म्हणून, बीजिंग ग्रेस Bestbuy आंतरराष्ट्रीय व्यापार कंपनी लिमिटेड बीजिंग, चीन राजधानी, आमच्या ग्राहकांना अतिशय अनुकूल आमच्या सेवा आणि ट्रान्झिट वेळ करते स्थित आहे.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि पलीकडे लक्ष केंद्रित, ग्रेस Bestbuy इ आम्ही वितरक आणि जागतिक बाजारात अनेक ब्रँड कंपन्यांच्या एजंट आणि HUAWAI, मिशिगन आहेत ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, होम उपकरणे, संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, सुरक्षा आणि संरक्षण, टेलेकॉम, ऑटो इलेक्ट्रॉनिक्स, विशेष आहे , हेअर, Hisense, TCL, हिरवा, व्हिवो जगात प्रसिद्ध ब्रँड शेकडो फक्त काही आहेत. आम्ही जगभरातील अद्वितीय ग्राहकांना OEM आणि ODM करू.\nमोबाइल फोन आयफोन एक्स\nसीसीटीव्ही उत्पादने स्वानचा चेंडू - घरातील / बाहेरची CCT ...\nटेलिफोन्स & अॅक्सेसरीज Panasonic -...\nकिचन उपकरणे हेअर - 18 \"Bui ...\nकार इलेक्ट्रॉनिक्स पायोनियर AVH 1300NEX 2-दिन DVD ...\nकेलेली शोधक Linksys - AC750 बूस्ट श्रेणी ...\nचावी तयार करणारा पुरवठा (पर्याय श्रेणी: स्मार्ट दार ...\nअलार्म घरटे - संरक्षण 2 जनरेशन (फलंदाज ...\nएअर कंडिशनर हेअर - 450 चौरस. फूट. विजय ...\nLED स्क्रीन जाहिरात LED\nप्रिंटर Epson - अभिव्यक्ती EcoTank आणि -...\nआपण औद्योगिक उपाय गरज असेल तर ... आम्ही उपलब्ध आहेत\nआम्ही शाश्वत प्रगती नाविन्यपूर्ण उपाय प्रदान. आमच्या व्यावसायिक संघ बाजारात उत्पादन आणि खर्च प्रभावी वाढवण्यासाठी कार्य करते\nबहुराष्ट्रीय ट्रेडिंग कंपनी म्हणून, बीजिंग ग्रेस Bestbuy आंतरराष्ट्रीय व्यापार कंपनी लिमिटेड बीजिंग, चीन राजधानी, आमच्या ग्राहकांना अतिशय अनुकूल आमच्या सेवा आणि ट्रान्झिट वेळ करते स्थित आहे.\nऍपल आयफोन एक्स त्याची मूल्य व्हा वस्तू ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.epw.in/mr/journal/2018/35/editorials/emergence-new-reservationists.html", "date_download": "2018-11-15T06:39:30Z", "digest": "sha1:ARIAHQKHOL2W7HDCMIATZRXUG6BQSABO", "length": 18333, "nlines": 161, "source_domain": "www.epw.in", "title": "नवीन आरक्षणवाद्यांचा उदय | Economic and Political Weekly", "raw_content": "\nआरक्षणासाठीच्या नव्या मागण्या करताना त्यामध्ये रोजगारनिर्मितीच्या मागण्यांचाही समावेश असायला हवा.\nआरक्षणाच्या कक्षेत नवीन जातींचा समावेश करावा, अशी मागणी गेला काही काळ देशभरात होऊ लागली आहे आणि आता ती रोचक टप्प्यावर ���ेऊन पोचली आहे. आरक्षणाच्या धोरणाला विरोधकांकडून कलंक जोडला जातो, पण या ताज्या मागण्यांमुळं हा कलंकही दूर होतो आहे. त्याच वेळी, अनेक कट्टर विरोधकांना त्यांच्या टीकेचा रोख संस्थात्मक कल्याणापासून राष्ट्राच्या अधिक अमूर्त पातळीकडं वळवावा लागला आहे. काही दशकांपूर्वी आरक्षणाच्या तत्त्वाला कलंक जोडण्याचा प्रयत्न म्हणून लाभार्थींना- विशेषतः अनुसूचीत जातीयांना- सरकारचे ‘जावई’ असं संबोधलं जात असे (आरक्षित समूहांचं अवाजवी लांगुलचालन केलं जातं, असा त्याचा गर्भितार्थ होता). याचसोबत ‘गुणवत्तेचे शत्रू’ आणि ‘कार्यक्षम कार्यवाहीतले अडथळे’ असंही या प्रक्रियेला संबोधलं जात असे. तर, अशा तिरस्कारजन्य टीकेचं लक्ष्य विशिष्ट समाजगट होता. आरक्षणाऐवजी विशिष्ट गटाविरोधातील आपला तिरस्कार व रोष व्यक्त करण्यासाठी आरक्षण-विरोधकांनी संस्थात्मक कल्याणाचं निमित्त वापरलं. विशेष म्हणजे या तिरस्कारामागील गृहितक विशिष्ट व्यक्ती वा विशिष्ट गट नव्हता, तर संस्थात्मक कल्याणाविषयीची बहुतांशी भ्रामक चिंता त्यामागं होती. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आरक्षण काढून सार्वजनिक संस्थांमधील गुणवत्ता व कार्यक्षमता पुनर्स्थापित करता येईल, असं या टीकेतून सुचवलं जात असे. त्यामुळं मंडलविरोधी आंदोलनामध्ये आरक्षणाच्या धोरणाला कलंक लावण्यासाठी वापरण्यात आलेली नैतिकदृष्ट्या अवमानास्पद भाषा ‘जातीय सामान्य दृष्टी’चा भाग बनली.\nआज, विविध जातींकडून आरक्षणाची मागणी वाढते आहे, त्यामुळं हे आधीचे विरोधक त्यांच्या सार्वजनिक अभिव्यक्तीमध्ये ‘गुणवत्ता’ व ‘कार्यक्षमता’ हे शब्द तरी कमीतकमी वापरायला लागले आहेत. परंतु, अंतःस्थ पातळीवर आणि अगदी समाजमाध्यमांवरही आरक्षणाविरोधातील भाषा बरीचशी विखारी आहे. राखीव जागांना होणारा विरोध हा गुणवत्ता व कार्यक्षमता यांच्या आधारावर असण्यापेक्षा समाजाची एकात्मता व राष्ट्राचा विकास अशा आधारांवर केला जातो आहे. जातिआधारीत आरक्षणामुळं जातीचं उच्चाटन होण्याऐवजी जातिवाद दृढमूलच होईल, अशा चिंतेमधून आरक्षणविरोधकांचे युक्तिवाद सुरू असतात. परंतु, आता तितक्या ठळपणे न वापरल्या जाणाऱ्या गुणवत्ता व कार्यक्षमता या संकल्पनांबाबत विरोधकांची वृत्ती साशंक का झाली, हा प्रश्न विचारात घ्यायला हवा.\nखुद्द संस्थांनाच आता भर���ीची समस्या भेडसावते आहे. एक, सरकारी नोकऱ्यांमधील भरती मुळातूनच थांबत आलेली आहे. सध्याच्या सरकारअंतर्गत क्वचित काही भरती होते त्यावरही गुणवत्तेपेक्षा विचारसरणीचं प्रभुत्व असतं. दोन, गुणवत्ता व कार्यक्षमता यांच्या आधारावर उभ्या असणाऱ्या संस्थांना आरक्षण बाधक आहे, असं मानणारेच लोक आता ही मूल्यं आरक्षणात अंतर्भूत असल्याचं म्हणत आहेत. मूल्यांची अशी दखल घेण्याचा प्रकार आरक्षणाच्या मागणीसंदर्भात लक्षात घ्यायला हवा. आरक्षणविषयक संभाषिताला मिळालेल्या नवीन वळणामुळं आरक्षणाच्या तत्त्वाद्वारे अनुसूचीत जमातींना कलंकित मानणं थांबायची शक्यता निर्माण झाली. आरक्षणाच्या मागणीचं लोकशाहीकरण झाल्यामुळं आरक्षण-व्यवस्थेविरोधातील कठोर व द्वेषयुक्त रोष निवळेल, हा लाभही काही कमी समाधानकारक नाही. भारतातील अनेक जातींमध्ये दिसणारा सामाचिक तणाव निवळवण्यासाठीही या घडामोडी पूरक ठरतील, असं काहींना वाटत असेल. परंतु, सरकारकडं केल्या जाणाऱ्या अशा मागण्या पूर्णत्वास जाव्यात यासाठी विशिष्ट सरकारवर पुरेसा परिणामकारक दबाव आणला जाताना दिसत नाही.\nआरक्षणासाठी काही समाजघटकांकडून होत असलेली ही जातिआधारीत वा समुदायाधारीत आंदोलनं त्या-त्या वेळच्या सरकारांना तातडीनं चिंताग्रस्त करत नाही, कारण अधिक रोजगार निर्माण करावा अशा मूलभूत मागणीऐवजी आरक्षणाच्या मार्गानं आपल्या समुदायाला नोकऱ्या मिळाव्यात एवढाच या आंदोलनांचा उद्देश असतो. पायाभूत मागणीचा अभाव असल्यामुळं सरकारला क्लृप्त्या लढवण्यासाठी पुरेसा अवकाश मिळतो. न्यायिक आधार घेऊन हा मुद्दा रखडत ठेवायचा आणि नवनवीन आश्वासनं देत राहायची, असा सोयीस्कर मार्ग सरकारं निवडतात. संबंधित समस्यांवर कोणताही ठोस तोडगा न काढता प्रश्नांची फिरवाफिरवी करत राहायची संधी मुळातल्या आंदोलनाच्या दिशेमुळंच सरकारला मिळते. शक्यतेपासून अशक्यतेपर्यंतच्या विविध भूमिका घेणं सरकारला शक्य होतं. उदाहरणार्थ, मराठ्यांना १६ टक्के आरक्षण दिलं जाईल, असं जाहीर आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलं होतं. पण आता न्यायालयीनं आदेशांचा वापर करून एका बाजूला शांतता राखायचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या बाजूला निर्णय पुढं ढकलायचा, अशी भूमिका सरकारनं घेतली आहे. अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज वि��िध राज्यांमधील नवीन आरक्षणेच्छुक गटांनी अग्रक्रमावर ठेवलेली नाही. किमान सरकारी यंत्रणेतील विविध पातळ्यांवरील २४ लाख रिक्त पदं भरण्यासाठी तरी सरकारवर दबाव आणणं गरजेचं आहे, हे या आंदोलनकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं.\nकेवळ आरक्षणात समावेश करण्याची मागणी केल्यामुळं संधीच्या एकाच अवकाशावर आकांक्षांचा प्रचंड दबाव येतो. उत्तर भारतातील जाट, गुज्जर, पश्चिम प्रदेशातील पाटीदार, मराठा आणि दक्षिणेतील कापू यांसारख्या शेतकरी जातींना आता शेती हा उपजीविकेचा पर्याय फायदेशीर ठरताना दिसत नाही. त्यामुळं ते शिक्षण घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतात, परंतु अस्तित्वातच नसलेल्या किंवा मोजक्या संख्येनं अस्तित्वात असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी आपल्याला उशीर झाल्याचं संकट त्यांच्यासमोर उभं राहतं. तर, नवीन आरक्षणवाद्यांनी सरकारवर नवीन रोजगार निर्माण करण्यासाठीही दबाव आणायला हवा. रोजगाराच्या खऱ्या संधी असतील तरच आरक्षणाच्या लाभांना काही अर्थ राहील, हे वेगळं नोंदवायला नकोच. अधिक उचित रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या तरच हे लाभ वास्तवात येतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58100", "date_download": "2018-11-15T06:03:53Z", "digest": "sha1:33M4B23H7W25XFPCCQN3MZXQ5Q7B7KXB", "length": 7146, "nlines": 140, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जागतिक कवी दिन - कवीची कैफियत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जागतिक कवी दिन - कवीची कैफियत\nजागतिक कवी दिन - कवीची कैफियत\nमी पाहिली आहे सोसेनाशी (सोशल मीडियावर)\nएका कवीची भीषण उपेक्षा\nकवीला नसते खारीक बारीक\nयमक जुळवा, अथवा तुडवा\nकच्छचे रण कवीच्या भाळी\nदु:खात भर आणि तेव्हां पडते\nजेव्हां कवयित्री सुंदर असते\nगद्य जरी लिहीले तिने\nते महान एक काव्य ठरते\nमी कवी एक फाटका तुटका\nझोळी घेऊन उन्हात फिरतो\nघामात निथळत वाचत बसतो\nकवी दिनाचे निमित्ताने तुमची\nविनोद समजून सोडून द्यावा\nटाळी द्या एक कवितेसाठी\nकवी - उद्ध्वस्त कपोचे\nसर्व कवी/यित्रींना आजच्या जागतिक कवी दिनाच्या हार्दीक शुभेच्छा \nआज रस्त्यात दिसेल त्याला अडवून कविता ऐकवू शकता. आज कवी/यत्री दिसल्यास रस्ता बदलू नये ही सर्व सहीष्णू वाचकांना नम्र विनंती.\nछान.... आमचे दु:ख तुम्ही\nआमचे दु:ख तुम्ही नेमकेपणाने मांडलेत.....\nत्यामुळेच गेल्य��� पंचवीस वर्षात मी नव्याने कविता केल्या नाहीत.\n(आता कुणीतरि येईल अन म्हणेल, बरे झाले लिंब्या गद्य खरडतो तेच इतके बोअर होते, पद्य लिहित असता तर काय झाले असते\nअगदी वास्तव मांडले आहे.\nअगदी वास्तव मांडले आहे.\nज्या दिवशी कविता पोस्टली\nज्या दिवशी कविता पोस्टली त्याच दिवशी सा SSS त प्रतिसाद, ते ही सोमवार असताना... ही सारी जागतिक कविता दिवसाची किमया \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/9915?page=1", "date_download": "2018-11-15T06:07:42Z", "digest": "sha1:4Z7BTHUH3I4M66MSYV4FHHWIUEPZ4H22", "length": 31138, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "युध्दस्य कथा : ४. रात्रंदिन आम्हा युध्दाचाच प्रसंग... | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /युद्धस्य कथा /युध्दस्य कथा : ४. रात्रंदिन आम्हा युध्दाचाच प्रसंग...\nयुध्दस्य कथा : ४. रात्रंदिन आम्हा युध्दाचाच प्रसंग...\nपाकिस्तान आणि चीनच्या सीमारेषांलगत आपल्या भारतीय सैन्याला हिमालय पर्वतानं युध्दकाळात नेहमीच वडीलकीच्या नात्यानं साथ दिली आहे. भारतीय सैन्याला त्याचा किती आधार वाटतो ते तिथे सतत जागरुक राहून काम करणारा एखादा सैनिकच जाणे. पण कधीकधी हाच हिमालय आपल्याच सैन्याला आपल्या रौद्र रूपाची, लहरी हवामानाची प्रचितीही देतो; युध्दकाळातल्या आणीबाणीसाठी तयार असणार्‍या सैनिकांना शांततेच्या काळातही बिकट प्रसंगांना तोंड द्यायला लावतो. अर्थात, आपले शूर सैनिक त्यातूनही शिताफीनं मार्ग काढतातच. शिवाय हिमालयाकडून मिळालेलं हे ‘कडक ट्रेनिंग’ सैनिकांना अधिक काटक, अधिक चिवट, अधिक धाडसी बनवतं आणि मग त्या ट्रेनिंगची ‘कथा’ ऐकताना सामान्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.\nअसाच ‘कडक ट्रेनिंग’चा एक धडा आम्हाला मिळणार होता. मृत्यूच्या दाढेतून परत येणं या शब्दांचा खराखुरा अर्थ समजणार होता. एखादी व्यक्ती किंवा प्रसंग देवदूत बनून येतात म्हणजे नक्की काय होतं याची प्रचिती येणार होती. हिमालयाच्या साथीनं शत्रूवर वर्चस्व गाजवणं शक्य असलं तरी त्याच हिमालयासमोर आपण किती कःपदार्थ ठरू शकतो ���े उमजणार होतं...\nपण, १९६१ सालच्या मे महिन्याच्या एका संध्याकाळी दिवसभराचं काम आटोपून जोरहाटला जाणार्‍या विमानात थकून-भागून चढताना मात्र आम्हा सहाजणांपैकी कुणालाच याची कल्पना असणं शक्य नव्हतं...\nत्यादिवशी त्या ए.एल.जी.वर आम्ही दिवसभर तळ ठोकला होता आणि त्याला कारण होतं आमचंच एक बिघडलेलं विमान. ते दुरुस्त करण्यासाठी भल्या पहाटे ‘एअर टॅक्सी’च्या पहिल्याच फेरीला वैमानिकानं आम्हाला तिथे नेऊन सोडलं होतं. दिवसभराची त्याची कामं उरकून संध्याकाळच्या शेवटच्या फेरीला तो आम्हाला जोरहाटला परत घेऊन जाणार होता.\nचार वाजून गेले होते. आमचं काम जवळजवळ पूर्ण झालं होतं. आमचा वैमानिक निघायची घाई करत होता. कारण सूर्य मावळायच्या आत विमान जोरहाटला पोहोचणं गरजेचं होतं. ‘ऑटर्स’च्या वैमानिकांना हे एवढं एकच पथ्य पाळावं लागायचं. बाकी आमच्या त्या ‘एअर टॅक्सी’ची दुसरी काहीही मागणी नसायची आपापल्या डांगर्‍या (दुरुस्ती कामाच्यावेळी तंत्रज्ञांनी घालावयाचा पोषाख) झटकत आम्ही आमची अवजारं आणि इतर सामान आवरायला सुरूवात केली. आमचा गणवेष वापरायची आमच्यावर तशी कमीच वेळ यायची. काही कार्यालयीन काम असेल किंवा काही विशिष्ट प्रसंग असेल तरच गणवेष आमच्या अंगावर चढायचा. नाहीतर काम करायला सोयीची अशी ही डांगरीच आमची साथीदार असायची.\nसर्व सामानासकट आमचा सार्जंट आणि आम्ही चौघं विमानात चढलो तेव्हा पावणेपाच वाजत आले होते. म्हणजे निघायला तसा उशीरच झालेला होता. तरीही योग्य वेळेत जोरहाटला पोहोचणं वैमानिकाच्या अगदीच आवाक्याबाहेरचं नव्हतं.\nविमानानं उड्डाण केलं तसं दिवसभराच्या कामाचा आढावा घ्यायच्या निमित्तानं आमच्या गप्पा सुरू झाल्या. आमचा वैमानिकही अधूनमधून संभाषणात भाग घेत होता. काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालेलं असल्यामुळे एक प्रकारचं समाधान होतं. थकायला झालेलं असलं तरी आम्ही सगळे बर्‍यापैकी सैलावलो होतो.\nविमानाच्या खिडकीतून दूरवर पसरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत होत्या. आसाम-अरुणाचल प्रदेशात वर्षभर हवा तशी पावसाळीच असते. त्यामुळे इकडे तिकडे पावसाचे ढगही तरंगत होते. विमानाच्या डावीकडे अगदी जवळ एक उंचच्या उंच डोंगरकडा होता. खाली घनदाट जंगल होतं. त्या गर्द हिरव्या जंगलाच्या मधोमध ‘ए.एल.जी’चा ठिपका लहान लहान होत चालला होता. दिवस मावळतीला आला होता. स���र्यही पेंगुळला होता. अजून अर्ध्या-एक तासातच त्या परिसरावर अंधाराचं साम्राज्य पसरणार होतं. त्यानंतर ते जंगल अजूनच भीषण वाटणार होतं. डोंगररांगा अजून भयाण होणार होत्या. दिवसभर जवानांची, विमानांची जिथे वर्दळ चालू असते ती ए.एल.जी.ची जागा अंगावर सर्रकन्‌ काटा आणणार्‍या रात्रीत मग शोधूनही कुणाला सापडली नसती. आम्ही मात्र त्यापूर्वीच जोरहाटच्या तळावर सुखरूप पोहोचणार होतो. निदान त्याक्षणीतरी त्याबद्दल काही शंका यावी अशी परिस्थिती नव्हती. पण पुढच्या पाच मिनिटांतच या निवांतपणाला जोरदार तडा जाणार होता...\nआमच्या गप्पा चालू असताना अचानक वैमानिकानं मागे वळून आम्हाला सुरक्षा-पट्टे बांधायला सांगितले. आधी आम्हाला तो गप्पांच्या ओघात काहीतरी बोलतोय असंच वाटलं. पण पुढच्याच क्षणी तो काय सांगतोय ते आमच्या लक्षात आलं. आपापले सुरक्षा-पट्टे आवळता आवळता साहजिकच आमचं खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. बघतो तर काय... डोंगररांगा, खालचं गर्द जंगल सगळं नाहीसं झालं होतं आणि नजर जाईल तिथपर्यंत काळ्या ढगांचं साम्राज्य पसरत चाललेलं होतं. वातावरण किती झपाट्यानं बदललं होतं काही मिनिटांपूर्वीचं विहंगम दृष्य बघताबघता भूतकाळात जमा झालं. एक मोठा पावसाचा ढग आमच्या पुढ्यात उभा ठाकला होता आणि त्याला पार करून पुढे जाण्यासाठी वैमानिकाची धडपड सुरू झाली होती. ढगाच्या प्रभावामुळे अचानक वावटळ सुरू झाली आणि वार्‍याच्या जबरदस्त झोतामुळे आमचं विमान त्यात हेलकावे खाऊ लागलं - कधी उजवीकडे तर कधी डावीकडे काही मिनिटांपूर्वीचं विहंगम दृष्य बघताबघता भूतकाळात जमा झालं. एक मोठा पावसाचा ढग आमच्या पुढ्यात उभा ठाकला होता आणि त्याला पार करून पुढे जाण्यासाठी वैमानिकाची धडपड सुरू झाली होती. ढगाच्या प्रभावामुळे अचानक वावटळ सुरू झाली आणि वार्‍याच्या जबरदस्त झोतामुळे आमचं विमान त्यात हेलकावे खाऊ लागलं - कधी उजवीकडे तर कधी डावीकडे त्याचा जोर इतका असायचा की वैमानिकाला तिथल्या तिथे विमान ३६० अंशात वळवून परत मूळ दिशा पकडावी लागत होती. मध्येच विमानाची शेपटी अचानक इतकी वर ढकलली जायची की विमान वेगानं जमिनीच्या दिशेनं जायला लागायचं. पण वैमानिकावर आणि सुरक्षा-पट्ट्यांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे आम्हाला आधी त्याची मजाच वाटली. एखाद्या मोठ्या ‘जायंट व्हील’मध्ये बसल्यावर जसे लहान-थोर सगळेच आरडाओरडा करत त्याची मजा घेतात तसाच आरडाओरडा आम्ही चालू केला. अचानक आमच्या सार्जंटकडे माझं लक्ष गेलं. जराश्या गंभीर चेहर्‍यानं तो उजवीकडच्या एका खिडकीतून एकटक बाहेर बघत होता. मी ही त्या दिशेला पाहिलं आणि चरकलोच त्याचा जोर इतका असायचा की वैमानिकाला तिथल्या तिथे विमान ३६० अंशात वळवून परत मूळ दिशा पकडावी लागत होती. मध्येच विमानाची शेपटी अचानक इतकी वर ढकलली जायची की विमान वेगानं जमिनीच्या दिशेनं जायला लागायचं. पण वैमानिकावर आणि सुरक्षा-पट्ट्यांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे आम्हाला आधी त्याची मजाच वाटली. एखाद्या मोठ्या ‘जायंट व्हील’मध्ये बसल्यावर जसे लहान-थोर सगळेच आरडाओरडा करत त्याची मजा घेतात तसाच आरडाओरडा आम्ही चालू केला. अचानक आमच्या सार्जंटकडे माझं लक्ष गेलं. जराश्या गंभीर चेहर्‍यानं तो उजवीकडच्या एका खिडकीतून एकटक बाहेर बघत होता. मी ही त्या दिशेला पाहिलं आणि चरकलोच बाहेरचं आकाश अजूनच गडद झालं होतं. आम्ही सर्वांनी चपापून एकमेकांकडे बघितलं. प्रसंगाचं गांभीर्य आता आमच्या लक्षात आलं\nआता वावटळीचा जोर वाढला होता. ढग जरासा विरळ होतोय असं वाटलं की वैमानिक विमान आत घुसवे. पण अंतर्गत भागात इतका अंधार दाटलेला असायचा की तिथल्यातिथे मागे वळून परतावं लागे.\nजास्त उंचीवर पावसाचे ढग अधिक दाट असतात. म्हणून वैमानिकानं विमान थोडं खाली घेतलं. पण तरीही तेच मग त्यानं विमान अजून‌अजून खाली नेलं. पण ढगाचा पडदा भेदण्याचा त्याचा प्रयत्न पुनःपुन्हा अयशस्वी होत होता. विमान आता अति खालून धोकादायकरीत्या उडत होतं. खालचे झाडांचे शेंडेही दिसायला लागले होते. डावीकडचा उंच पर्वत ओलांडून पलिकडे जाण्याइतकी क्षमता आमच्या विमानात नव्हती आणि उजवीकडे खिडकीतून तो एकच एक आक्राळविक्राळ ढग क्षितिजापर्यंत पसरलेला दिसत होता. नाकासमोर सरळ जाण्याशिवाय वैमानिकाजवळ कुठलाच पर्याय नव्हता. ‘फोर्स लँडिंग’ करायचं तर खाली कुठेच शेत अथवा सपाट जमीन नव्हती. आता मात्र आमचं धाबं दणाणलं.\nवार्‍याच्या तडाख्यामुळे विमान कोसळलं असतं तर एखाद्या झाडाच्या शेंड्यावर वेडंवाकडं अडकून बसलं असतं. अश्या वेळेला काहीही होऊ शकलं असतं... विमानाला आग लागली असती, इंधनाचा स्फोट होऊन सगळं खाक झालं असतं...\nअवघ्या दहा-पंधरा मिनिटांत आम्ही जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर येऊन पोहोच��ो होतो. मृत्यू आपला दरवाजा सताड उघडा ठेवून जणू आमच्या सर्वांची वाट बघत होता. होता होईल तेवढं डोकं शांत ठेवून समोरच्या परिस्थितीला तोंड देणं इतकंच वैमानिकाच्या हातात होतं आणि त्याची सुटकेसाठी चाललेली धडपड बघत राहणं इतकंच मागच्या आम्हा पाचजणांच्या हातात होतं. आता आठवून आठवून मला आश्चर्य वाटतं की त्यादिवशी आमचा सार्जंट सर्वात जास्त घाबरला होता. वास्तविक आमच्या तुकडीचं तो नेतृत्व करत होता. सेवाज्येष्ठतेमुळे तसाही तो आमचा वरिष्ठच होता. पण एक विलक्षण योगायोग म्हणजे त्यावेळी घर-संसार-मुलंबाळं असलेला तो एकटाच होता. बाकीचे आम्ही चौघं अजून अविवाहित आणि त्यामुळे त्यादृष्टीनं सडेफटींग होतो. मृत्यू पुढ्यात उभा असताना त्याला त्याचे पाश मागून आकांतानं हाका मारत होते आणि त्या हाकांना ‘ओ’ देण्याची ताकद त्या रौद्रढगानं त्याच्यापासून हिरावून घेतली होती. भीतीनं जणू शक्तिपात झाल्यासारखा तो निश्चल बसून होता. मनातल्यामनात देवाचा धावा करत असावा बहुतेक... आणि अचानक आशेचा एक अंधुकसा किरण आम्हाला दिसायला लागला.\nआसपास सोसाट्याचा वारा जोरानं घुमत होता पण त्यातच उजवीकडून, खूप उंचावरून येणारा विमानाचा एक क्षीणसा आवाज आमच्या जिवाच्या कानांनी टिपला एक संधी... कळत नकळत... मदत मिळण्याची एक बारीकशी आशा... पण ती आशा आमच्यात एक प्रकारचं चैतन्य खेळवून गेली. खरंच एखादं विमान आपल्या दिशेनं येतंय का एक संधी... कळत नकळत... मदत मिळण्याची एक बारीकशी आशा... पण ती आशा आमच्यात एक प्रकारचं चैतन्य खेळवून गेली. खरंच एखादं विमान आपल्या दिशेनं येतंय का आपण संकटात आहोत हे त्या विमानाला कळेल का आपण संकटात आहोत हे त्या विमानाला कळेल का त्यांची मदत आपल्यापर्यंत पोहोचेल का त्यांची मदत आपल्यापर्यंत पोहोचेल का... जणू या प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठीच आमच्या नजरा आता उजवीकडच्या खिडकीवर खिळल्या...\nपुढच्या काही सेकंदांत लांब, उंचावर अजून एका विमानाची पुसटशी आकृती दिसायला लागली. म्हणजे आम्ही ऐकलेला आवाज खरंच एका विमानाचा होता. नशीबानं मृत्यूवर विजय मिळवायला सुरूवात केलेली होती आता फक्त त्या विमानापर्यंत संदेश पोहोचवायचं काम आम्हाला करायचं होतं. एखादी आज्ञा मिळाल्यासारख्या आमच्या नजरा आता वैमानिकाकडे वळल्या. पण समोरच्या काळ्या राक्षसाचा सामना करण्यात तो इतका गर्क हो��ा की अजून त्या दुसर्‍या विमानाचा आवाज त्यानं ऐकलाच नव्हता. मग मात्र आम्ही आरडाओरडा करून त्याचं त्या आवाजाकडे लक्ष वेधलं. ते विमान आता अजून जवळ आलं होतं. आकार, आवाज आणि वेगावरून ते एक ‘डाकोटा’ जातीचं विमान आहे हे आमच्या लक्षात आलं. ‘डाकोटा’तली एक वैमानिक, एक सहवैमानिक, एक ‘एअर-सिग्नलर’, एक ‘फ्लाईट-इंजिनीयर’, एक ‘नॅव्हिगेटर’ इ. तंत्रज्ञांची तुकडी आणि इतर १५-२० जण हे त्याक्षणी अक्षरशः देवदूत म्हणून अवतरले होते. संकटकाळी एखादी वडीलधारी, अनुभवी व्यक्ती अनपेक्षितरीत्या मदतीला आल्यावर जसा आधार वाटतो तसं काहीसं आम्हाला वाटलं. आता काय वाट्टेल ते करून आम्ही त्यांची मदत मिळवण्याचा प्रयत्न करणारच होतो...\nआमच्या वैमानिकाच्या हालचालींनाही आता निराळ्या तर्‍हेनं वेग आला. विमानाची दिशा सांभाळता सांभाळता त्यानं त्या दुसर्‍या विमानाशी संपर्क साधायची धडपड सुरू केली. सर्वांच्याच सुदैवानं २-३ प्रयत्नांतच त्याला यश आलं आणि आमचा ‘एस्‌-ओ-एस्‌ (सेव्ह अवर सोल)’ चा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला.\nडाकोटाच्या वैमानिकानं सर्वात आधी आम्हाला धीर दिला, स्वतःचं विमान जरा वरच्या दिशेला नेऊन उजवीकडे पसरलेल्या ढगाच्या आकाराचा अंदाज घेतला आणि ढगाला वळसा घालून उजव्या बाजूनं आम्ही जाऊ शकू असं आम्हाला कळवलं. जिवात जीव येणं म्हणजे काय ते त्याक्षणी कळलं.\nदरम्यान आमच्या सार्जंटच्या चेहर्‍यावर आता निराळीच चिंता दाटून आली होती. ढगाच्या विळख्यातून सुटका करून घ्यायला अजून किमान १५-२० मिनिटं तरी लागणार होती. दिवसभर ‘शटल सर्विस’ करून परतीच्या वाटेला लागलेली आमची एअर-टॅक्सी... तिच्यात आता पुरेसं इंधन शिल्लक असेल की नाही... पण नशीबानं एव्हाना आमची पुरेशी परिक्षा घेतलेली होती... आमच्या सुटकेच्या मार्गात आता कुठलाही नवीन अडथळा येणार नव्हता... विमानात पुरेसं इंधन शिल्लक होतं\nआम्हाला दिलासा देण्यासाठी डाकोटाच्या वैमानिकानं विमान अगदी खाली आमच्या पातळीपर्यंत आणलं. ढगाची व्याप्ती एव्हाना त्याच्या लक्षात आलीच होती. उजवीकडे वळून त्यानं आम्हाला पाठोपाठ येण्यास सांगितलं. मोठयांचं बोट पकडून निर्धास्तपणे त्यांच्या १-२ पावलं मागून चालणार्‍या लहान मुलांप्रमाणे आम्ही डाकोटाच्या मागेमागे जात राहिलो. ढगाला वळसा घालून आम्ही परत जोरहाटची दिशा पकडेपर्यंत त्यांनी आमच��� सोबत केली...\nजिवावरचं संकट टळलं होतं. डाकोटाच्या मदतीनं ढगाला भेदून पुढे जाण्यात अखेर आम्हाला यश आलं होतं...\nढगात विमान अडकण्याचे प्रसंग तसे अनेकदा यायचे. पण ते इतके गंभीर कधीच नव्हते. खरंतर सैन्यात नोकरी पत्करल्यावर आम्हाला कुणालाही मृत्यूचं भय बाळगण्याचं कारण नव्हतं... पण तो मृत्यू शत्रूशी लढताना येणारा असणार होता; अश्या प्रकारे दुर्दैवी अपघातात सापडून येणारा नव्हे\nदोन सैन्यातली धुमश्चक्री, त्यातला थरार, शस्त्रास्त्र-दारूगोळा यांचा वापर, ती विमानं, सैनिकांच्या त्वरेनं हालचाली, ते एकमेकांना संदेश पाठवणं... हे सगळं सामान्य माणसाला खिळवून ठेवतं. पण या प्रसंगानं हे अधोरेखित केलं की थरार फक्त युध्दकाळातच असतो असं नाही.\nतसंही, युध्दकाळ आणि शांततेचा काळ ही विभागणी सामान्यांसाठी असेल पण सैनिकांसाठी मात्र ‘रात्रंदिन आम्हा युध्दाचाच प्रसंग...’ हेच वास्तव असतं.\n‹ युध्दस्य कथा : ३. ते जीवघेणे काही सेकंद... up युध्दस्य कथा : ५. प्राक्तन ›\nतुमची ह्या मालिकेतली प्रत्येक\nतुमची ह्या मालिकेतली प्रत्येक कथा वाचताना श्वास रोखून ठेवणारी असते. फार सुरेख लिहिता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/rupee-at-72-against-us-dollar-1745837/", "date_download": "2018-11-15T06:32:24Z", "digest": "sha1:7ALY63XN4USPO4L7AV2JCG6ZECSSS3TC", "length": 19141, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rupee at 72 against US dollar | रुपयाचा पडझड सप्ताह ; डॉलरमागे ७२ ची वेसही ओलांडली! | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nरुपयाचा पडझड सप्ताह ; डॉलरमागे ७२ ची वेसही ओलांडली\nरुपयाचा पडझड सप्ताह ; डॉलरमागे ७२ ची वेसही ओलांडली\nरुपयाचा अभूतपूर्व सुरू असलेला घसरण-पथ गुरुवारी सलग सातव्या दिवशी सुरू राहिलेला दिसून आला.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nमुंबई : अमेरिकी डॉलरमागे तीव्रपणे घसरत असलेल्या रुपयाने गुरुवारच्या व्यवहारात ७२ च्या खालचाही तळ दाखविला. गुरुवारी दुपारी आंतरबँक चलन व्यवहारात रुपयाने अमेरिकी डॉलरमागे ७२.१२ असा नवीन ऐतिहासिक तळ दाखविला. दिवसअखेर तो काहीसा सावरला तरी बुधवारच्या तुलनेत आणखी २४ पैशांच्या घसरणीसह तो ७१.९९ या तरीही नवीन नीचांकी पातळीवर विसावताना दिसून आला.\nरुपयाचा अभूतपूर्व सुरू असलेला घसरण-पथ गुरुवारी सलग सातव्या दिवशी सुरू राहिलेला दिसून आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी सायंकाळी प्रतिक्रियेदाखल वक्तव्य करून ही रुपयाच्या पडझडीने निर्माण केलेली धास्ती कमी करण्याचा प्रयत्न केला. तरी बुधवारच्या प्रति डॉलर ७१.७५ या सार्वकालिक नीचांकी मूल्याला मागे टाकत गुरुवारीही रुपयाची घसरगुंडी सुरूच राहिली. दुपारच्या सत्रात बुधवारच्या सार्वकालिक नीचांकी मूल्यात आणखी ३७ पैशांच्या भर पडून रुपयाच्या मूल्याने ७२.१२ ची अभूतपूर्व पातळी दाखविली.\nवस्तुत: गुरुवारचे चलन बाजारातील व्यवहार हे रुपयाच्या १३ पैशांच्या सकारात्मक उसळीने सुरू झाले होते.\nखनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती प्रति पिंप ८० डॉलरच्या घरात पोहोचल्या असून, आयातदारांकडून डॉलरच्या मागणीतील वाढ आणि भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा रुपयाच्या मूल्यावर अतिरिक्त ताण पडत असल्याचे विदेशी चलन विनिमय क्षेत्रातील विक्रेत्यांचे म्हणणे आहे, किंबहुना गुरुवारी ब्रेन्ट क्रूड खनिज तेलाच्या किमतीतील ०.४ टक्के अशा किंचितशा उताराने तेल आयातदारांकडून डॉलरच्या मागणीतील वाढ आणखीच बळावल्याचेही त्यांचे निरीक्षण आहे.\nजगातील सर्वाधिक वेगाने विकास पावत असलेल्या अर्थव्यवस्थेने चलनाच्या मूल्यातील घसरणीवर भयभीत होण्याची आवश्यकता नाही, असे खुलासेवजा निवेदन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी केले. रुपयाच्या पडझडीला कारण ठरेल असे देशांतर्गत अर्थव्यवस्थेत प्रतिकूल काहीही घडत नसून, या पडझडीमागील सर्व कारणे ही जागतिक स्वरूपाची आहेत. गेल्या काही महिन्यात अमेरिकी डॉलर हे सर्वच प्रमुख चलनांच्या तुलनेत सशक्त बनत आले आहे, असे ते म्हणाले.\nगेल्या चार -पाच वर्षांत बहुतांश आंतरराष्ट्रीय चलनांच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेत जितका ऱ्हास दिसून आला आहे, त्या तुलनेत रुपयाची सध्याची स्थिती खूपच चांगली आहे, अशी पुस्तीही जेटली यांनी जोडली. रिझव्‍‌र्ह बँकेने रुपयाच्या घसरणीला लक्षात घेऊन केलेली रेपो दरवाढीचेही जेटली यांनी समर्थन केले. रिझव्‍‌र्ह बँक योग्य तेच करीत असल्याचे म्हणत त्यांनी पाठराखण केली.\nरिझव्‍‌र्ह बँकेने चलन बाजारात विविध टप्प्यांवर काहीसा हस्तक्षेप केला आहे, परंतु तो प्रभावहीन ठरला आहे. धोरणकर्त्यांकडून आणखी ठोस पावले पडावीत, अशी बाजाराची अपेक्षा आहे. निदान तेल विपणन कंपन्यांसाठी डॉलर खरेदीची स्वतंत्र खिडकी तरी केली जायला हवी.\nसजल गुप्ता, चलन दर विभागप्रमुख एडेल्वाइस सिक्युरिटीज\nवाढीव निर्यात उत्पन्न आणि परराष्ट्र व्यापार तुटीचे स्वयंचलित समायोजन असे रुपयाच्या घसरणीचे दोन फायदे सांगितले जातात. तथापि ते तितकेसे खरे नाही. निर्यातीतील वाढीचे दीर्घकालीन मुदतीत फायदे दिसणे अवघड आहे. बऱ्याच वर्षांपासून भारताच्या निर्यातीचे परंपरागत वस्तू ते तयार उत्पादनांपर्यंत संक्रमण सुरू असून, तेथे किंमत लवचिकतेपेक्षा उत्पन्नातील लवचीकतेला महत्त्व आले आहे, हे लक्षात घ्यावयास हवे.\nडॉ. सौम्य कांती घोष, मुख्य अर्थसल्लागार, स्टेट बँक\n* प्रमुख आशियाई चलनांच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वेगाने घसरत असून, वर्षांरंभापासून प्रति डॉलर त्यात १३ टक्क्य़ांचा ऱ्हास झाला आहे.\n* जूनच्या प्रारंभापासून तीन महिन्यात रुपयाचे मूल्य तब्बल ७ टक्क्य़ांनी गडगडले आहे.\n* विनिमय मूल्यात तीव्र उतार सुरू असताना, १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांचा परतावा दर ८.०६ टक्के अशा बहुवार्षिक स्तरावर पोहोचला आहे.\n* खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीचा भडका पाहता, प्रति पिंप ८० डॉलर किंमत नजीकच्या दिवसांत गाठली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\n* देशाची ८० टक्के इंधन गरज आयातीद्वारे भागविणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी वरील दोन्ही घटक भयंकर परिणाम साधणारे आहेत.\n* गेल्या आर्थिक वर्षांपासून चालू खात्यावरील विस्तारलेले तुटीचे ठिगळ आणखीच विस्तारेल अशी भीती व्यक्त होत आहे.\n* इंधन महागल्याच्या परिणाम सर्वदूर किंमतवाढीचा ठरेल आणि देशांतर्गत चलनवाढीलाही खतपाणी घातले जाईल.\n* संभाव्य चलनवाढीला रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने सलग दोन वेळा व्याजदरात वाढ करून, कर्जे महाग केली आहेत.\n* व्याजदर वाढीचा क्रम पुढे सुरू राहिल्यास, अर्थवृद्धीसाठी गुंतवणूकही आटत जाईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2018-steve-smith-steps-down-as-a-rajasthan-royals-captain-ajinkya-rahane-to-lead-rr-in-new-season-1651973/lite/", "date_download": "2018-11-15T06:31:06Z", "digest": "sha1:SF4L3ZRXWWDQZ562WYPPY3ZAA7CY76FQ", "length": 7732, "nlines": 105, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 Steve Smith steps down as a Rajasthan Royals Captain Ajinkya Rahane to lead RR in new season | स्टिव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार अजिंक्य रहाणे संघाचा नवीन कर्णधार | Loksatta", "raw_content": "\nस्टिव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार, अजिंक्य रहाणे संघाचा नवीन कर्णधार\nस्टिव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार, अजिंक्य रहाणे संघाचा नवीन कर्णधार\nबॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर स्टिव्ह स्मिथचा स्वतःहून राजीनामा\nलोकसत्ता टीम |लोकसत्ता टीम |\nविराट कोहलीच्या कसोटी क्रमवारीत घसरण, स्टिव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर\nस्मिथ-वॉर्नर जोडीला धक्का, बिगबॅश लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाकारली\nविराट कोहलीपेक्षा स्टिव्ह स्��िथचं अव्वल – रिकी पाँटींग\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात चेंडू छेडछाड प्रकरणात टीकेचा धनी बनलेल्या स्टिव्ह स्मिथने, राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सच्या, Cricket Operations विभागाचे प्रमुख झुबीन बरुचा यांनी स्मिथच्या पायउतार होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्मिथच्या अनुपस्थितीत मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे.\nअवश्य वाचा – बॉल टॅम्परिंग : स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर आजीवन बंदी \nकाल दिवसभर गाजत असलेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात आयसीसीने स्टिव्ह स्मिथवर कारवाई केली. स्मिथच्या मानधनातली १०० टक्के रक्कम कापून घेण्यात आली असून त्याच्यावर एका कसोटी सामन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. यानंतर राजस्थान रॉयल्सही स्मिथवर कारवाई करणार अशी माहिती समोर येत होती. मात्र त्याआधीच स्मिथने स्वतःहून कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.\nअजिंक्य रहाणे हा संघाचा अविभाज्य हिस्सा आहे. त्यामुळे स्टिव्हच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करण्यासाठी आमच्यासमोर अजिंक्य रहाणे हा एकमेव पर्याय असल्याचं राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने मान्य केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केल्याचं समोर आलं होतं. यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथने पत्रकार परिषदेत, चेंडूशी छेडछाड करणं हा आमच्या रणनितीचा एक भाग होता असं म्हणत आपली चूक मान्य केली. यानंतर आयसीसीने स्मिथवर निलंबनाची कारवाई केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Youth-Literature-Convention-President-Dr-Sunilkumar-Lavte/", "date_download": "2018-11-15T07:05:17Z", "digest": "sha1:7TIOZRUUN3AKWKBM2TLXVDBH2WJSNPEB", "length": 7304, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साहित्य संमेलने ‘सणां’ सारखी व्हावीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › साहित्य संमेलने ‘सणां’ सारखी व्हावीत\nसाहित्य संमेलने ‘सणां’ सारखी व्हावीत\nशहरासह खेडोपाडी सामाजिक आणि संस्कृतीचे ज्ञान देणारी साहित्य संमेलने सण म्हणून साजरे करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बेळंकी येथील इरादा युवा साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा विसर पडत असल्याने साहित्य संमेलने सण म्हणून साजरे करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.\nबेळंकी येथे इरादा सामाजिक संस्थेच्यावतीने चौथे इरादा युवा साहित्य संमेलन उत्साहात पार झाले. यावेळी ग्रंथ दिंडी निघाली. संमेलनाध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आज युवक फेसबुक, इंटरनेटच्या अतिवापरामुळे दिशाहीन बनत आहे. युवकांनी संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचे भान राखले पाहिजे.\nकवी प्रदीप पाटील म्हणाले, आताच्या काळात सामाजिक उदासीनता अस्वस्थ करणारी आहे. ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन म्हणाले, सामाजिक, आर्थिक, राजकीय आदी विविध क्षेत्रांमध्ये देश-परदेशात प्रगती साधण्यासाठी युवकांमध्ये चांगले ज्ञान, कष्ट आणि जिद्द गरजेची आहे. अमेरिकेत नोकरी करणारे इरादा संस्थेचे संस्थापक सदस्य विनोद कांबळे, नायब तहसीलदार मदन जाधव यांचा नामोल्लेख करत महाजन म्हणाले, ग्रामीण युवकांनी अशा अधिकार्‍यांचा आदर्श ठेवावा. यावेळी गटविकास अधिकारी राहुल रोकडे उपस्थित होते. राजेश चव्हाण, उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभागीय लेखा परीक्षक रणजीत झपाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुरस्कारप्राप्त मान्यवर, आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कविसंमेलनामध्ये दयासागर बन्ने, प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे, सौ. मनीषा पाटील, वर्षा चौगुले, किशोर वाघमारे आदींनी कविता सादर केल्या. कथाकार जयवंत आवटे यांनी विनोदी कथा सादर केली. शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव, जि. प. सदस्या जयश्री पाटील, सुवर्णा कोरे, वसंतराव गायकवाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार नागेश गायकवाड, मदन जाधव, नामदेव भोसले उपस्थित होते.\nविजापूर येथे अपघातात मिरजेतील नवदाम्पत्य ठार\nसचिन सावंत टोळीला आज मोक्‍का न्यायालयात हजर करणार\nकामटेच्या मामेसासर्‍याची न्यायालयीन कोठडीत रवानगी\n.. तर कर्मचारी आंदोलनात अधिकारी महासंघही\nकस्तुरी सभासदांसाठी ब्युटी पार्लर वर्कशॉप\nसलगरेत रेल्वे पुलाजवळ ठिय्या आंदोलन\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझ��यनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/4667-sonali-bendre", "date_download": "2018-11-15T06:07:29Z", "digest": "sha1:TUD4VSZROGQ6DGRTCPZ2PJO6R62KQ2DE", "length": 2514, "nlines": 92, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "sonali bendre - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nFriendship Day : सोनाली बेंद्रेचं आणखी एक भावूक ट्वीट...\nप्रियंकाच्या भन्नाट आइडियाने बदलला सोनालीचा लुक\nबॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सर रोगाशी झुंज, न्यू-यॉर्क शहरात उपचार सुरु\nसोनाली बेंद्रेला राम कदमांनी वाहिली श्रद्धांजली\nसोनालीने शेअर केली मुलासाठी भावूक पोस्ट....\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-cyber-crime-104075", "date_download": "2018-11-15T06:42:56Z", "digest": "sha1:HODDM42W2UGBWRSJHZ6PCLUANMHJDDFN", "length": 19930, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news cyber crime दररोज २८ जण 'सायबर क्राइम'च्या | eSakal", "raw_content": "\nदररोज २८ जण 'सायबर क्राइम'च्या\nमंगळवार, 20 मार्च 2018\nकाळानुरूप बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे सायबर क्राइमचे प्रमाणही वाढले आहे. घरफोडीपेक्षा कुठेही राहून ऑनलाइन चोरी करणे सहज शक्‍य झाले आहे. फसवणूक करणारी व्यक्ती त्याचे काम झाल्यानंतर तत्काळ मोबाईल, सिम कार्ड, फेसबुक किंवा अन्य माध्यमातील संपर्क नष्ट करतो. बनावट कागदपत्रांद्वारे मोबाईल सिम कार्ड, बॅंक खाती उघडतो. बॅंका, फेसबुक, गुगल, विमा व मोबाईल कंपन्यांकडून पुरेशी माहिती मिळत नाही. उपलब्ध माहिती खोटी असते. वेळखाऊ व किचकट प्रक्रियेमुळे शोधकार्यास विलंब होतो. तांत्रिक व अन्य आव्हाने असतानाही पोलिस गुन्हे उघडकीस आणतात. मात्र, सायबर क्राइमबाबत जनजागृतीची गरज आहे.\n- सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्‍त\nपुणे - ‘मॅडम मी एका विमा कंपनीकडून बोलत आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्हाला दहा वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक स्टेटमेंट, कॅन्सल चेक माझ्या व्हॉटस्‌ॲपवर पाठवा.’’ अशा शब्दांत येरवड्यात राहणाऱ्या एका गृहिणीच्या मोबाईलवर एका महिलेने संवाद साधला. वारंवार फोन आल्य���वर विश्‍वास ठेवून तिने साठ हजार रुपये भरले. दिवसागणिक आणखी पैशांची मागणी होत गेली.\nआपली फसवणूक होत असल्याचे गृहिणीच्या लक्षात आले. या संदर्भात गेल्या वर्षभरात दहा हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून, त्यानुसार दररोज २८ या नागरिक फसवणूक करणाऱ्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरत आहेत.\nगलेलठ्ठ पगाराची नोकरी देतो, वर अमेरिकास्थित असून त्यास वधू पाहिजे, तत्काळ कर्ज मिळेल, महागडी तिकिटे स्वस्तात देतो, अशी विविध कारणे सांगून फोनद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी फोनद्वारे संपर्क साधून, तर कधी ई-मेल, मेसेज किंवा फोनद्वारे नागरिकांची वैयक्तिक ओळख (आयडेंटिटी थेफ्ट) म्हणजेच नाव, पत्ता, आयडी क्रमांक, बॅंक खाते क्रमांक, युजर नेम, पीन, पासवर्ड, सीव्हीव्ही क्रमांकाची चोरी करून पैसे लंपास करण्याचा प्रयत्न होत आहे, तर कधी बॅंकेचे अधिकारी असल्याचे सांगून खात्याबाबतची माहिती मिळविण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. गेल्या वर्षभरात सायबर क्राइमच्या दरमहा पाच हजार ७४१ म्हणजे दररोज १५, तर ऑनलाइन फसवणुकीच्या चार हजार ३२० म्हणजे दररोज १३ तक्रारी दाखल झाल्या आहेत.\nयाबाबत सायबर क्राइमच्या पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे म्हणाल्या, ‘‘फोन, मेसेज, ऑनलाइन खरेदी-विक्री तसेच अन्य सोशल नेटवर्किंग साइट्‌सवरील प्रलोभने व आमिषांना नागरिक बळी पडतात आणि फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. विशेषतः सोशल नेटवर्किंगचा नव्याने वापर करणाऱ्या दहा वर्षांच्या मुलापासून ७० वर्षांच्या वृद्धापर्यंत सगळ्याच वयोगटातील व्यक्ती फसवणूक करणाऱ्यांचे सावज ठरू लागल्या आहेत. फसवणूक होणाऱ्यांमध्ये व्यावसायिक, महिलांचे प्रमाणही अधिक आहे.’’\nसोशल मीडिया, बॅंकिंग व एटीएम कार्डचे डिटेल्स मिळविणे\nफिशिंगचाच पुढील प्रकार ‘विशिंग’ असून, यात फोनवरून संवेदनशील माहिती मिळविण्यात येते\nमूळ संकेतस्थळासारख्या बनावट संकेतस्थळाद्वारे ग्राहकांना फसविणे\nई-मेल, मोबाईलवर मेसेजद्वारे बनावट वेबलिंक पाठवून माहिती चोरणे\nफसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी\nबॅंक, क्रेडिट, डेबिट कार्डबाबतची माहिती व वैयक्तिक ओळख गुप्त ठेवणे\nमोबाईल व संगणकावरील विविध साईट्‌स व ॲप्लिकेशनमधून कामानंतर तत्काळ लॉगआउट करणे\nई-मेल पासवर्ड ‘ऑटोसेव्ह’ करणे टाळावे\nइलेक्‍ट्रॉनिक उपकर��ांचा पासवर्ड सतत बदलता ठेवणे\nकार्डचा वापर करण्यापूर्वी एटीएम सेंटरमध्ये काळजी घ्यावी\nमोबाईलमध्ये बॅंकविषयक माहिती न ठेवणे\nसोशल नेटवर्किंग साईट्‌सवर आपले सध्याचे ठिकाण (लोकेशन) देण्याचे टाळणे\nऑनलाइन खरेदीपूर्वी संकेतस्थळाची सत्यता पडताळणे\nhttps ने सुरू होणाऱ्या सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा\nऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्यांमध्ये नायजेरिया येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना भारतीय नागरिकांकडून मदत मिळते. त्यापाठोपाठ विवाहविषयक, बॅंकिंग, विमा, नोकरीचे आमिष आणि ऑनलाइन माहिती चोरून फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात मुंबई, दाक्षिणात्य राज्यात बंगळूर, तर उत्तरेकडे दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचे वास्तव्य असते.\nसायबर क्राइमच्या दाखल तक्रारी\nऑनलाइन माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक\nफिशिंग, हॅकिंग, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, विवाहविषयक फसवणूक, वैयक्तिक ओळख वाढवून चोरी, बॅंक / विमाविषयक फसवणूक, ऑनलाइन खरेदी, समाजमाध्यमांद्वारे होणारे गुन्हे.\nऑनलाइन फसवणूक, फिशिंग, हॅकिंग, विवाह, विमा, बॅंकविषयक फसवणूक केल्यास त्यास ‘इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी ॲक्‍ट २०००’ नुसार कारावासाच्या शिक्षेसह लाखो रुपयांचा दंडही होऊ शकतो.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nमहिलेशी चॅटिंग करणे भोवले\nनागपूर - फेसबुकवरून महिलेशी चॅटिंग करणे युवकास चांगलेच महागात पडले. तीन युवकांनी त्याचे अपहरण करून चांगलाच चोप दिला. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/29843", "date_download": "2018-11-15T07:03:28Z", "digest": "sha1:XUNNX5UVMT5NSOUPZVWD4E5Z3E7FRNLR", "length": 20498, "nlines": 244, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गावाकडची छायाचित्रं : प्रकाशचित्र स्पर्धा २ (विषय-'देऊळ') | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गावाकडची छायाचित्रं : प्रकाशचित्र स्पर्धा २ (विषय-'देऊळ')\nगावाकडची छायाचित्रं : प्रकाशचित्र स्पर्धा २ (विषय-'देऊळ')\n'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्‍यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग\nतुमच्या कॅमेर्‍यातलं देऊळ काय दाखवतंय\n माणसाच्या श्रद्धेचं मोहवून टाकणारं रूप अंधश्रद्धेच्या बळावर देवाला घातलेला वेढा अंधश्रद्धेच्या बळावर देवाला घातलेला वेढा अनास्थेमुळे देवळाची झालेली दुरवस्था अनास्थेमुळे देवळाची झालेली दुरवस्था पिंपळा-वडाच्या सावलीतला, देवाच्या पुढ्यातला समृद्ध पार पिंपळा-वडाच्या सावलीतला, देवाच्या पुढ्यातला समृद्ध पार कुठेही न लिहून ठेवलेल्या, पिढ्यान् पिढ्या देवाभोवती ��िरणार्‍या परंपरा-रीती-भाती कुठेही न लिहून ठेवलेल्या, पिढ्यान् पिढ्या देवाभोवती फिरणार्‍या परंपरा-रीती-भाती 'देऊळ' हा सर्वात मोठा विसावा असलेले, देवधर्म नित्यनेमाने आणि प्राणपणाने पाळणारे गावकरी\nखेळू या हा मस्त खेळ. 'देऊळ' या विषयाशी संबंधित तुमच्या कॅमेर्‍यानं टिपलेलं, तुमच्या मनात कायमचं घर करून गेलेलं कुठचंही छायाचित्र इथे टाका.\n१. एक आयडी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकेल.\n२. तुमच्या प्रवेशिका तुम्ही याच बाफवर पोस्ट करायच्या आहेत.\n३. मान्यवर परीक्षकांचा निकाल १ नोव्हेंबर, २०११ला जाहीर केला जाईल.\nस्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं\nपहिलं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी\nदुसरं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं.\nतिसरं बक्षीस - 'देऊळ'ची ऑडिओ सीडी.\nस्निग्धा, हा नन्दी वाईच्या\nस्निग्धा, हा नन्दी वाईच्या घाटावरील आहे का (तरी मला शन्का हे, वाईचा थोडा भुरकट हे, इतका काळा नाही)\nओके, मग भुरकट दिसणे हा माझ्या\nओके, मग भुरकट दिसणे हा माझ्या क्यामेराचा/रोलचा दोष असेल कदाचित. (किन्वा कुणी दीडशहाण्याने त्या नन्दीला काळा ऑईलपेण्ट तर नै ना फासुन ठेवला\nवर पोझ छान मिळालि, खूपच लहान वय दिसतय, किती\nमाझ्याकडे पण अशाच धर्तीचा एक फोटु आहे, खूप पूर्वी केलेले खराब स्कॅनिन्ग आहे, पण नमुन्यादाखल वा झब्बू म्हणून हव तर टाकतोच\nकाळा ऑईलपेण्ट >>>>> नाही हो\nकाळा ऑईलपेण्ट >>>>> नाही हो तो नंदी असाच आहे काळा कूळकूळीत. वय - अडीच वर्ष.\nहा एक कोल्हापुरला काढलेला\nहा एक कोल्हापुरला काढलेला फोटो :\n(सावंतवाडीच्या मोतीतलावाजवळील विठठल-रखुमाईचे मंदीर)\nओके स्निग्धा, वरील माझ्या\nओके स्निग्धा, वरील माझ्या मुलीचे तेव्हाचे वय पावणेदोन वर्षे\nआता मी माझ्या तिन एन्ट्र्या टाकतो बर का.\nयोग्या, मस्तच आहे प्रकाशचित्र\nपेशवे कालिन त्र्यंबकेश्वर मंदिर - हिवरे\nकनिफनाथ गडावरुन दिसणारे दत्त मंदिर\nनाही हो तो नंदी असाच आहे काळा\nनाही हो तो नंदी असाच आहे काळा कूळकूळीत.>>>> अनुमोदन. वाईच्या गणपती घाटावरील श्री काशीविश्वेश्वर मंदिरातला नंदी आहे हा. मोठा, सुबक आणि सुंदर कोरीव काम असलेला.\nमंदिराच्या बाहेर, घाटावर असलेला नंदी थोडा धुरकट आहे आणि आकारानेही जरा लहान आहे.\nवाईच्या गणपती घाटावरील श्री\nवाईच्या गणपती घाटावरील श्री काशीविश्वेश्वर मंदिरातला नंदी आहे हा. मोठा, सुबक आणि सुंदर कोरीव काम असलेला.>>>>>> येस. मी इतका वेळ ह्या बद्द्लच बोलते आहे. लिंबुटिंबु याना वेगळा नंदी म्हणायच आहे हे ध्यानातच आल नाही.\nप्रचि १ - सुवर्ण गणेश मंदीर-\nप्रचि १ - सुवर्ण गणेश मंदीर- मालवण\nप्रचि २ - चंडिका मंदीर - तळा\nप्रचि ३ - जगदिश्वर मंदीर - किल्ले रायगड\nगोवा : म्हाळसादेवीचं देऊळ\nगोवा : म्हाळसादेवीचं देऊळ\nश्री श्री महालसा संस्थान,\nश्री श्री महालसा संस्थान, गोवा\nकसली भन्नाटे ती म्हाळसादेवीच्या मन्दिराबाहेरील धातुची दीपमाळ अन स्तम्भ ग्रेट. एकदा तरी जाऊन प्रत्यक्ष बघायला हवं.\nप्रचि १ - पंचवटी,\nप्रचि १ - पंचवटी, नाशिक\nप्रचि २ - अमृतेश्वर मंदीर, रतनवाडी\nप्रचि ३ - शिंगेरी मंदीर, कर्नाटक\nहे दोन्ही फोटो पुर्वप्रकाशित\nहे दोन्ही फोटो पुर्वप्रकाशित आहेत. स्पर्धेसाठी चालणार असेल तर हि माझी प्रवेशिका.\nप्रचि २ करमाळा, कमलाई मंदिर परिसरातील नंदी\nमस्त फोटो आहेत सगळेच\nमस्त फोटो आहेत सगळेच\nस्निग्धा आणि लिंब्या, तुम्ही दोघांनी टाकलेले फोटो विशेष आवडले.\nलिंब्या, तुझ्या फोटो मुळे एकदम नॉस्टॅलजिया आलाय. लहानपणी ट्रिप ला जायचो तेव्हा काढलेले फोटो असेच दिसतात. आताच्या सिनेमांमध्ये आणि इस्टमनकलर मध्ये जो फरक आहे तोच आता काढलेल्या ९९ मेगापिक्सल च्या कॅमेर्‍यात आणि पुर्वीच्या रोल वाल्या कॅमेर्‍यानी काढलेल्या फोटोंमध्ये आहे.\nमंजूडी, सतिश, महालसेच्या देवळाचा फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद\nती दीपमाळ आहे त्याला \"ज्ञानदीप\" म्हणतात. त्रिपुरी पौर्णिमेला, विशेष महत्त्वाच्या दिवशी वगैरे तो पूर्ण उजळतात. किंवा कोणी भाविकाने नवसपूर्ती/ अन्य काही कारणामुळे ज्ञानदीप उजळवायची इच्छा व्यक्त केली तर तेव्हा उजळतात. त्या वेळी वाती आणि तेलाचा डबा वगैरे खर्च भाविकांनी करायचा असतो.\nप्रचि १ - स्थापत्यशास्त्राचा\nप्रचि १ - स्थापत्यशास्त्राचा अनोखा आविष्कार............लोटस टेंपल,दिल्ली\nप्रचि २ - सुवर्ण मंदिर,अमृतसर\nप्रचि ३ - हिडिंबा मंदिर,मनाली\nआशुतोष, पहिले दोन फारच आधुनिक\nआशुतोष, पहिले दोन फारच आधुनिक गावाकडचे फोटो आहेत. जरा विचार व्हावा.\nधारवाडजवळच्या कुरूबगट्टी या खेड्यातील हनुमान जयंतीच्या दिवशीचा रथोत्सव.\nमस्त आहेत सर्व फोटो\nमस्त आहेत सर्व फोटो\nअजय पहिला फोटो मस्त आहे. तिथे\nअजय पहिला फोटो मस्त आहे. तिथे देवळाच्या आत फोटो काढू देतात\nमंजू, सतिश म्हाळसादुर्गाची दिपमाळ मस्तच आहे. सतिश माणगावचं मंदिर पण मस्त. जास्त माहित नसलेले (म्हणूनच) एकदम शांत जागा आहे ती.\n सगळेच फोटो अतिशय सुंदर\n१) खेडे गावातील मारूतीचे\n१) खेडे गावातील मारूतीचे मंदीर\n२) एका गावातील शंकराचा हा देवळा बाहेरील नंदी भग्नावस्थेत जात आहे. एखाद दुसराच भक्त येऊन जात असेल ह्या नंदीला आणि शंकराला भेटायला अस वाटत.\n३) वरील नंदीच्या समोरील गाभार्‍यातील शंकर बाप्पा. काही गावात अशी ही स्थिती आहे देवळांची.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/accident-in-CIDCO-My-Lake-Death/", "date_download": "2018-11-15T06:25:01Z", "digest": "sha1:FNIXNIJJJBGEP3RZTKYVP4D6G35RLDNF", "length": 4505, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिडकोतील माय-लेकाचा अपघातात मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › सिडकोतील माय-लेकाचा अपघातात मृत्यू\nसिडकोतील माय-लेकाचा अपघातात मृत्यू\nमुंबई-आग्रा महामार्गावर डेक्‍कन पेट्रोलपंपासमोर उड्डाणपुलावर रस्ता ओलांडतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने माय-लेक ठार झाले. या अपघातात अन्य दोन जखमी झाले आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघाताची माहिती मिळताच सुंदरबन कॉलनी भागात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.\nबुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शीतल आशिष तांबट (30, रा. गोपाल कृष्ण चौक) या मुलगा कुणाल तांबट (4), सासरे सुभाष चुनीलाल तांबट (55), शीतलची आई यशोदा भटुलाल कासार (65), भटुलाल लालचंद कासार (68) हे सर्व दुपारी कामानिमित्त नाशिकला गेले होते. यानंतर सायंकाळी ते सिडकोकडे निघाले. यावेळी कमोदनगर येथे आले. कमोदनगर येथून उड्डाणपुलावरून सिडकोकडे येत असतांना मुंबईकडून नाशिककडे वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांना पुलावर धडक दिली. त्यात शीतल तांबट व त्यांचा 4 वर्षाचा मुलगा कुणाल हे जागीच ठार झाले. तर, यशोदा कासार यांच्या पायावरून वाहनाचे चाक गेल्याने त्या जखमी झाल्या. सुभाष तांबट हे देखील गंभीर जखमी झाले. भटूलाल कासार यांनी रस्ता ओलांडल्यामुळे ते बचावले. घटनेनंतर चालक व���हनासह फरार झाला.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Education-Officer-Nishadevi-Waghmare-attended/", "date_download": "2018-11-15T06:13:19Z", "digest": "sha1:EHKVIXZJP2YVQGOXDAU65PL7A36RAH7C", "length": 6891, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षणाधिकारी हजर; पदाधिकार्‍यांकडून बेदखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शिक्षणाधिकारी हजर; पदाधिकार्‍यांकडून बेदखल\nशिक्षणाधिकारी हजर; पदाधिकार्‍यांकडून बेदखल\nशिक्षणाधिकारी (प्राथमिक) निशादेवी वाघमोडे सोमवारी रजेवरून हजर झाल्या. त्यांच्या रूजू होण्यावर पदाधिकार्‍यांनी नापसंती व्यक्‍त केली आहे. मंगळवारी शिक्षण समिती सभेला सचिव म्हणून प्रभारी शिक्षणाधिकारी आर. जी. पाटील यांनाच कामकाज पाहण्याबाबत सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांनी सांगितले. दरम्यान वाघमोडे यांच्या हजर होण्यावरून पदाधिकारी - सीईओ यांची शुक्रवारी बैठक होणार आहे.\nप्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभारावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी चर्चा झाली होती. शिक्षण विभागाचा कारभार सुधारत नसेल तर शिक्षणाधिकारी वाघमोडे यांना शासनाकडे परत पाठवा,अशी मागणीही काही सदस्यांनी केली होती. दरम्यान या सभेनंतर वाघमोडे रजेवर गेल्या. त्यांना रजेवर पाठविण्यात आले असे सांगितले जाते. वैद्यकीय रजेवर असल्याचे वाघमोडे यांच्याकडून सांगितले जात होते.\nदरम्यान वाघमोडे यांच्या जागी प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून कवठेमहांकाळचे गटशिक्षणाधिकारी आर. जी. पाटील यांची नियुक्‍ती केली होती. त्यावरून पदाधिकारी व प्रशासनाने पवित्रा स्पष्ट केला होता. मात्र वाघमोडे सोमवारी हजर झाल्या. अल्पावधीतच हजर झाल्याने पदाधिकार्‍यांनी खासगीमध्ये तीव्र नाराजी व्यक्‍त केली. स्थायी समिती सभेतही हा विषय उपस्थित झाला.\nमंगळवारी शिक्षण समिती सभा होती. या समिती सभेचे सचिव म्हणून कोण काम पाहणार याकडे लक्ष लागले होत��. सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांनी सभेचे सचिव म्हणून प्रभारी शिक्षणाधिकारी पाटील यांनी काम पाहण्यास सांगितले.\nदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत हे कर्नाटकच्या अभ्यास दौर्‍यावर आहेत. शुक्रवारी ते जिल्हा परिषदेत येणार आहेत. पदाधिकारी - मुख्य कार्यकारी अधिकारी बैठक होणार आहे. या बैठकीत शिक्षणाधिकारीपदाचा तिढा कसा सोडविला जाणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान सदस्यांचा एक गट शिक्षणाधिकारी वाघमोडे यांना हजर करून घेण्यासाठी कार्यरत असल्याची चर्चा जोरात आहे.\nमंगळवारी शिक्षण समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी तम्मनगौडा रवि-पाटील होते. सदस्य शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, सुरेखा जाधव, शांता कनुंजे, सुलभा अदाटे, संध्या पाटील, शारदा पाटील, स्नेहलता जाधव उपस्थित होते.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/george-orwell-freedom-of-the-park-1725144/", "date_download": "2018-11-15T06:33:24Z", "digest": "sha1:S6QUXURUI62WP6LJ3O7TOCFEMQOFNUGS", "length": 28130, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "George Orwell Freedom of the Park | आपल्याला कशा प्रकारचे स्वातंत्र्य हवे आहे? | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nआपल्याला कशा प्रकारचे स्वातंत्र्य हवे आहे\nआपल्याला कशा प्रकारचे स्वातंत्र्य हवे आहे\nहाइड पार्कमधील काही वृत्तपत्र विक्रेत्यांना अटक झाल्याची बातमी नुकतीच कानावर आली.\n|| डॉ. मनोज पाथरकर\nभाषणस्वातंत्र्याचे प्रतीक मानल्या गेलेल्या लंडनच्या ‘हाइड पार्क’मधील एका छोटय़ाशा घटनेबद्दलची जॉर्ज ऑर्वेलची प्रतिक्रिया ‘फ्रीडम ऑफ द पार्क’ या १९४५ मध्ये लिहिलेल्या लेखात वाचायला मिळते. इंग्लंडमधील लोकशाही स्��ातंत्र्याबद्दलचे हे चिंतन सर्वच लोकशाहीवाद्यांसाठी महत्त्वाचे ठरावे..\nहाइड पार्कमधील काही वृत्तपत्र विक्रेत्यांना अटक झाल्याची बातमी नुकतीच कानावर आली. दंडाधिकाऱ्यांसमोरील चौकशीत त्या सर्वाना सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण केल्याबद्दल दोषी मानले गेले. त्यांच्यातील चौघांना सहा महिन्यांचे चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र देण्यास सांगण्यात आले. तर पाचव्या इसमाला ४० शिलिंग दंड अथवा एक महिना कारावास फर्माविण्यात आला. त्याने दंड भरण्यास नकार देऊन कारावास पत्करला. हे आरोपी कोणती वृत्तपत्रे विकण्याचा प्रयत्न करीत होते त्यांच्याकडे होती ‘पीस न्यूज’, ‘फॉर्वर्ड’, ‘फ्रीडम’ व तत्सम पत्रे. ‘पीस न्यूज’ हे शांती प्रतिज्ञा संघाचे (Peace Pledge Union) मुखपत्र आहे, तर ‘फ्रीडम’ हे अराजकतावाद्यांचे प्रकाशन आहे. ‘फॉर्वर्ड’ची राजकीय भूमिका व्याख्या करण्यापलीकडची असली तरी ते डावे आहेत हे निश्चित त्यांच्याकडे होती ‘पीस न्यूज’, ‘फॉर्वर्ड’, ‘फ्रीडम’ व तत्सम पत्रे. ‘पीस न्यूज’ हे शांती प्रतिज्ञा संघाचे (Peace Pledge Union) मुखपत्र आहे, तर ‘फ्रीडम’ हे अराजकतावाद्यांचे प्रकाशन आहे. ‘फॉर्वर्ड’ची राजकीय भूमिका व्याख्या करण्यापलीकडची असली तरी ते डावे आहेत हे निश्चित शिक्षा सुनावताना दंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ‘आरोपी कोणत्या प्रकारच्या साहित्याची विक्री करीत होते, याचा निर्णयाशी काहीही संबंध नसून सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करण्याचा मुद्दाच विचारात घेतला आहे आणि तांत्रिकदृष्टय़ा विक्रेत्यांनी हा गुन्हा केल्याचे स्पष्ट आहे.’\nया प्रकरणातून काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न हा की, याबाबतीत कायदा काय म्हणतो माझ्या माहितीप्रमाणे, रस्त्यात वृत्तपत्रे विकणे हे तांत्रिकदृष्टय़ा सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणेच आहे, विशेषत: पोलिसांच्या सूचनेनंतरही तुम्ही तिथून हलण्यास नकार देत असाल तर. याचा अर्थ, एखाद्या पोलिसाला वाटले तर रस्त्यावर ‘इव्हिनिंग न्यूज’ विकणाऱ्या पोऱ्यालाही अटक करण्याचा त्याला कायद्याने अधिकार आहे. परंतु प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. याचा अर्थ कायद्याची अंमलबजावणी करताना पोलीस स्वत:चे तारतम्य वापरतात. मात्र, मग एकसारखेच कृत्य करणाऱ्या एकाला सोडून द्यायचे व दुसऱ्याला अटक करायची, हे ते कशाच्या आधारे ��रवतात माझ्या माहितीप्रमाणे, रस्त्यात वृत्तपत्रे विकणे हे तांत्रिकदृष्टय़ा सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणेच आहे, विशेषत: पोलिसांच्या सूचनेनंतरही तुम्ही तिथून हलण्यास नकार देत असाल तर. याचा अर्थ, एखाद्या पोलिसाला वाटले तर रस्त्यावर ‘इव्हिनिंग न्यूज’ विकणाऱ्या पोऱ्यालाही अटक करण्याचा त्याला कायद्याने अधिकार आहे. परंतु प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. याचा अर्थ कायद्याची अंमलबजावणी करताना पोलीस स्वत:चे तारतम्य वापरतात. मात्र, मग एकसारखेच कृत्य करणाऱ्या एकाला सोडून द्यायचे व दुसऱ्याला अटक करायची, हे ते कशाच्या आधारे ठरवतात दंडाधिकाऱ्यांचे म्हणणे काहीही असो, या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला राजकीय संदर्भ नव्हता हे अविश्वसनीय वाटते. अन्यथा त्यांनी ठरावीक वृत्तपत्रांच्याच विक्रेत्यांवर कारवाई करणे हा एक अजब योगायोग म्हणावा लागेल दंडाधिकाऱ्यांचे म्हणणे काहीही असो, या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला राजकीय संदर्भ नव्हता हे अविश्वसनीय वाटते. अन्यथा त्यांनी ठरावीक वृत्तपत्रांच्याच विक्रेत्यांवर कारवाई करणे हा एक अजब योगायोग म्हणावा लागेल जर त्यांनी ‘ट्रथ’, ‘टॅब्लेट’, ‘स्पेक्टेटर’ वा ‘चर्च टाइम्स’ या (उजव्या) पत्रांच्या विक्रेत्यांवरदेखील कारवाई केली असती तर त्यांच्या नि:पक्षपातीपणावर विश्वास ठेवणे सोपे गेले असते.\nअर्थात, ब्रिटिश पोलिस फ्रान्समधील अंतर्गत सुरक्षा दले किंवा जर्मन गुप्त पोलिसांसारखे नाहीत. परंतु आतापर्यंत ते डाव्या विचारसरणीच्या समर्थकांबद्दल आकस दाखवीत आलेले आहेत, हे खरे. त्यांचा कल नेहमीच खासगी संपत्तीच्या रक्षकांची बाजू घेण्याकडे राहिलेला आहे. अगदी आताआतापर्यंत ‘डावे’ म्हणजे ‘बेकायदा’ असाच समज पोलिसांत रूढ होता. त्यांनी जागेवरून हटविलेलेकिंवा त्रास दिलेले लोक नेहमीच ‘डेली वर्कर’सारख्या पत्रांचे विक्रेते राहात आलेले आहेत. पोलिसांनी कधी ‘डेली टेलिग्राफ’च्या विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. मजूर पक्ष सत्तेत आल्यानंतरही हीच परिस्थिती कायम आहे.\nयातून एक महत्त्वाचा (पण नेहमी टाळला जाणारा) प्रश्न निर्माण होतो. सरकार बदलल्यावर प्रशासकीय अधिकारीवर्गात नेमके कोणते बदल केले जातात समजा, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला ‘समाजवाद’ म्हणजे काहीतरी बेकायदेशीर वाटते. मग सरक���रच समाजवादी पक्षाचे झाल्यावर तो आपले काम कशा प्रकारे करील समजा, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला ‘समाजवाद’ म्हणजे काहीतरी बेकायदेशीर वाटते. मग सरकारच समाजवादी पक्षाचे झाल्यावर तो आपले काम कशा प्रकारे करील सरकारी अधिकारी जाणून असतो की, तो आपल्या पदावर कायमस्वरूपी राहणार आहे. मंत्री मर्यादित काळापुरते सत्तेत असल्याने त्यांच्या आदेशांचे पालन करण्याऐवजी ते हाणून पाडणे अधिकाऱ्यांना सहज शक्य असते.\nहाइड पार्क अटक प्रकरणातील कळीचा मुद्दा हा की, मुळात वृत्तपत्रे व राजकीय पत्रके विकणाऱ्यांवर कारवाई का व्हावी कोणत्या अल्पसंख्य गटाला लक्ष्य केले गेले, हा मुद्दा गौण आहे – मग ते शांततावादी असतील, साम्यवादी असतील, अराजकतावादी असतील, येहोवाचे साक्षीदार असतील किंवा चक्क हिटलरला येशूचा अवतार जाहीर करणाऱ्या पंथाचे धर्मसुधारक ( कोणत्या अल्पसंख्य गटाला लक्ष्य केले गेले, हा मुद्दा गौण आहे – मग ते शांततावादी असतील, साम्यवादी असतील, अराजकतावादी असतील, येहोवाचे साक्षीदार असतील किंवा चक्क हिटलरला येशूचा अवतार जाहीर करणाऱ्या पंथाचे धर्मसुधारक () असतील. हाइड पार्कसारख्या ठिकाणी वृत्तपत्र विक्रेत्यांना अटक व्हावी हेच एक महत्त्वाचे लक्षण आहे. तिथे लिखित साहित्याच्या विक्रीला परवानगी नाही हे खरे. परंतु गेली अनेक वर्षे पार्कच्या प्रवेशद्वारापाशी बसून शंभर यार्डावर सुरू असलेल्या सभांशी संबंधित साहित्याची विक्री ही आम गोष्ट झालेली आहे. सर्व प्रकारचे साहित्य तिथे कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय विकले जाते.\nहाइड पार्कमधील खुल्या मंचावरील सभा हे जगातले एक छोटे आश्चर्यच म्हणायला हवे इथे बोलणाऱ्या वक्त्यांची विविधता आपल्याला चक्रावून टाकते. त्यात साम्यवादी, ट्रॉट्स्कीवादी, कॅथलिक, मुक्तचिंतक, शाकाहाराचे प्रचारक, व्यसनमुक्ती कार्यकर्ते, सॅल्व्हेशन आर्मी, भारतीय राष्ट्रवादी आणि इतर अनेक मंडळी असतात. कधी कधी तर वेडेपणाच्या वेगवेगळ्या छटा दाखविणारी तद्दन चक्रम माणसे श्रोत्यांशी संवाद साधताना दिसतात. आळीपाळीने या सगळ्यांना बोलू दिले जाते. एवढेच नव्हे, तर बऱ्यापैकी मोकळ्या मनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यामुळे हाइड पार्क हे एक अजब ठिकाण आहे इथे बोलणाऱ्या वक्त्यांची विविधता आपल्याला चक्रावून टाकते. त्यात साम्यवादी, ट्रॉट्स्कीवादी, कॅथलिक, मुक्तचिंतक, शाकाहाराचे प्रचारक, व्यसनमुक्ती कार्यकर्ते, सॅल्व्हेशन आर्मी, भारतीय राष्ट्रवादी आणि इतर अनेक मंडळी असतात. कधी कधी तर वेडेपणाच्या वेगवेगळ्या छटा दाखविणारी तद्दन चक्रम माणसे श्रोत्यांशी संवाद साधताना दिसतात. आळीपाळीने या सगळ्यांना बोलू दिले जाते. एवढेच नव्हे, तर बऱ्यापैकी मोकळ्या मनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यामुळे हाइड पार्क हे एक अजब ठिकाण आहे कायद्याच्या हस्तक्षेपापासून मुक्त अशा या अभयारण्यात मुख्य प्रवाहात बहिष्कृत मानल्या गेलेल्या विचारांचा मुक्त संचार असतो. अशी एखादी जागा असणारे किती देश जगाच्या पाठीवर असतील कायद्याच्या हस्तक्षेपापासून मुक्त अशा या अभयारण्यात मुख्य प्रवाहात बहिष्कृत मानल्या गेलेल्या विचारांचा मुक्त संचार असतो. अशी एखादी जागा असणारे किती देश जगाच्या पाठीवर असतील ब्रिटिश साम्राज्याबद्दलचे अस्वस्थ करणारे विचार भारतीय किंवा आयरिश राष्ट्रवादी या ठिकाणी ज्या मोकळेपणाने व्यक्त करतात, ते पाहून अनेक युरोपीय पाहुण्यांना मी तोंडात बोट घालताना पाहिलेले आहे.\nत्याच वेळी हेही ध्यानात घ्यायला हवे की, ब्रिटनमधील वृत्तपत्रस्वातंत्र्याबद्दल जे बोलले जाते त्यात अतिशयोक्तीचा भागच जास्त आहे. तांत्रिकदृष्टय़ा वृत्तपत्रे पूर्ण स्वतंत्र असली तरी त्यांच्यापैकी बहुतेकांची मालकी काही मूठभर लोकांच्या हातात आहे. त्यामुळे ही वृत्तपत्रे बऱ्याच अंशी सरकारी नियंत्रण (सेन्सॉरशिप) असल्याप्रमाणेच चालविली जाऊ लागली आहेत. इंग्लंडमध्ये अस्तित्वात असलेले भाषणस्वातंत्र्य मात्र एक निर्विवाद वास्तव आहे. कोणत्याही मंचावर, विशेषत: हाइड पार्कसारख्या सर्वमान्य सार्वजनिक खुल्या मंचावर कुणीही अगदी हवे ते बोलू शकते. आपल्याला जे खरोखरच वाटते ते पब्जमधून किंवा चौकांतून बोलायला कुणीही घाबरत नाही.\nआपल्याला मिळणारे भाषणस्वातंत्र्य जनमतावर अवलंबून असते. याबाबतीत कायद्याचे संरक्षण कुचकामी ठरते. सरकार कायदे करते; परंतु त्यांचा वापर कसा केला जातो, त्यांची अंमलबजावणी करताना पोलीस कसे वागतात, हे देशाच्या एकूण सार्वजनिक वृत्तीवर अवलंबून असते. देशातील बहुसंख्य जनतेला जर भाषणस्वातंत्र्य हवे असेल तर ते टिकून राहील. मग कायद्याने त्यावर बंधने का असेनात याउलट जनमत भाषणस्वातंत्र्याबद्दल उदासीन असेल, तर त्रासदायक वाटणारे विचार मांडणाऱ्या अल्पसंख्य गटांचा छळ केला जाईल. त्यांच्या संरक्षणाच्या कितीही तरतुदी कायद्यात असल्या तरीही.\nकाही वर्षांपूर्वी मला वाटले होते तेवढा व्यक्तिस्वातंत्र्याच्या ऊर्मीचा ऱ्हास झालेला नाही. परंतु ऱ्हास होतोय हे निश्चित. काही विशिष्ट मते ऐकून घेतली जाणार नाहीत, अशी भावना बळावते आहे. यात भर म्हणून काही विचारवंत लोकशाही पद्धतीचा विरोध आणि खुले बंड यांच्यातील महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे विशिष्ट मते व्यक्त करणे धोक्याचे आहे या समजाला पाठबळ मिळते आहे. याचे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण हे की, आपण परदेशातील जुलमी व्यवस्था आणि अन्याय (आपल्याकडून होणारा किंवा इतरांकडून केला जाणारा) यांच्याबद्दल अधिकाधिक उदासीन होत चाललोय. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, विचारस्वातंत्र्याचे समर्थकच त्यांच्याविरोधी भूमिका घेणाऱ्यांचा छळ होताना गप्प राहणे पसंत करीत आहेत.\nनिरुपद्रवी वृत्तपत्रे विकणाऱ्या पाच व्यक्तींच्या अटकेमुळे आभाळ कोसळलेले आहे असे मला म्हणायचे नाही. जगभर जे काही चालले आहे ते पाहता एवढय़ा छोटय़ा घटनेबद्दल गहजब करण्याची काहीच आवश्यकता नाही. परंतु युद्ध (आणि त्याबरोबर येणारी आणीबाणी) संपून बराच काळ झाल्यानंतरही हाइड पार्कमधील अटकेसारख्या घटना इंग्लंडमध्ये घडत आहेत हे काही बरे लक्षण नव्हे. इतरत्रही अशा घटना घडलेल्या आहेत ज्यांची दखल फक्त अल्पसंख्य असणाऱ्या मोजक्याच वृत्तपत्रांतून घेतली गेल्याचे दिसते. हाइड पार्कच नव्हे, तर अशा सर्व प्रकरणांसंदर्भात खुद्द जनतेनेच ठरवायचे आहे की, त्यांना कशा प्रकारचे स्वातंत्र्य हवे आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर ���मिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/changing-mats/changing-mats-price-list.html", "date_download": "2018-11-15T06:56:42Z", "digest": "sha1:22HBP6M73OBPYLIWOPEF3EEORAZGO6BZ", "length": 11800, "nlines": 246, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "छंगिंग मॅट्स India मध्ये किंमत | छंगिंग मॅट्स वर दर सूची 15 Nov 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nछंगिंग मॅट्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nछंगिंग मॅट्स दर India मध्ये 15 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 5 एकूण छंगिंग मॅट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन फिरलीं छंगिंग मत आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Indiatimes, Shopclues, Babyoye सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी छंगिंग मॅट्स\nकिंमत छंगिंग मॅट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना अ��तात. सर्वात महाग उत्पादन चिका प्ले मत मत Rs. 2,655 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.175 येथे आपल्याला Quick ड्राय प्रिंटेड छंगिंग मत उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nशीर्ष 10 छंगिंग मॅट्स\nबाबीएस छंगिंग शीत 2 4 नापायी\nQuick ड्राय प्रिंटेड छंगिंग मत\nचिका प्ले मत मत\nस्लीप हैप्पी सलिपींग मत मत\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/amount-funds-party-31054", "date_download": "2018-11-15T07:23:16Z", "digest": "sha1:W6RTNZGSTGQQ5MFRPNLONRDTJAC4YDLU", "length": 10900, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "amount of funds for the party पक्षनिधीसाठी रक्‍कम घेतली - दानवे | eSakal", "raw_content": "\nपक्षनिधीसाठी रक्‍कम घेतली - दानवे\nशनिवार, 18 फेब्रुवारी 2017\nमुंबई - नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून पक्षनिधीसाठी रक्‍कम घेतली असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे केले आहे.\nमुंबई - नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून पक्षनिधीसाठी रक्‍कम घेतली असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे केले आहे.\nनाशिकमध्ये पक्षाच्या इच्छुकांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत निवडणूक आयोगाने पक्षाकडे विचारणा केली होती. यावर स्पष्टीकरण देताना दानवे यांनी म्हटले आहे की, \"निवडणूक निधी म्हणून इच्छुक उमेदवारांकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे हे अधिकृत आहे.' तिकीटवाटपाच्या प्रक्रियेत उनेदवारीसाठी दोन लाख रुपयांची रक्‍कम भाजप पदाधिकाऱ्यांकडून घेतली जात असल्याची चित्रफीत सोशल मीडियावरून प्रसारित झाली होती. याबाबत निवडणूक आयोगाकडून विचारणा होत होती.\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ���या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/one-arrests-from-aurangabad-in-nalasopara-case/", "date_download": "2018-11-15T06:25:09Z", "digest": "sha1:ULPC4IPHHGJQ2IPM4Y2X6CKBFZSAOLMV", "length": 3393, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद : एटीएसने निराला बाजारातून एकास उचलले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद : एटीएसने निराला बाजारातून एकास उचलले\nऔरंगाबाद : एटीएसने निराला बाजारातून एकास उचलले\nनालासोपारा प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मध्यरात्रीनंतर येथील निराला बाजार भागातून एकाला उचलले. त्याला तत्काळ मुंब��ला नेण्यात आले असून त्याचे नाव समजू शकले नाही.\nऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा मोठा कट एटीएसने दि. 9 ऑगस्ट रोजी रात्री नालासोपारा येथे छापा मारून उघडकीस आणला. सनातन संस्थेचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 20 देशी बॉम्ब जप्‍त करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबादेतही मंगळवारी रात्री निराला बाजार भागातून एकास उचलण्यात आले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/bank-manager-demand-of-physical-relation-with-wife-of-farmer-for-seed-loan/", "date_download": "2018-11-15T07:06:25Z", "digest": "sha1:KSDGYZGZERERUKZQBP5M5PWQYZ5QZLRY", "length": 3704, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संतापजनक; पीककर्जाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › संतापजनक; पीककर्जाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी\nसंतापजनक; पीककर्जाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी\nमलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरने पिककर्ज मंजुरीसाठी शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. फिर्यादीवरुन बँक मॅनेजरवर अ‍ॅक्ट्रासिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅनेजरला सहकार्य करणार्‍या शिपायावरही गुन्हा दाखल केला आहे.\nमलकापूर तालुक्यात उमाळी येथील शेतकरी गुरुवारी 14 जून रोजी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत त्यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीवर पिककर्ज मागणीसाठी पतीपत्नीसह गेले. सर्व कागदपत्रे जमा करून बँक मॅनेजरला पिककर्ज केव्हा मिळेल याबाबत विचारणा केली. बँक मॅनेजरने मोबाईल नंबर घेत मी कर्ज मंजुरीबाबत मोबाईलवर कळवितो असे सांगितले.\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्न�� रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/shivshahi-bus-accident-17-passenger-injured-in-beed/", "date_download": "2018-11-15T07:13:39Z", "digest": "sha1:QJNBLZR3KWDQYVBLBI7XJBDGFKZJJS2E", "length": 5523, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बीडः शिवशाही बसला अपघात, १७ प्रवासी जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बीडः शिवशाही बसला अपघात, १७ प्रवासी जखमी\nबीडः शिवशाही बसला अपघात, १७ प्रवासी जखमी\nनांदेड-पुणे या शिवशाही बस समोर अचानकपणे टिप्पर आल्याने झालेल्या अपघातात १७ प्रवासी किरकोळी जखमी झाले. ही घटना बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरात सोमवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास घडली. नऊ प्रवाशांवर प्राथमिक उपचार करुन सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत आठ लोकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nबीड तालुक्यातील केज-मांजरसुंबा राज्य मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्ताकाम सुरु आहे. रात्रीच्यावेळीही या मार्गाचे काम सुरु असते. सोमवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास मुरमाने भरलेले एक टिप्पर दुसर्‍या भरावावर चढवित असताना ते अचानकपणे रिव्हर्स आले आणि रस्त्याच्या मधोमध येऊन थांबले. त्याच वेळी केज मार्गे येत असलेल्या नांदेड-पुणे (एमएच १४ जीजे ३६१) या शिवशाही बसने टिप्परला धडक दिली. अचानकपणे टिप्पर समोर आल्याने चालकाला वाहन वळविण्यास थोडाही वेळ मिळाला नाही. या अपघातात एकुण १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. नऊ प्रवाशांवर प्राथमिक उपचार करुन सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत आठ लोकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती बीड विभाग नियंत्रक अशोक पन्हाळकर यांनी दिली.\nकेज-मांजरसुंबा हा रस्ता अतिशय खडतर झाला असल्याने या मार्गावरुन मोठी वाहने चालविणे कठीण बनले आहे. रस्ताकाम वेगाने करण्याची मागणी सर्व सामान्यांतून होत आहे. याच राज्यमार्गावर एक महिन्यापूर्वी शिवशाही बसचा अपघात झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपान���रे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/knife-attack-Three-people-in-custody/", "date_download": "2018-11-15T06:23:37Z", "digest": "sha1:3TP6TBN5N2KFRSLBTANWLSETLG6XQGGW", "length": 6756, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चाकूहल्ला करून लूटमार; तिघे जण ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › चाकूहल्ला करून लूटमार; तिघे जण ताब्यात\nचाकूहल्ला करून लूटमार; तिघे जण ताब्यात\nरात्रीच्या सुमारास रस्त्याने जाणार्‍या व्यक्‍तींना अडवून त्यांच्यावर चॉपरने वार करून लूटमार करणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. संशयितांमध्ये दोघे अल्पवयीन असून, त्यांनी सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. अल्पवयीन असल्याने आपल्यावर कठोर कारवाई होणार नाही, असे गृहीत धरून संशयितांनी हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.\nसूरजकुमार श्रीपुरारी सिंह (19, रा. कामटवाडा, सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.4) पोलीस कोठडी सुनावली आहे. सूरजकुमारसह इतर दोघा अल्पवयीन संशयितांनी मिळून सहा जणांवर चॉपरने हल्ला करून लूटमार केल्याची कबुली दिली आहे. संशयितांकडून सहा मोबाइल, चॉपर, गुन्ह्यांमध्ये वापरलेली दुचाकी, चांदीची चेन असा सुमारे 60 हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.\nशनिवारी (दि.25) चेहडी शिवारातून ज्ञानेश्‍वर कुमावत (19) हा युवक रात्रीच्या सुमारास घराकडे परतत असताना अ‍ॅक्टिव्हावरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यास अडवले. संशयितांनी ज्ञानेश्‍वरवर चॉपरने वार करून जखमी करीत त्याच्याकडील रोकड, चांदीची चेन असा ऐवज चोरून नेला. त्यानंतर काही मिनिटांच्या अंतराने या संशयितांनी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एकावर वार करून लूटमार केली होती. गुन्ह्याची पद्धत आणि संशयितांचे वर्णन एकच असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. संशयितांनी वापरलेल्या दुचाकीचा पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर तो एमएच 15 ईटी 2652 असा होता. त��यानुसार पोलिसांनी चौकशी करून या दुचाकीवरून फिरणार्‍या संशयितांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी लूटमारीची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सूरज बिजली, सहायक उपनिरीक्षक देशमुख, गायकवाड, उत्तम दळवी, मिलिंद पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.\nजवान केकाण व पत्नीवर चिंचोली येथे अंत्यसंस्कार\nपंचवटीमध्ये भिकार्‍याचा खून; एकास अटक\nसिन्नर, चांदवड जलसिंचनात होणार ‘अमीर’\nशहर सुधार समितीनंतर विधी सभेलाही अधिकार्‍यांची दांडी\n‘बेटी बचाव’साठी नाशिक तेे शिर्डी धाव\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Nationalist-Congress-Party-rally-on-behalf-of-the-worker/", "date_download": "2018-11-15T07:13:44Z", "digest": "sha1:HOSYS7WVFHKU7Q6KBYQDMSVGRGSIMQW3", "length": 5578, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अहिल्यादेवींचा आदर्श सत्ताधार्‍यांनी घ्यावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अहिल्यादेवींचा आदर्श सत्ताधार्‍यांनी घ्यावा\nअहिल्यादेवींचा आदर्श सत्ताधार्‍यांनी घ्यावा\nकोथरूड/ पौडरोड : वार्ताहर\nराजसत्तेचा उपयोग जनकल्याणसाठी करावा, असा आदर्श अहिल्यादेवी यांनी दिला, हाच आदर्श घेण्याची सत्ताधारकांना गरज आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.\nअंकुश काकडे, नगरसेवक दीपक मानकर, बाबूराव चांदेरे, खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शंकर केमसे, रुपाली चाकणकर, नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.\nचार वर्षांपूर्वी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणारे भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून हल्लाबोल कार्यक्रम 10 जून रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोथरूड येथील आशिष गार्डन येथे अजित पवा��� यांच्या उपस्थितीत कोथरूड मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. नगरसेवक दीपक मानकर म्हणाले की, कुठे गेले ते अच्छे. आज साडेचार वर्ष होऊन गेली पण अच्छे दिन काही आले नाहीत.\nलोकशाहीला हुकूमशाहीचे ग्रहण लागले आहे. नगरसेवक बाबूराव चांदेरे म्हणाले की, मी स्थायी समिती अध्यक्ष असताना विविध पक्षाच्या नेत्यांना निधी दिला. दुर्दैवी बाब म्हणजे सध्या 98 भाजपचे नगरसेवक असताना त्यांचीच कामे होत नाही असा प्रकार आपल्या सत्तेमध्ये कधी पालिकेमध्ये झाला नाही. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, विकासकामाचा लेखा-जोखा आमच्याकडे आहे. 70 वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विकासकामे केली आहेत.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/request-to-central-minister-nitin-gadkari-for-Wakad-Hinjewadi-bridge/", "date_download": "2018-11-15T06:34:51Z", "digest": "sha1:WGHSTAFMIN6633PKHPVXNR4QTLSPDSPR", "length": 6137, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाकड- हिंजवडी पुलासाठी केंद्रीय मंत्री गडकरींना साकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वाकड- हिंजवडी पुलासाठी केंद्रीय मंत्री गडकरींना साकडे\nवाकड- हिंजवडी पुलासाठी केंद्रीय मंत्री गडकरींना साकडे\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हिंजवडी व वाकड परिसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर व इलिव्हेटेड मार्ग उभारण्यात येणार आहे. या कामासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शनिवारी (दि.12) भेट घेतली. या प्रकल्पासाठी सुमारे 300 कोटी खर्च असल्याने 50 टक्के खर्चाचा भार केंद्र सरकारने उचलावा, अशी मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली.\nवाकड येथील कस्पटेवस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंत अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल पालिकेच्या वतीने उभारण्यात येणार आहे. दरम्यान, गडकरी पुण्यात आलेले असताना आमदार जगताप, सत्तारूढ पक्षनेते पवार, संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, नगरसेवक शत्रुघ्न काटे, पलिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना आमदार जगताप यांनी या उड्डाणपुल व इलिव्हेटेड मार्गाबाबत संपूर्ण माहिती दिली.\nया पुलाचे संकल्प चित्रही तयार केले आहे. पुलासाठी सुमारे 300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भविष्यात हा खर्च वाढण्याचीही शक्यता आहे. एवढा मोठा खर्च करण्याची पालिकेची क्षमता नाही. शहरातील अन्य प्रकल्प आणि विकासकामांनाही प्राधान्य द्यावे लागणार असल्यामुळे कस्पटेवस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंतच्या शहरातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करण्यात यावा. त्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणामार्फत 50 टक्के रक्कम अदा करावी. तसेच, उर्वरित 25 टक्के राज्य शासनाने एमआयडीसीमार्फत आणि 25 टक्के रक्कम पालिका तिजोरीतून खर्च केली जाईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले. या उड्डाणपुलामुळे हिंजवडीतील आयटी पार्कसह वाकड परिसरातील नित्याची होणारी वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/will-not-be-done/", "date_download": "2018-11-15T07:02:06Z", "digest": "sha1:S6CPXRSIZCFRTH7RS7S2L3YQJUIIBQ5S", "length": 8744, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Will Not Be Done- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्का��ायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर नाही तर करणार 'चक्री उपोषण'\n20 ऑगस्टपासून पुणे विभागीय कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू करण्यात येणार आहे.\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/108__narayan-dharap", "date_download": "2018-11-15T07:16:04Z", "digest": "sha1:QOHVSNCNSZSMOEPIIBLWLAEV3UJREYHA", "length": 19442, "nlines": 512, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "नारायण धारप | Buy online Marathi books of Narayan Dharap on Akshardhara Online - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nAtraracha Phas (अत्राराचा फास)\nBara Pastis (बारा पस्तीस)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असल���ल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/police-and-crpf-examination-canceled-after-nanded-recruitment-scam-288988.html", "date_download": "2018-11-15T06:42:49Z", "digest": "sha1:Y3HPFL2KUYSDYHJDJFHZ5YTQ4SOUL4AW", "length": 12522, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेड भरती घोटाळ्यानंतर पोलीस आणि सीआरपीएफची परीक्षा रद्द", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nनांदेड भरती घोटाळ्यानंतर पोलीस आणि सीआरपीएफची परीक्षा रद्द\nनव्याने होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी दोषी परीक्षार्थीना बाद ठरवण्यात आलीये. लवकरच लेखी परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे.\nनांदेड, 02 मे : नांदेड पोलीस भरती घोटाळा उघड झाल्यानंतर राज्य राखीव पोलीस बल 2018 च्या प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय. तर नांदेडमध्ये पोली��� भरतीच्या लेखी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचं उघडकीला आल्यानं ती लेखी परीक्षाच रद्द करण्यात आलीय. पुन्हा लेखी परीक्षा घेण्याचे आदेश नांदेडच्या पोलीस अधिक्षकांना मिळाले.\nएक मार्च रोजी झालेल्या लेखी परीक्षेत 13 परिक्षार्थीना पैसे घेऊन गूण वाढ केल्याचं निष्पन्न झालं. ओ एम आर पद्धतीने उत्तर पत्रिका स्कॅनिग करताना परिक्षार्थींना जास्त गूण देण्यात आले. या प्रकरणी एस.एस.जी कंपनीच्या संचालकासह एकूण 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर 15 आरोपींना अटक करण्यात आलीये. मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह पाच आरोपी अजून फरार आहेत. नव्याने होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी दोषी परीक्षार्थीना बाद ठरवण्यात आलीये. लवकरच लेखी परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-15T06:03:29Z", "digest": "sha1:Y3ZG4KXONTXGN4YCCWXXGUQFNXFXRGBX", "length": 11020, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रुग्ण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'या' ९ महिन्याच्या बाळाच्या मृत्यूचे कारण ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल\nगेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात डेंग्यूने थैमान घातलं आहे. तसंच जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे बळीचा आकडा ३० वर पोहोचला आहे.\n#VidarbhaExpress : विर्दभातील्या 10 महत्त्वाच्या घडामोडी...\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nमहाराष्ट्र Oct 16, 2018\nपिकं करपली, बँक कर्ज देईना; हताश शेतकऱ्याचं शेतातच उपोषण सुरू\nराज्यात हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव वाढला-दीपक सावंत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर केला जाईल - मुख्यमंत्री\nखराब अक्षरासाठी कोर्टानं तीन डॉक्टरांना ठोठावलाय दंड\nनाशिकला स्वाईन फ्लूच्या तडाख्यातून वाचवा, आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू\n फवारणी करताना 123 जणांना विषबाधा, 6 शेतकरी मृत्यूच्या उंबरठ्यावर\nकल्याण- डोंबिवली लेप्टोच्या आजाराने चौघांचा मृत्यू\nनागपुरात 'स्क्रब टायफस'चं थैमान, 12 जणांचा मृत्यू\nराहुल गांधी मानसिक रुग्ण, भाजप मंत्र्यांची जीभ घसरली\nनागपुरला डेंग्यूचा डंख; 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE-3/", "date_download": "2018-11-15T05:54:49Z", "digest": "sha1:QRVXDQR6BRBN7ZFJPWJZNSQUCNUZPLJN", "length": 12901, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुमारांची विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा; मुस्कान भानवालाचा दुहेरी सुवर्णवेध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकुमारांची विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा; मुस्कान भानवालाचा दुहेरी सुवर्णवेध\nभारत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर, चीन अग्रस्थानी\nसिडनी – भारताची केवळ 16 वर्षीय नेमबाज मुस्कान भानवालाने महिलांच्या 25 मीटर पिस्तोल प्रकारात चीन व थायलंडच्या अव्वल प्रतिस्पर्ध्यांना चकित करीत सुवर्णपदकाला गवसणी घालताना येथे सुरू असलेल्या कुमारांच्या विश्‍वचषक स्पर्धेचा अखेरचा दिवस गाजविला. तसेच मुस्कानने मनू भाकर व देवांशी राणाच्या साथीत महिलांच्या 25 मीटर पिस्तोल सांघिक प्रकारातही भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देत दुहेरी मुकुट पटकावला. विश्‍वचषक स्पर्धेत मुस्कानचे हे पहिलेच सुवर्ण ठरले.\nमुस्कानमुळे भारत��ने या स्पर्धेतील चौथे वैयक्‍तिक सुवर्णपदकही जिंकले. मुस्कानच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने चीनशी सुवर्णपदकांच्या संख्येत बरोबरी साधताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानाची निश्‍चिती केली. भारताने या स्पर्धेत नऊ सुवर्ण, पाच रौप्य व आठ कांस्य अशा एकूण 22 पदकांची कमाई केली. नेमबाजीतील महासत्ता मानल्या जाणाऱ्या चीनने 9 सुवर्णांसह एकूण 24 पदके पटकावीत गुणतालिकेत पहिले स्थान राखले. इटली व ऑस्ट्रेलिया हे आघाडीवरील देश अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिले.\nमुस्कान भानवालाने महिलांच्या 25 मीटर पिस्तोल प्रकारात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे चीनच्या क्‍विन सिहांगसह थायलंडच्या कन्याकोर्न हिरुनफोएमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मुस्कानने सहाव्या फेरीत परफेक्‍ट-5 लक्ष्यवेध करताना चीनच्या क्‍विन सिहांगवर 3 गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर अंतिम फेरीत 35 लक्ष्यांचा वेध घेत मुस्कानने सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. 34 लक्ष्यांचा वेध घेणाऱ्या चीनच्या क्‍विन सिहांगने रौप्यपदक जिंकले. तसेच 26 लक्ष्यांचा वेध घेणाऱ्या थायलंडच्या कन्याकोर्न हिरुनफोएमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताची मनू भाकर चौथ्या क्रमांकावर राहिली.\nतत्पूर्वी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात वैयक्‍तिक सुवर्णपदक जिंकले. तसेच तिने देवांशी राणा व महिमा आगरवाल यांच्या साथीत भारताला याच प्रकारातील सांघिक सुवर्णपदकही जिंकून दिले. त्याचप्रमाणे भारताची षोडशवर्षीय नेमबाज इलॅवेनिल वॅलरिवन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारांत विश्‍वविक्रमी कामगिरीसह दुहेरी मुकुटाचीही कमाई केली आहे. त्यानंतर अनिश भानवालाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात वैयक्‍तिक सुवर्णपदक पटकावताना भारताला सांघिक स्पर्धेत रौप्यपदकही मिळवून दिले. तसेच मनू भाकर आणि अनमोल या भारतीय जोडीने 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारातील मिश्र दुहेरीत पात्रता पेरीत विश्‍वविक्रमी कामगिरीची नोंद केल्यावर सुवर्णपदकालाच गवसणी घातली.\nसांघिक स्पर्धेत दुहेरी यश\nमहिलांच्या 25 मीटर पिस्तोल प्रकारातील सांघिक स्पर्धेत भारतीय संघांनी दुहेरी यश मिळविले. मुस्कान भानवाला, मनू भाकर व देवांशी राणा यांच्या भारतीय महिला संघाने वैयक्‍तिक स्पर्धेतील सोनेरी यशाच��� पुनरावृत्ती करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर महिला गौर, तुऱ्ही आगरवाल व तनू रावल यांचा समावेश असलेल्या दुसऱ्या भारतीय संघाने रौप्यपदकाची निश्‍चिती केली. हिरुफोएम, विरामोन किदार्न व एस. सक्‍ससिगा यांचा समावेश असलेल्या थायलंड संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ज्युनियर पुरुषांच्या स्कीट नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनंतजीत सिंग नारुका, आयुष रुद्रराजू व गुर्निलाल सिंग यांच्या संघाने 348 गुणांची नोंद करताना रौप्यपदकाची निश्‍चिती केली. वैयक्‍तिक स्कीट स्पर्धेत नारुकाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदोन शक्‍ती व्यापारयुद्धाच्या दिशेने…\nNext articleस्मिथ व वॉर्नर यांच्यावर एका वर्षासाठी बंदी\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nमहाराणा मंचर, उत्कर्ष क्रीडा संस्थाची विजयी आगेकूच\nरोहित शर्माला “भारत अ’ संघातून विश्रांती\nभारतीय महिलांचे विजयासह उपान्त्यफेरीत पोहोचण्याचे लक्ष्य\nत्या मुद्यांमध्ये सत्यता नाही – रॉजर फेडरर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-turmeric-sowing-stop-due-rain-maharashtra-9195", "date_download": "2018-11-15T07:00:16Z", "digest": "sha1:Q6QQQQUDKNOJBCY6DWVF65ETHNP7QXYQ", "length": 16213, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, Turmeric sowing stop due to rain , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसामुळे हळद लागवड थांबली\nपावसामुळे हळद लागवड थांबली\nमंगळवार, 12 जून 2018\n​गेल्या वर्षी जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात घट झाली होती. यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्याने हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे; परंतु यंदा हळदीच्या दरात मोठी घसरण झाली. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन चुकले आहे. पुढील हंगामात दरात वाढ होण्याची शक्यता फार कमी असल्याचे सध्यातरी दिसते आहे.\n- शशिकांत औटी, हळद उत्पादक, मौजे डिग्रज, ता. मिरज, सांगली.\nसांगली ः राज्यातील अनेक भागांत मुसळधार प���ऊस झाल्याने हळद लागवड थांबली आहे. हळदीची आतापर्यंत १५ हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. गतवर्षी याच काळात सुमारे १८ हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. तसेच यंदाच्या हंगामात दोन हजार हेक्‍टरने हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.\nगेल्या वर्षी राज्यात पाणीटंचाई आणि वेळेत पाऊस नसल्याने हळदीच्या क्षेत्रात घट झाली होती. त्यामुळे त्याचा परिमाण उत्पादनावरही झाला होता. परिणामी, हळदीच्या दरात वाढ झाली होती. हंगामाच्या सुरवातीलाच हळदीच्या दरात दीड हजार रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली होती. दर १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गेले. परंतु दरात चढऊतार आला.\nसध्या हळदीचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी हळदीची साठवणूक केली आहे. त्यामुळे राज्यात हळदीची सुमारे ३ ते ४ लाख पोती शिल्लक आहेत. यंदा अवकाळी पाऊस आणि वेळेत पाऊस झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद लागवडीचे नियोजन केले. राज्यात आतापर्यंत १५ हजार हेक्‍टरवर हळदीची लागवड झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस असल्याने सध्या हळद लागवड थांबली आहे.\nजिल्ह्यात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील उर्वरित भागात हळद लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहे. जिल्ह्यात गतवर्षी हळदीचे क्षेत्र एक हजार हेक्‍टर होते. यंदाच्या हंगामात उपलब्ध पाणी आणि वेळेत झालेला पाऊस यामुळे हळदीच्या क्षेत्रात पाचशे हेक्‍टरने वाढ झाली आहे. हळदीच्या क्षेत्रात अजून वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.\nपाऊस झाल्याने लागवड करण्यासाठी वाफसा नाही. हळद उत्पादकांनी २० जूनच्या अगोदर लागवड करावी. यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्याने राज्यातील हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे.\n- डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली.\nहळद ऊस पाऊस हळद लागवड पाणीटंचाई अवकाळी पाऊस\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित क���ण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळ��त वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B/", "date_download": "2018-11-15T06:44:49Z", "digest": "sha1:BRPQ3X7LR32RKHEA46VTZDAH4HB6FLWB", "length": 7747, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "असे पडताळा ‘फेक फोटो’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअसे पडताळा ‘फेक फोटो’\nव्हॉट्‌सअॅप, फेसबुक सारख्या समाजमाध्यमांचा वापर करत असताना अनेक वेळा आपण खोट्या माहितीचे शिकार होत असतो. मध्यंतरी अशाच माध्यमांमधून पसरवण्यात आलेल्या खोट्या माहितीमुळे अनेक निरपराध्यांना आपला जीव गमवावा लागला होता. समाजमाध्यमांवर ‘फेक न्यूज’चे पेव फुटले असल्याने आपणास जर या माध्यमांचा विवेकी वापर करायचा असेल तर समाजमाध्यमांमधून आलेल्या माहितीची पडताळणी करणे अनिवार्य झाले आहे.\nसोशल मीडियामध्ये बनावट फोटोंचा वापर करून खोटी माहिती पसरवण्याचे मोठे प्रमाण आहे. अमुक ठिकाणी दंगल झाली, तमुक हॉटेलमध्ये कुत्र्याचे मास विकताना सापडले अशा आशयाचे अनेक खोटे मॅसेजेस आपल्यापर्यंत येत असतात. अशा मॅसेजेस सोबत दिलेल्या फोटोंच्या आधारे आपण ‘त्या’ घटनेची सत्यता ‘गुगल रिव्हर्स इमेजद्वारे’ पडताळू शकतो.\nगुगल रिव्हर्स इमेजद्वारे फोटोची सत्यता कशी पडताळाल\nयासाठी आपणाला सर्वप्रथम आपल्या ब्राऊजरवर गुगल ही साईट उघडावी लागेल. त्यानंतर गुगलच्या सर्च बार मध्ये ‘गुगल इमेज सर्च’ असे टाकल्यावर सर्चबार मध्ये एक ‘कॅमेऱ्याचे’ चिन्ह दिसू लागेल, त्यावर क्‍लिक करून आपण आपणाला शंका वाटत असलेला फोटो तेथे अपलोड करून त्याबाबतची माहिती मिळवू शकता. गुगलच्या या फीचरचा वापर करून आपण सदर संशयित फोटो इंटरनेटवर कुठे कुठे वापरण्यात आला आहे याची माहिती मिळवून खोट्या माहितीपासून आपला बचाव करू शकतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रेक्षकांना ठगवण्याचा प्रयत्न\nNext articleऊसतोड मजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सरकारला जाब विचारणार – धनंजय मुंडे\nट्रेंड ‘फॉरेन डेस्टिनेशन वेडींग’चा\nनाविन्याचा शोध घेणारा शैक्षणिक शास्त्रज्ञ संदीप गुंड\nपद्‌मदुर्ग – जंजिरेकर सिद्दीच्या नाकावर टिच्चून बांधलेला सुंदर जलदुर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-15T05:47:45Z", "digest": "sha1:S3XKEKIHTHO2XFPFLAZQPB6M4K4GK4LC", "length": 9521, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावकार झोकात, कर्जदार कोमात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसावकार झोकात, कर्जदार कोमात\nवाकी- अवैध सावकारकीच्या धंद्याचा कायमचा बिमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल करून, कायदा मंजूर केला आहे. मात्र, स्वःताला मोठे “सावकार’ समजणारे धनदांडगे मनगटशाही, राजकीय वरदहस्त व गुंडगिरीच्या जोरावर व्याजाने पैसे देऊन काहींना वेठीस धरत असून, यातून लाखो रुपयांची माया गोळा करत असल्याचे समोर येत असून चाकण पंचक्रोशीत बेकायदा सावकारकीच्या एकाच महिन्यात दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तर चाकण परिसरात “सावकार झोकात आणि कर्जदार कोमात’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nखेड तालुक्‍यातील चाकण या शहरात मागील पंधरवड्यात व गेल्या काही दिवसांपूर्वी आणखी एक बेकायदा सावकारकीचे प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात स्थानिक विद्यमान नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच काही दिवसांनी आणखी एक प्रकार घडल्याने खासगी सावकरकीचा धंदा छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. चाकण पंचक्रोशीत वाढत्या औद्योगिककरणाने येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. जमिनीतून लाखो, करोडो रुपये आल्याने अनेकांनी गुपचूप अवैध सावकारकी सुरू करून, या परिसरात परप्रांतीयांसह राज्याच्या इतर जिल्ह्यातील अनेक लोकांना काही ठराविक रकमा देऊन व्याजाचा धंदा सुरू ठेवला आहे. गरीबी व अडचणींचा फायदा हे खासगी सावकार घेत असल्याचे अनेक जण खासगीत सांगत आहेत. अवैधपणे सावकारकीचा धंदा करणाऱ्यांनी गरीब व गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा उठवत अनेक खासगी अवैध सावकार 3 टक्के ते 10 टक्के व्याजाने पैसे देत असल्याचा छुपा धंदा मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही जण तर चक्क 20 ते 40 टक्के व्याजानेही पैसे देत आहेत. हे व्याजाचे दर डोळे पांढरे करणारे आहे; परंतु, गरजवंतापुढे पर्याय नसल्यामुळे अनेकजण अवैध सावकारकीचा धंदा करणाऱ्यांकडून पैसे घेत आहेत.\nअवैध सावकाराकडून घेतलेल्या रकमेचे व्याजाचे आकडे दिवसेंदिवस फुगत जातो, मग हे पैसे सावकाराला परत करणे कठीण होते. चाकण परिसरातून अनेक जण खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याज दराने घेतलेले पैसे परत करू न शकल्याने कुटुंबासह फरार झाले आहेत. तर अनेक जण कुटूंबाला वाऱ्यावर सोडून परागंदा झाले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरामदरा शिवालयात रामनवमी उत्साहात साजरी\nNext articleकार्ला गडावर देवीच्या तेलवनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.neu-presse.de/hi/category/auto-news-verkehrsnachrichten/", "date_download": "2018-11-15T07:20:36Z", "digest": "sha1:D7BQZYABB2B2QB7TUE7VT7MHRLMMIWVP", "length": 7860, "nlines": 118, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "Auto Archives - नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति", "raw_content": "नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति\nजर्मनी और दुनिया से नवीनतम समाचार\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\n2016 2017 कृषि व्यापार वकील वकीलों \" काम कर नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ बादल कोचिंग डाटा रिकवरी डिजिटलीकरण Erlangen का आनंद स्वास्थ्य हनोवर Hartzkom HL-स्टूडियो संपत्ति आईटी सेवा बच्चे विपणन मेसट Pazarci कर्मचारी समाचार पीआईएम Rechtsanwaelte वकील यात्रा एसएपी फास्ट फूड स्विट्जरलैंड सुरक्षा सॉफ्टवेयर नौकरी का प्रस्ताव प्रौद्योगिकी वातावरण कंपनी छुट्टी यु एस बी उपभोक्ता क्रिसमस उपहार\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nArchivmeldungen महीना चुनिए नवंबर 2018 अक्टूबर 2018 सितंबर 2018 अगस्त 2018 जुलाई 2018 जून 2018 मई 2018 April 2018 मार्च 2018 फरवरी 2018 जनवरी 2018 दिसंबर 2017 नवंबर 2017 अक्टूबर 2017 सितंबर 2017 अगस्त 2017 जुलाई 2017 जून 2017 मई 2017\nइलेक्ट्रिक कार चार्ज कुंजी\nविदेशी भाषाओं को जानने\nरंग भरने वाली किताबें\nक्रिप्टो मुद्राओं के कार्य\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\nइस साइट में कुकीज़ का उपयोग करता, सबसे अच्छा संभव कार्यक्षमता के लिए प्रदान करने के लिए. और अधिक पढ़ें कुकीज़ के उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/15442", "date_download": "2018-11-15T07:18:11Z", "digest": "sha1:2LNI7HYLMHAR6HDBQMJRF6PQAWEDPNE7", "length": 3533, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मतिमंदत्व : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मतिमंदत्व\nनाक्षरं मंत्ररहितं नास्ति मूल वनौषधम्\nअयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुलर्भः\nएकही अक्षर असे नाही ज्याचा मंत्रामध्ये उपयोग होत नाही. जंगलातील प्रत्येक मुळाचा औषध म्हणून उपयोग होतोच, तसेच प्रत्येक व्यक्तीतही काही करण्याची क्षमता ही असतेच. कुणीच 'अयोग्य' असत नाही. त्यांना 'उपयोगी' बनविणारे हवेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/atrocitythe-outcome-of-the-court-myths-and-myths/", "date_download": "2018-11-15T06:54:24Z", "digest": "sha1:IPDEX5CPU3ZRO3T5YROJDQTM644PKIZK", "length": 29280, "nlines": 116, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ॲट्रोसिटी: न्यायालयाचा निकाल,समज-गैरसमज आणि वास्तव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nॲट्रोसिटी: न्यायालयाचा निकाल,समज-गैरसमज आणि वास्तव\nमा.सर्वोच्च न्यायालयाने अनुसुचित जाती व जमाती यांच्यावर होणाऱ्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यात हस्तक्षेप करत काही बदल केले आहे.या निर्णयामुळे सरकार वर चांगलीच टिका होत आहे.मुळात हा कायदा काय आहे आधी समजून घेवूया.\nअनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (Prevention,of Atrocity Act 1989 )साली संसदेने मंजूर केला.तत्कालीन परिस्थितीत जेव्हा संसदेत हा कायदा मांडला गेला तेव्हा असे म्हटले गेले कि देशाच्या सामाजिक व अर्थिक बदलानूसार आजही या समाजाची परिस्थिती सुधारली नाही आहे.त्यांची संपंत्ती बळकावली जात आहे, ते त्यांच्या अधिकारांसाठी बोलतात तेव्हा ताकतवर उच्च जातीतील लोक घाबरवतात,महिला आत्मसन्मानासाठी बोलल्यास त्यांना अपमानित केले जाते.कधी कधी मारहाण करणे वा जीवही घेतला जातो.अशा परिस्थितीत नागरी हक्क कायदा १९५५ व भारतीय दंड संहिता न्याय देण्यात कमी पडते.परिणामी बिगर अनुसुचित जाती जमाती चे लोक अन्याय करतच आहे.या समाजाच्या संरंक्षणासाठी व आरोपींवर कठोर कार्यवाही साठी कठोर कायदे बनविणे गरजेचे आहे.तसेच राज्य व केंद्रशाषित प्रदेशांनी कायदे करुन पीडित व्यक्तिची पुनर्वसन करावे.असे म्हटले गेले.\nकोणत्या गुन्ह्यासाठी लागू होतो.\nया कायद्यानुसार गैर अनुसुचित जाती व जमाती च्या व्यक्तिवर गुन्हा दाखल होतो.\nअनुसुचित जाती व जमाती च्या व्यक्तिवर गैर अनुसुचित जातीच्या व्यक्तिने मारहाण करुणे,जातिवाचक शिवीगाळ करणे,व्यापार करावयास विरोध करणे,जातीमूळे नोकरी नाकारणे,घराजवळ वा परिसरात अपमानित करणे,कपडे उतरविणे,नग्न करुन धिंड काढणे,तोंडाला काळे फासणे,त्यांच्या जमिनीवर ताबा करणे,भिख मागण्यास प्रव्रुत्त करणे,मंदिर तसेच सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी करणे,घर सोडावयास लावणे\nया कायद्याच्या अंतर्गत शिक्षेसाठी विशेष न्यायालये स्थापली गेली आहे.येथे जलदगती निर्णय दिले जातात.पीडिताला सरकारी वकिल दिला जातो.तसेच विशेष संरक्षण दिले जाते व प्रकरणानुसार ७५,००० ते ८लाख ५० हजार पर्यत आर्थिक मदत दिली जाते.आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यास लगेच अटक करण्यात येते.सहा महीने ते एक वर्ष शिक्षेची तरतुद आहे.तसेच जामीन दिला जात नाही.जर जामिन हवा असल्यास उच्च न्यायलयात जावे लागते.जर अरोपी सरकारी कर्मचारी असेल तर प्राथमिक चौकशी करुन गुन्हा दाखल होतो.आरोपीच्या अटकेनंतर ६० दिवसात चार्जशीट\nदाखल करण्याचा अवधी असतो.\nमा.सर्वोच्च न्यायालयाने यात का हस्तक्षेप केला\nया प्रकरणाची सुनावणी मा.न्या. एके.गोयल व ललित यांच्या पीठासमोरा झाली.न्यायलयाच्या असे निदर्शनास आले कि Nationa Crime Record Beuro (NCRB) च्या आकडेवारीनुसार देशभरात २०१६साली ११०६० गुन्हे ॲट्रोसिटी अंतर्गत नोंदविली गेले ,तपासादरम्यान ९३५ तक्रारी खोट्या होत्या.कारण तक्रार दाखल केल्यानंतर लगेच अटक होत असते त्यामुळे हा कायदा वादात राहिला आहे.राजकिय दबाव सुद्धा या प्रकरणात नेहमी असतो म्हणुन गैरवापर होते.सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात दूरोपयोग होतो .असेही निदर्शनास आले आहे.मा.न्यायलयाने नमुद केले कि\nया कायद्याच्या गैरवापराने जातीवाद कमी न होता वाढत आहे.सामाजिक एकता व संविधानिक मुल्यांवर विपरित परिणाम होत आहे.त्या मुळे जातीची दरी वाढत आहे.या बाबींचा विचार करता काही कलमे शिथिल करण्यात आली आहे.यात प्रामुख्याने चौकशी पहिले एस.पी द्वारे होत पण आता डी.एस.पी ला चौकशीचे अधिकार देण्यात आले आहे.सरकारी कर्मचारी वर जर असेल तर संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.\nया कायद्या अंतर्गत आरोपीला जामिन हा उच्च न्यायलयातच मिळत असे.मात्र आता खालील न्यायलयातही मिळू शकणार आहे.तसेच तक्रार नोंदणी झाल्यावर आरोपीला लगेच अटक होत असे पण न्यायलयाने यासाठी जिल्ह्याचे एस.पी. वा डि.एस.पी.यांची परवानगी घेणे गरजेचे केले आहे.या प्रकरणात राजकारणही होत आहे विरोधी पक्ष सरकारवर फेरविचार याचिका दाखल करावयास दबाव टाकत आहे.तसेच सरकारही फेरविचार याचिका दाखल करत आहे.\nअनुसुचित जाती व जमाती यांच्या संरंक्षणासाठी इतके कठोर कायदे असताना आजही या समाजावार अत्याचार का होत आहे हे विचार आपण करावयास हवा,खैरलांजी सामुहिक हत्याकांड ,दनकोर येथे दलित परिवाराला नग्न करण्यात आले,फरिदाबाद,उना ई.ठिकाणी दलित अत्याचार होत आहे. म्हणजेच यापेक्षा,अजुन कायदे कडक करावयास हवे .एखादे उदाहरण द्यायचे झाल्यास सरकारी अथवा खाजगी कार्यालयात काम करणारा दलित कर्मचारी व सवर्ण कर्माचारी यांच्यात दलित कर्माचारी अन्याय होतो.सवर्ण लोक या कर्मचारीस तुच्छतेने वागणुक देतात.जसे सवर्ण लोकांचा समुह हा दलित कर्मचारीस जेवायला सोबत बोलवणार नाही,त्यांचे पाणी पिणार नाही,घरी कोणताही कार्यक्रम असल्यास दलित कर्मचारीस बोलवणार नाही,हे असे घडत असते मात्र दलित हे वाट्याला आले आहे म्हणुन सहन करतो, कधी सवर्ण अधिकारी हे सवर्ण कर्मचारीस विशेष वागणुक देतात , कार्यालयीन काम करताना दलित कर्मचारीकडुन जास्त काम करवून घेतल्या जाते, सवर्ण कर्मचारी व अधिकारी , जर या बाबत दलित कर्मचारी बोलल्यास तुम्हाला जास्त पंख फुटले कातुमची औकात आहे का अमच्याशी बोलण्याचीतुमची औकात आहे का अमच्याशी बोलण्याची सी.आर खराब देवू का. सी.आर खराब देवू का. अशा धमक्या दिल्या जातात.\nनंतर मग कार्यालयीन कामात दलित कर्मचारीस त्रास देणार, का तर जास्त बोलतोय हा म्हणुन..जे दलित कर्मचारी स्वतःच्या हक्क व अधिकार या साठी बोलतो.कधी तरि या सर्व गोष्टींचा अतिरेक होतो व दलित कर्मचारी शेवटी जे कवचकुंडल म्हणजेच ॲट्रोसिटी कायद्याचा आधार घेतो.म्हणजे येथे एकदम शेवटच्या टोकाला हा निर्णय घेतो.\nअसेच सामान्य दलित नागरिक हा सुद्धा या बाबतीत हकनाक बळी पडतो.गावात महारवाडा,बुद्धवाडा ,भिलाटी असतात येथिल दलित बांधव जास्त मजूरी करणारा वर्ग असतो.हा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी सहसा सवर्ण प्रस्थापित समाजाकडेच जात असतो.शेती,व्यवसायात सवर्ण वर्गाची मक्तेदारी असते व आहे.या मुळे पोटापाण्यासाठी दलित समाज यांच्याकडेच जातो.येथे काम करत असताना दलित मजुरास जास्त वेळ काम करवून घेतले जाते.काही चुकल्यास जातिवाचक शिव्याही दिल्या जातात.\nशेवटी तुम्ही धेड-मांगाची औलाद ,काय सुधरणार\nजर तो दलित याऊलट बोलल्यास ,मारहाण करणार,कामावरुन काढून टाकणार ,दुसरीकडे काम मिळू नये अशी तजवीज करणार. गावात आर्थिक नाकेबंदी करणार,किराणा दुकानावर सामान देणार नाही , पीठाची गिरणीवर दळण देणार नही,न्हावी,तेली,बेलदार,कोळी यांच्या मार्फत असहकार्य करत सामाजिक बहिष्कार टाकणार. हे सर्व अति झाल्यावर दलित व्यक्ती पोलिस स्थानकात यासंदर्भात तक्रार दाखल करणार.सवर्ण समाजाकडून बहिष्कार होतो ठिक आहे पण जेव्हा स्वतः चा समाजही त्या आपल्याच दलित बांधवावर बहिष्कार टाकतो.का तु केस केली,आम्हाला कामासाठी जावे यावे लागते, तुझ्यामुळे ते काम देणार नाही ई.सबबी करत त्याला वाळित टाकतात म्हणजेच अतिरेक झाल्याशिवाय हा समाज साहसा या कायद्याचा वापर करत नाही.\nजेव्हा दलित कर्मचारीस वा नागरिक पोलिस स्थानकात पोलिस सवर्ण समाजातील नागरिक कोण आहे याची माहिती घेतात अथवा त्यांना हे व्यक्ती माहित असते.तो मालदार पार्टी आहे का असेल तर ते लगेच संपर्क करुन आरोपीस तक्रार आल्याची माहिती देतात ,जर तुमची ईच्छा असेल तर बघु आम्ही कसे मॅॅनेज करायचे ते .येथे ते स्वतःचा खिसा भरवून घेतात.\nजर आरोपी व पोलिस यांची सेटलमेंट झाली असेल तर त्यांना फरार करुन टाकतात.दलित पोलिस स्थानकात चकरा मारत असतो,त्याला समजवतात केस मागे घेण्यासाठी दबाव टाकतात, जर आरोपीने साहेबांना चांगलेच खुश केल्यास , तक्रारकर्तावरच चोरी , मारहाणचा गुन्हा नोंदविण्याची धमकी देतात.तसेच खिसा गरम करण्यासाठी.आरोपीस सांगतात प्रकरण तापले आहे.आमच्या साहेबांना आठवले साहेब,गाढेसाहेबांचा फोन येऊन गेला वर मॅॅनेज करावे लागेल.असे करुन पैसे उकळतात.म्हणजे या प्रकरणात पोलिसांकडून स्वतःचा खिसा भरला जातो.ज्याला न्याय मिळाला हवा त्याला असे दडपल्या जाते.असे कठोर कायदे असुनही पळवाटा द्वारे कसे हा कायदा कमजोर पडतो ते पाहिले.आता आपण गैरवापर करुन कसे सवर्ण समाजाला बळी पाडले जाते ते पाहू.\nसवर्ण सरकारी अधिकारी अथवा नागरीक यांच्यावर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदविल्यानंतर लगेच अटक होत असते.जामीन लगेच मिळत नसतो.त्यामुळे या कायद्याचा गैरवापर ही मोठ्या प्रमाणात होत असतो. हा खंडणी मागण्यासाठी या कायद्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात असे दिसुन आले आहे.दोन सवर्ण समाजातील वाद असतील तर एक सवर्ण नागरिक दलित नागारिकाची मदत घेत दूसर्या सवर्णावर या ॲट्रोसिटी टाकायला लावतात.तसेच राजकिय तसेच पूर्व वैमनस्यातून खोट्या केसेस दाखल करतात.सरकारी अधिकार्यासही व्यक्तिगत कायदेशीर वा बेकायदेशीर काम असल्यास करावयास लावतात जर नाही केले तर ॲट्रोसिटी टाकण्याची धमकी देतात. खोट्या केसेस करुन कोर्टात तजवीज करुन केस मागे घेण्यासाठी पैसे मागतात. अशा प्रकारे या कायद्याचा गैरवापर करुन हकनाक सवर्ण समाजास बळी पडल्या जाते.\nमहाराष्ट्रात या कायद्याच्या गैरवापराने प्रस्थापित मराठा समाज मोठ्या प्रमाणात बळी पडला आहे.ही खदखद त्यांनी कोपर्डी प्रकरणानंतर क्रांती मोर्चा द्वारे लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरत दाखवून दिली आहे.याची प्रतिक्रिया म्हणुन अनुसुचित जाती व जमाती समुदायाने प्रतिमोर्चा काढत विरोध दर्शविला होता..मराठा क्रांती मोर्चा ने समस्त महाराष्ट्र ढवळून निघाला होता,या मुळे इतर समाजातील असुरक्षितता वाढली आहे.वेगवेगवेळे जाती समुहाचे मोर्चे निघत आहे.तेही आपले आस्तित्वासाठी झटत आहे.परिणाम सर्वच समाज आपआपसात जातीसाठी माती खात आहे.\nआपल्या लक्षात येईल पण या कायद्याच्या आडून हकनाक काही सवर्ण कुटुंब खोट्या गुन्ह्यात कारागृहात पडून आहे त्यांचे काय या कायद्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत आहे हे नाकारुन चालणार नाही.राजकीय चिखलफेक अथवा वैयक्तिक त्रास देण्यासाठी काही तर अधिकृत त्रास देण्यासाठी बसलेले.आहे.दोन्ही बाजूने बघता आपणास समाजाची व्यापक प्रमाणात रुंदावलेली दरी कमी करावी लागणार आहे.सर्व प्रथम जात ही सार्वजनिक चर्चेचा विषय होता कामा नये.महाविद्यालयीन शिक्षणात या विषयी देशाच्या भल्यासाठी जातीभेद सोडून समानता-एकता देशासाठी किती महत्वाची आहे शिकविण्यास हवे.\nजर खोटा गुन्हा सिद्ध झाल्यास तक्रारकर्तावर कठोर कार्यवाही करावयास पाहिजे.जेणेकरुन काही प्रमाणात ��ोट्या केसेस रोखल्या जाऊन योग्य व्यक्तीला न्याय मिळेल .जो दलित समाज समुह आहे तो जोपर्यंत सवर्णांसोबत सामाजिक व आर्थिक बाजूने भक्कम होत नाही तोपर्यंत जातीयतेची दरी वाढत जाणार .दलित समाजास आपण जोपर्यत आपलेपण देत नाही तो पर्यत कायदे करुन न्याय दोन्ही पक्षांना मिळणार नाही हे आपण समजून घ्यावयास हवे.त्यासाठी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे.संविधानाने जाती अंत करण्याचे आंबेडकरांचे स्वप्न अजून तरि दुर आहे असे दिसते.\n– डॉ. सुनिलसिंग राजपूत\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/get-justice-for-the-schools-of-english-medium-schools/", "date_download": "2018-11-15T07:16:35Z", "digest": "sha1:JY5NPCHWMDMTGJI3HDCOINT33QMERZZF", "length": 7684, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इंग्रजी माध्यमांच्या शाळांना न्याय मिळावा - आ. प्रणिती शिंदे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nइंग्रजी माध्यमांच्या शाळांना न्याय मिळावा – आ. प्रणिती शिंदे\nसोलापूर – महानगरपालिका अथवा कोणत्याही शासकीय शाळांच्या तुलनेने इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही न्याय मिळावा, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात बोलत होत्या .\nआदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी विनोद कदम, ऐश्वर्या पुजारी, मनीषा देशपांडे, अश्विनी कवडे, अंजली क्षीरसागर, शकीला सय्यद, वर्षाराणी मोरे, किशोर कदम, सरस्वती बनसोडे, निर्मला माने, चेतना कोकाटे यांना गौरवण्यात आले. आदर्श शाळा पुरस्कार नागेश करजगी ऑर्किड स्कूल सोलापूर, एसपी स्कूल नांदोरी तालुका पंढरपूर, इंडियन पब्लिक स्कूल कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर आदर्श संस्था चालक म्हणून अमोल सुरवसे यांना यावेळी पुरस्कृत करण्यात आले.\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रार��भ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/give-the-farmers-full-debt-relief-sunil-tatkare/", "date_download": "2018-11-15T06:17:46Z", "digest": "sha1:BOUQSG427LYINMGAOJ2MJXIEQ6X6BV4H", "length": 7363, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी –सुनिल तटकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी –सुनिल तटकरे\nवर्धा : नाकर्त्या सरकारने राज्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळवले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले परंतु कर्जमाफीचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.त्यामुळे पहिल्यांदा सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे केली.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने १ ते १२ डिसेंबरपर्यंत भाजप सरकारच्याविरोधात हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत आहे. आज ही पदयात्रा वर्धा जिल्हयातील सालोड-हिरापूर येथे आली आहे. या पदयात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे सहभागी असून सरकारविरोधी घोषणा देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत आहेत.\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बे��बर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-you-want-to-become-chief-minister-then-bjp-uddhavs-uddhav-thackerays-advice/", "date_download": "2018-11-15T07:10:39Z", "digest": "sha1:YAVQOMMY3EFPP7FESD2NQATQQF3TWF5L", "length": 8076, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजप बरोबर या ! आठवलेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजप बरोबर या आठवलेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला\nमुंबई : शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, अशी घोषणा केली. तसेच शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णयावर ठाम आहे. परंतु मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजप बरोबर रहा असा सल्ला रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. ते आज जागतिक योग दिनानिमित्त एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.\nतसेच जम्मू काश्मीरमध्ये भाजपने राजकीय फायद्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीशी तोडली. असा घरचा आहेर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला दिला.\nआठवले म्हणाले, भाजपनं राजकीय फायद्यासाठीच तीन वर्षांपूर्वी पीडीपीशी युती केली आण�� आता राजकीय फायद्यासाठीच युती तोडली. पीडीपीशी युती कायम ठेवल्यास २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला फटका पडेल असा विचार करूनच भाजपनं युती तोडली.\nशरद पवारांनी ‘पगडी’चे वक्तव्य आत्ताच का केले \nभाजपसोबत युती झाली नाही तर शिवसेनेत उभी फूट पडेल – रामदास आठवले\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-you-want-to-see-the-end-be-prepared-to-face-the-situation-that-will-arise-udayan-raje/", "date_download": "2018-11-15T06:41:58Z", "digest": "sha1:DEBUJGVCMTEW36P5IRF3QLH5O7GC5NHZ", "length": 11563, "nlines": 106, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अंतच पहायचा असेल तर, जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरे जायची तयारी ठेवा : खा. उदयनराजे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअंतच पहायचा असेल तर, जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरे जायची तयारी ठेवा : खा. उदयनराजे\nमराठा आरक्षण परिषद : निवडणुका जवळच असून जर तसचं पहायचं असेल तर तेही दिसेल : उदयनराजे\nपुणे : आरक्षणावरुन सरकारची संगीत खुर्ची कधी थांबणार अजून अंत पहायचा असेल तर, जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरे जायची तयारी ठेवा. निवडणुका जवळच असून जर तसचं पहायचं असेल तर तेही दिसेल असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला दिला आहे. आजी माजी सरकारने दिरंगाई केल्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. 30 वर्षे झाली अजून किती वाट बघायची. समिती आयोग अन् समिती आयोग हे काय लावलय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. राज्यात विविध ठिकाणी बंद आणि मोर्चे या सारखी आंदोलने काढली जात असताना, आज शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदयनराजे बोलत होते. मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका.मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही, ते एकदाचं सरकारने स्पष्ट सांगून टाकावं. मराठा आरक्षणावर मार्ग काढा, अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.\nआज होणाऱ्या मराठा आरक्षण परिषदेसाठी मराठा समाजातील मान्यवर, आंदोलनाचे समन्वयक, तज्ञ, इतिहास अभ्यासक उपस्थित होते. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा काय असावी यावर मंथन झालं. आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत तोडफोड किंवा आत्महत्या करू नये. तीस वर्ष झाली तरी आरक्षण मिळालं नाही अजून किती वाट पहायची असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या सूचनांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. मुलभूत अधिकारांसाठी लोकांवर भिक मागण्याची वेळ आली आहे.\nखासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे :\n-आरक्षणासाठी सरकारने कागदी घोडे नाचवू नये – खा. उदयनराजे.\n-आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्याने आरक्षणाचा प्रश्न चिघळला : उदयनराजे भोसले.\n-सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत आरक्षणासाठी बळी गेले – खा. उदयनराजे.\n-��रक्षणावरुन सरकारची संगीत खुर्ची कधी थांबणार\n-मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही, ते एकदाचं सरकारने स्पष्ट सांगून टाकावं – खा. उदयनराजे.\n-30 वर्षांपासून मराठा आरक्षणावर केवळ चर्चाच होतेय – खा. उदयनराजे.\n-आजपर्यंत बळी गेलेल्यांना जबाबदार कोण - खा. उदयनराजे भोसले.\n-आरक्षणासाठी ऐवढा वेळ का लागतोय हे न समजण्यासारखे आहे – उदयनराजे भोसले.\nमराठा आरक्षणावर मार्ग काढा, अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=lo1", "date_download": "2018-11-15T06:01:06Z", "digest": "sha1:PYHFWJK4YZTVYFC7JAU7VSEJMDLRQWQ4", "length": 11263, "nlines": 40, "source_domain": "www.dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nइंटरनेट बँकिंगद्वारे एकाची फसवणूूक\n5सातारा, दि. 13 : इंटरनेट बँकिंगद्वारे रामदास ज्ञानेश्‍वर जाधव (वय 35, रा. सोनगाव तर्फ सातारा) यांची 89 हजार 180 रुपयांची फसवणूक दि. 10 रोजी सकाळी झाली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.\nसोनगाव कचरा डेपोवर ग्रामस्थांनी पुन्हा गाड्या अडवल्या\nमुख्याधिकारी, आरोग्य सभापतींच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित 5सातारा, दि. 12 : सोनगाव कचरा डेपोतील कचर्‍याच्या प्रदूषणाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सलग दुसर्‍या दिवशीही सातारा शहरातून कचरा गोळा करून आलेल्या गाड्या रोखून धरल्या. ग्रामस्थ कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य समितीचे सभापती यशोधन नारकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ग्रामस्थांना कचरा डेपोतून येणारा धूर बंद करण्याचा शब्द त्यांनी दिला. त्यामुळे सकाळपासून थांबवून ठेवलेल्या गाड्या ग्रामस्थांनी दुपारी सोडल्या. सोनगाव कचरा डेपोत साठवल्या जात असलेल्या कचर्‍याचा जकातवाडी, सोनगाव आणि इतर गावांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. त्यातच कचरा पेटल्याने होत असलेल्या धुराने तर ग्रामस्थांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. धुरामुळे ग्रामस्थांना जोरदार खोकला येवू लागला. त्यांचे डोके दुखू लागले. आपल्या समस्यांकडे कोणीही लक्ष देणार नाही हे लक्षात घेवून रविवारी त्यांनी आंदोलन केले. आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.\nसोनगाव कचरा डेपोला लागलेल्या आगीने परिसरात पसरले धुराचे लोट\n5सातारा, दि. 11 : सातारा शहरा-पासून जवळच असणार्‍या सोनगावच्या हद्दीतील सातारा नगरपालिकेच्या कचरा डेपोला शनिवारी आग लागल्याने संपूर्ण कचरा डेपो परिसराबरोबरच संपूर्ण सोनगाव व जकातवाडी परिसरात धुराचे लोट पसरले. धुराने हैराण झालेल्या परिसरातील नागरिकांनी चक्क घंटागाड्याच रोखून धरल्या. दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे कचर्‍याचा वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सातारा पालिका प्रशासनास सोमवारपर्यंत योग्य निर्णय घेण्यासाठी मुदत दिली आहे. कचरा ढिगारे पेटविण्याच��� बंद केले नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. गेल्या अनेक वर्षांपासून सातारा शहरातील व उपनगरातील कचरा सोनगाव, जकातवाडी गावाच्या हद्दीत टाकला जात आहे. या कचर्‍यामुळे मोठी दुर्गंधी निर्माण होते. या गावातील नागरिकांनी हा कचरा डेपो अन्यत्र हलविण्यात यावा या मागणीसाठी अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र, आतापर्यंत येथील नागरिकांना पालिका पदाधिकार्‍यांकडून आश्‍वासनाशिवाय काही दिले गेले नाही. कचरा डेपोत टाकण्यात येणारा कचरा पेटविला जात आहे. त्यामुळे धुराचे लोट निर्माण होत आहेत.\nशहापूर योजनेच्या बिघाडामुळे शहरात\nऐन दिवाळीत पाणी टंचाई 5सातारा, दि. 6 : ऐन दिवाळीत शाहूनगरवासीयांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागली. शहापूर पाणी योजनेत बिघाड झाल्याने शहराच्या काही भागात पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शहापूर योजनेमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकला नाही, असे कारण पाणी सोडणार्‍या कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पाणी पुरवठा विस्कळीत झाला.\nमोक्का, एमपीडी अ‍ॅक्टच्या कारवाईचा धडका सुरूच राहणार\nनूतन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांची ग्वाही 5सातारा, दि. 5 : मोक्का, एमपीडीएसह विविध कारवाईचा धडाका पहिल्यासारखाच राहील. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. मोक्कामध्ये जामीन होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणताही प्रसंग आला तरी त्याचा कायद्याच्या चौकटीतच राहून निपटारा केला जाईल. कायद्याच्या चौकटीत असेल ती कारवाई केली जाईल, अशी रोखठोक भूमिका नूतन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांची इचलकरंजी येथून सातार्‍यात अप्पर पोलीस अधीक्षकपदी बढतीने बदली झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पद्भार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी पोलीस मुख्यालयात संवाद साधला. धीरज पाटील म्हणाले, माझे शिक्षण सातारा जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे इथे काम करायला खूप आवडेल. काम करताना आपली समन्वयाची भूमिका असून प्रभावीपणे काम करणार आहे. मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. सुरुवातीला मी शिक्षक होतो. 2009 मध्��े मी एमपीएससी अंतर्गत पोलीस उपअधीक्षक झालो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-11-15T06:49:11Z", "digest": "sha1:WO7WT234FIJ2XV6ZK4RTULYZ3VVYS57E", "length": 8808, "nlines": 195, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "राजकारण", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास .\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nराजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात.राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही.राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याच्याकडे पाहत नाही.[ संदर्भ हवा ]\n\"आपला देश किंवा आपले राज्य कसं चाललं पाहिजे कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे त्याचे आग्रह काय असले पाहिजेत त्याचे आग्रह काय असले पाहिजेत राज्य कशासाठी चालवलं पाहिजे राज्य कशासाठी चालवलं पाहिजेयाचा विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवणं, व नंतर ते सत्यात उतरवणं\" म्हणजे राजकारण.[ संदर्भ हवा ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=lo2", "date_download": "2018-11-15T06:00:56Z", "digest": "sha1:YQB7H7KUQ236UIXX4EVQMI7GYLDRUAEN", "length": 11931, "nlines": 40, "source_domain": "www.dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-प��पर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nघरफोडीत 10 हजारांचा ऐवज लांबवला\n5सातारा, दि. 11 : आरटीओ चौकातील सार्वजनिक बांधकाम वसाहतीत शनिवारी दुपारी चोरट्यांनी बंद दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील 10 हजार रुपये लांबवले. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुल गणपत तुपे (वय 43) हे कामानिमित्त शनिवारी घरातून बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्याने त्यांच्या घराच्या बंद दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि घरातील 10 हजार रुपयांची रोकड लांबवली.\nअपहरण करून एकाला मारहाण\n5सातारा, दि. 6 : कल्याणी शाळा परिसरातून अल्पवयीन युवकाचे दुचाकीवरुन अपहरण करुन त्याला विसावा नाका येथे नेवून मारहाण केल्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्याची अनिकेत जाधव, संग्राम जाधव, यश जगताप, संग्राम चव्हाण, सिध्दार्थ जगताप, अनिरुध्द पवार (सर्व रा. सातारा शहर परिसर) अशी नावे आहेत. रणवीर राजेश पवार (वय 16, रा. सदरबझार) या युवकाने तक्रार दिली आहे. दि. 23 ऑक्टोबर सायंकाळी सहाच्या सुमारास मारहाणीची घटना घडली आहे. चप्पल पास करण्याच्या कारणातून संशयितांनी तक्रारदार युवकाचे दुचाकीवरुन अपहरण केले. संशयितांनी केलेल्या मारहाणीत रणवीर पवार याच्या डोळ्याला लागले आहेे.\nअंगापूर येथे जिलेटीन व डिटोनेटरच्या कांड्या जप्त ; तीन जणांना अटक\n5सातारा, दि. 5 : येथील अंगापूर फाटा ते अंगापूर रोड या दरम्यान बिनधास्तपणे स्फोटक पदार्थ असणार्‍या जिलेटीन व डिटोनेटरच्या कांड्याची वाहतूक करणार्‍यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टरसह 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी स्फोटक पदार्थ व एक्स्प्लोझिव्ह अ‍ॅक्टनुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्यांची अविनाश राजेंद्र जाधव (वय 27), बाजीराव शंकर जाधव (वय 29), मारुती तानाजी जाधव (वय 21, तिघे रा.अंगापूर वंदन, ता.सातारा) अशी नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार गोकुळ बोरसे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक माहिती अशी, दि. 4 रोजी दुपारी दीडच्या सुमारास अंगापूर वंदन येथे स्फोटक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून घटनास्थळी धाव घेवून छापा टाक��ा. यावेळी पीक क्षेत्रालगत तीन ट्रॅक्टर उभे होते व लागूनच विहीर खोदण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी जिलेटीनच्या 172 व डिटोनेटरच्या 99 या स्फोटकाच्या कांड्या सापडल्या.\nसलग दुसर्‍या दिवशी पावसाने झोडपले\n5सातारा, दि. 5 : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत पावसाने शहर व उपनगरात दुसर्‍या दिवशीही दमदार बॅटिंग केली. दिवाळीच्या खरेदीसाठी सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडणार्‍या चाकरमान्यांचा त्यामुळे हिरमोड झाला. कर्नाटक जवळ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुणे आणि परिसरात तर सकाळपासूनच पावसास सुरुवात झाली. रविवारी सायंकाळी जवळपास तासभर पावसाने बॅटिंग केल्यामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावरूनही पाण्याचे लोट वाहत होते. काल देखील खरेदीसाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची त्यामुळे दैना झाली होती. छोट्या व्यावसायिकांचे त्यामुळे नुकसान झाले होते. मात्र सोमवारीही पावसाने सायंकाळच्या सुमारासच हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. उद्या दिवाळीची पहिली आंघोळ या शिवाय केरसुणी (लक्ष्मी) तसेच लक्ष्मी पूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिला घराबाहेर पडल्या होत्या. परंतु आजही या पावसाने त्यांची निराशा केली. आजचा पाऊस कोठे कोठे झाला हे मात्र समजू शकले नाही.\nसातार्‍यात दोन घरफोड्यांमध्ये 1 लाखाचा ऐवज लांबवला\n5सातारा, दि. 4 : सातारा परिसरातील देगाव रोड व मंगळवार पेठ या दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये सुमारे 1 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेे. या दोन्ही घटनांमध्ये बंद घरे चोरट्यांनी लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कुसुम राजेश शर्मा (वय 60, रा. देगाव फाटा, एमआयडीसी) यांनी तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दि. 2 रोजी त्या घराला कुलूप लावून परगावी गेल्या होत्या. बंद घर पाहून चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून चोरी केली. चोरट्यांनी घरातून रोख 40 हजार रुपये, मनगटी घड्याळे, सोन्याची माळ व चांदीचे सिक्के असा एकूण 74 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. दुसर्‍या घटनेबाबत शर्मिला ऋषिकेश राजे (वय 40, रा. मंगळवार पेठ) यांनी तक्रार दिली आह��. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या त्या पुणे येथे राहत आहेत. मंगळवार पेठेतील वाड्यातून अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून 9 हजार रुपये किमतीची पितळीची भांडी चोरुन नेली आहेत. या दोन्ही घटना समोर आल्यानंतर शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nasik-clean-app-is-ranked-72-th-in-the-rankings/", "date_download": "2018-11-15T06:09:21Z", "digest": "sha1:HEV6TW3PV65QV5VHWCNQBFVUI7HI5OFT", "length": 7299, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकचे ‘स्वच्छ अ‍ॅप’ क्रमवारीत ७२ वे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकचे ‘स्वच्छ अ‍ॅप’ क्रमवारीत ७२ वे\nनाशिकचे ‘स्वच्छ अ‍ॅप’ क्रमवारीत ७२ वे\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत नाशिक महापालिकेने ‘स्मार्ट नाशिक’ आणि ‘स्वच्छ अ‍ॅप’ या दोघांचे एकत्रीकरण केले आहे. या दोन्ही अ‍ॅपच्या वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाल्याने ‘स्मार्ट स्वच्छ नाशिक अ‍ॅप’ची रँक 282 वरून 72 वर पोहोचली आहे. केंद्र शासनाकडून ही रँक ठरविली जाते. नाशिकची क्रमवारी वरच्या स्थानी पोहोचल्याने स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.\nयेत्या 4 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत नाशिक शहराचे स्वच्छ सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी नाशिक मनपाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांकडून स्वच्छतेविषयी अधिकाधिक समस्या व तक्रारी मांडाव्यात, यासाठी स्वच्छ अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपचे मनपा प्रशासनाने स्मार्ट नाशिक अ‍ॅपशी एकत्रीकरण केले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत या अ‍ॅपबाबत केंद्र शासनाकडून क्रमवारी जाहीर केली जाते. नाशिकच्या अ‍ॅपची यूजर संख्या 33 हजारांवर पोहोचल्याने मनपाची रँक 72 वर पोहोचली आहे. स्मार्ट नाशिक अ‍ॅपच्या यूजर्सनी स्वच्छ अ‍ॅपला लिंक केल्याने या क्रमावारीत वाढ झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने इनोव्हेशन प्रकारात घनकचरा व्यवस्थापन, खत डेपोवरील सीसीटीव्ही, ऑटो वे ब्रिज, वेस्ट टू एनर्जी आदी प्रकल्पांचा समावेश करण्यात आला असून, जास्तीत जास्त कचर्‍याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कंपनी व आरसीएफ यांच्यात झालेल्या करारानुसार खत डेपोत उत्पादित झालेले खत आरसीएफ कंपनीकडूनच विकत घेतले जात आहे. त्याचबरोबर इतर उरलेल्या घनकचर्‍यातून तयार झालेला भुसभुशीत माल (फ्लप) याच कंपनीकडून घेतले जात असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. शहरात वैयक्तिक लाभाच्या 7264 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, 20 ठिकाणी कम्युनिटी टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहराची स्वच्छतेबाबतची स्थिती अधिक चांगली असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले.\nविहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या\nनाशिक विमानसेवेला २२ डिसेंबरचा मुहूर्त\nकालव्यावरील अनधिकृत बांधकामे काढणार\nसीटबेल्ट, हेल्मेट न वापरणार्‍या ४१ हजार चालकांवर कारवाई\nपोलीस-पदाधिकारी वादात वाहतूक ठप्प\nनाशिकचे ‘स्वच्छ अ‍ॅप’ क्रमवारीत ७२ वे\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Prisoners-food-sacrificing-movement-In-Dhule/", "date_download": "2018-11-15T06:07:45Z", "digest": "sha1:TLJE7JNXGLOFTZSCLRJ636QGQA2H4YP3", "length": 5611, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धुळ्यात कैद्यांचे अन्नत्याग आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › धुळ्यात कैद्यांचे अन्नत्याग आंदोलन\nधुळ्यात कैद्यांचे अन्नत्याग आंदोलन\nनाशिककडून धुळ्याकडे येताना लळिंग घाटामध्ये पोलीस व्हॅनमध्ये धिंगाणा घालून पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप असणार्‍या बंद्यांनी शनिवारी अन्नत्याग आंदोलन केले. या बंद्यांची कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी समजूत काढली असली तरीही बंद्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. धुळे कारागृहात राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतील 18 ते 23 वर्षे वयाच्या शिक्षा बंदींना ठेवण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी यातील 16 जणांना पैठण येथील खुल्या कारागृहातील प्रवेशासाठी नाशिक कारागृहातील समितीसमोर हजर करण्यात आले. तेथून परत येत असताना धुळे शहरालगत लळिंग घाटात गाडीतील काही कैद्यांनी पोलीस पथकास बाहेर हॉटेलमधून चिकन आणि बिर्यानी घेऊन देण्याची मागणी केली.\nमात्र, ही मागणी फेटाळल्याने या गाडीत बंद्यांमध्ये हाणामारी झाली. यात पोलिसांनादेखील मारहाण झाली. या प्रकरणात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आज अचानक यातील काही कैद्यांनी धुळे कारागृहात दुपारचे जेवण घेण्यास नकार देत कारागृहाबाहेर आले. या बंद्यांंनी सरसकट सर्वच बंद्यांवर गुन्हे दाखल करण्यास विरोध केला आहे. गाडीतील मोजक्या बंद्यांंनी हा प्रकार केलेला असताना सर्वच बंद्यांवर गुन्हा दाखल झाल्याने अन्याय झाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी मात्र बंद्यांनी अन्नत्याग केला नसल्याचे सांगून सर्वांनी दुपारचे जेवण घेतल्याचा दावा केला आहे. तसेच बंद्यांची भावना पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगितले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-narendra-darade-resignation/", "date_download": "2018-11-15T06:08:51Z", "digest": "sha1:IOI2M7QZP2OK5BHA63RGZ4AKTMQSVKH4", "length": 5509, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नरेंद्र दराडे यांचा राजीनामा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नरेंद्र दराडे यांचा राजीनामा\nनरेंद्र दराडे यांचा राजीनामा\nकर्जमाफीची रक्कम मिळत नसल्याने शासनाविरुध्द संताप करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांनी मंगळवारी (दि.28) हा राजीनामा विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांच्याकडे सुपूर्द केला. कर्जमाफीच्या पैशांसाठी अजून किती दिवस शेतकर्‍यांचा अंत बघायचा, असे कारण राजीनाम्यामागे असल्याचे सांगितले जात आहे.\nशिवसेनेत प्रवेश करण्याआधी दराडेे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाले होते. त्यावेळी संचालक��ंनी आपापसात ठरल्यानुसार दराडे यांना एका वर्षासाठी हे पद दिले होते. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मात्र दराडे यांनी खुर्ची सोडण्यास नकार दिला होता. दरम्यानच्या काळात त्यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याच्याही हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यावर आपण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे राजीनामा दिल्याचे दराडे यांनी त्यावेळीच स्पष्ट केले होते. पण, मंगळवारी मात्र त्यांचा राजीनामा थेट विभागीय सहनिबंधकांकडेच पोहोचल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शासनाने कर्जमाफी दिली. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसेच न आल्याने त्यांनी शासनावर त्रागा करत पदत्याग केला.\nभक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन\nअध्यक्ष पदासाठी कोकाटे, कोकणी आघाडीवर\nजिल्हा बँकेचा काटेरी मुकुट कोण स्वीकारणार\nपोलीस कँटीन नव्या जागेत सुरू\nआरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाका\nअन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/128-crore-rupee-fund-for-14-Forts-says-Education-Minister-Vinod-Tawade/", "date_download": "2018-11-15T06:19:55Z", "digest": "sha1:Y4CYX2ER4O5DH46OPDOG67ZHZGI2HUG5", "length": 6507, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " १४ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी १२८ कोटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › १४ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी १२८ कोटी\n१४ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी १२८ कोटी\nछत्रपती शिवरायांचे गड व किल्ले यांचा जिवंत इतिहास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. यासाठी राज्यातील 14 किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाच्या वतीने 128 कोटींची कामे सुरू असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.\nशिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत मंत्री तावडे बोलत होते. या वेळी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा ���ुंडे, आमदार शरद सोनवणे, स्वागताध्यक्ष राजेंद्र कुंजीर, जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, कार्याध्यक्ष विठ्ठलराव जाधव, सचिन आडेकर, सचिव कैलास वडघुले, खजिनदार मारुतीराव सातपुते, तालुकाध्यक्ष सुनील ढोबळे, अ‍ॅड. राजेंद्र बुट्टे पाटील, कल्याण काकडे, उषा पाटील, संजय खंडागळे, मिनिनाथ लवांडे, मराठा मोर्चाचे रघुनाथ चित्रे पाटील उपस्थित होते.\nया वेळी नामदार विनोद तावडे म्हणाले, छत्रपती शिवराय हे थोर योद्धे व कुशल प्रशासक असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर त्यांच्या जीवनचरित्राची सखोल माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने इयत्ता चौथीच्या इतिहासातील पुस्तकात 11 पाने वाढविली. शिवरायांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने राज्यकारभार सुरू असल्याचेही या वेळी तावडे म्हणाले. या वेळी मराठा सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रोहन मोरे यास शिक्षणमंत्री विनोद तावडे व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी जुन्नर येथील अण्णासाहेब आवटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमावर सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली.\nपोवाडा सादरीकरण केल्याबद्दल ऋषीकेश काळे, राजवर्धन सदाकाळ, अथर्व डाके, वैभव मुंढे, ओजस काशीद, भावेश बुट्टे, महेश शिंदे, संकेत घोलप, मार्गदर्शक शिक्षक मीननाथ पानसरे, राजश्री सदाकाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कुंजीर यांनी केले; तर सूत्रसंचालन कैलास वडघुले यांनी केले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Maratha-Kranti-Morcha-Violent-turn-in-Satara/", "date_download": "2018-11-15T06:41:35Z", "digest": "sha1:QG25GRTL4IEUWCJV7UUWUPSSE6PXYVDM", "length": 7356, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामार्ग रोखला; बसही फोडल्या | पुढा���ी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › महामार्ग रोखला; बसही फोडल्या\nमहामार्ग रोखला; बसही फोडल्या\nमराठा क्रांती मोर्चा आंदोलनाला सातार्‍यात सोमवार रात्रीपासून हिंसक वळण लागले असून, वाढे फाटा व विलासपूर येथे शिवशाही व खासगी बस फोडण्यात आल्या. मंगळवारी वाढे फाटा येथे आंदोलकांनी महामार्ग रोखला. वाई, फलटण, कोरेगाव, खटाव, माण या तालुक्यांमध्येही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला, तर काही ठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आला. दरम्यान, हे आंदोलन चिघळल्याने जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी एका आंदोलकाने औरंगाबाद जिल्ह्यात जलसमाधी घेतल्यानंतर त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सोमवारी रात्री सातार्‍यात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिवशाही बस (क्रमांक एमएच 03 सीपी 5217) सातारकडे येत होती. ही बस वाढे फाटा ते जुना आरटीओ चौक येथे आल्यानंतर पेट्रोलपंपाजवळ अज्ञातांनी त्यावर दगडफेक केली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबवली. या घटनेत एसटीची काच फुटून 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी शिवशाहीचा बस चालक विजय आनंदराव जाधव (रा.ल्हासुर्णे, कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.सोमवारी रात्री आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मंगळवारी दिवसभरही त्याचे पडसाद उमटले. मंगळवारी दुपारी विलासपूर येथे एक ट्रॅव्हल्स (एम.एच.04 जी.पी. 9686) उभी असताना त्यावरही आंदोलकांनी दगडफेक केली.\nदरम्यान, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वाढे फाटा येथे शेकडो मराठा समाजातील बांधव एकत्र जमले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोलिस बंदोबस्त वाढवला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखला. सुमारे 15 मिनिटे आंदोलक महामार्गावर बसून राहिल्याने वाहतूक क्षणात ठप्प झाली. मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करुन तत्काळ आरक्षण देण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड करुन पोलिस व्हॅनमध्ये घातले. आंदोलनकर्त्यांना पोलिस ठाण्यात आणले.\nसातारा जिल्ह्यात बंद बुधवारी होत असला तरी मंगळवारी जिल्ह्यातील वाई, कोरेगाव, फलटण, माण, खटाव या तालुक्यात उत्स्फूर्तपणे नागरिकांनी बंद पाळला. म��ाठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठिकठिकाणी रस्ता रोको, ठिय्या आंदोलनेही झाली. मराठा क्रांती मोर्चा सातारा जिल्ह्याच्या समन्वय समितीने बुधवारी जिल्हा बंद पुकारला असला तरी मंगळवारीच बंदचे लोण वाई, कोरेगाव, फलटण, माण, खटाव या तालुक्यात पसरले.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/how-was-the-whip-issued-in-the-absence-of-decision-selection-of-the-head-of-the-party/", "date_download": "2018-11-15T06:58:29Z", "digest": "sha1:THOCSVJ7V2TQZ5OFLXQYOYXIDJA5Z25M", "length": 9370, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निर्णय झालेला नसतानाही व्हीप जारी झालाचं कसा ? पक्षप्रमुख घेणार शोध", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनिर्णय झालेला नसतानाही व्हीप जारी झालाचं कसा \nटीम महाराष्ट्र देशा : केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला संसदेबाहेर देखील असंच काहीसं चित्र पहायला मिळत आहे. व्हीप जारी करण्यावरुन शिवसेनेत वाद सुरु झाला असून निर्णय झालेला नसतानाही व्हीप जारी कसा झाला याचा शोध पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून घेतला जात असल्याचं समोर आलं आहे.\nदरम्यान,शिवसेनेचा व्हिप अस्तित्त्वातच नव्हता, कुणीतरी खोडसाळपणे खोटा व्हिप जारी केला असं म्हणत खासदार चंद्रकांत खैरे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून पक्षाच्या संसदीय मंडळाला भूमिका कळवली आहे. देशातील वातावरण, जनतेच्या तीव्र भावना आम्हाला माहीत आहेत. परंतु, अविश्वास प्रस्तावाचं नाटक, गोंधळ, गदारोळ, चर्चा या झमेल्यात आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे आम्ही तटस्थ राहणार आहोत, सभागृहात जाणार नाही, मतदान करणार नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.\nसरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहे.दरम्यान, अविश्वास ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.\nचर्चेसाठी कुणाला किती वेळ\nभाजप – 3 तास 33 मिनिटं\nकाँग्रेस – 38 मिनिटं\nअण्णा द्रमुक – 29 मिनिटं\nतृणमूल काँग्रेस – 27\nतेलंगणा राष्ट्र समिती – 9 मिनिटं\n२ ऑक्टोबर ला पेन्शन दिंडी निघणार\nसंसदेत अविश्वास ठराव : चर्चेसाठी सात तासांची वेळ राखीव\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sangrampur-tur-procurement-starts-7485", "date_download": "2018-11-15T07:00:28Z", "digest": "sha1:VB4AELTTGDMMRUBLOIXKSL5PX6JARXAX", "length": 14024, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sangrampur tur procurement starts | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंग्रामपूर तूर खरेदी केंद्र अखेर सुरू\nसंग्रामपूर तूर खरेदी केंद्र अखेर सुरू\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nबुलडाणा : संग्रामपूर येथील तूर खरेदी केंद्रावर जागेअभावी तूर खरेदी बंद होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सोमवारपासून केंद्र सुरू झाले.\nया तूर खरेदी केंद्रावर तालुक्यातील ५,१९९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ५०५ शेतकऱ्याचेंच तुरीचे मोजमाप झाले. पण उर्वरित ४,६९४ शेतकऱ्यांची तूर अजूनही घरात पडून आहे. त्या शेतकऱ्यांची तूर केव्हा मोजणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता.\nबुलडाणा : संग्रामपूर येथील तूर खरेदी केंद्रावर जागेअभावी तूर खरेदी बंद होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सोमवारपासून केंद्र सुरू झाले.\nया तूर खरेदी केंद्रावर तालुक्यातील ५,१९९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ५०५ शेतकऱ्याचेंच तुरीचे मोजमाप झाले. पण उर्वरित ४,६९४ शेतकऱ्यांची तूर अजूनही घरात पडून आहे. त्या शेतकऱ्यांची तूर केव्हा मोजणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता.\nयाचीच दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात ७ एप्रिलला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तत्काळ तूर खरेदी केंद्र सुरू करा, जागा नसेल तर आमचे घर घ्या; पण तूर खरेदी सुरू करा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याच धसक्याने सोमवारपासून (ता. १६) संग्रामपूर तूर खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीव���चक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nपरभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...\nयेवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nखानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nमागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच��या...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/7966", "date_download": "2018-11-15T07:05:04Z", "digest": "sha1:VB6DDXPZEAR5EV3A5RJSI7Z7O4DZH665", "length": 20522, "nlines": 198, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, nchrysanthemum plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवड\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवड\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवड\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवड\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवड\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवड\nरविवार, 6 मे 2018\nशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. लागवडीसाठी ४५ ते ५० दिवस वयाच्या रोपांची व अधिक उत्पादनक्षम जातींची निवड करावी. सरीच्या दोन्ही बगलांमध्ये संध्याकाळच्या वेळी लागवड करावी.\nशेवंती पिकाच्या देशी व विदेशी अशा दोन प्रकारच्या जाती अाहेत. आपल्या भागात ज्या जातींच्या फुलांना मागणी असते त्यानुसार निवड करावी.\nशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. लागवडीसाठी ४५ ते ५० दिवस वयाच्या रोपांची व अधिक उत्पादनक्षम जातींची निवड करावी. सरीच्या दोन्ही बगलांमध्ये संध्याकाळच्या वेळी लागवड करावी.\nशेवंती पिकाच्या देशी व विदेशी अशा दोन प्रकारच्या जाती अाहेत. आपल्या भागात ज्या जातींच्या फुलांना मागणी असते त्यानुसार निवड करावी.\nलागवडीपुर्वी एकवेळा नांगरट करून उभी - आडवी कुळवणी करावी. दुसऱ्या कुळवणीपूर्वी हेक्‍टरी २५-३० टन शेणखत मिसळावे. तयार जमिनीत ६० सें.मी. अंतरावर सरी सोडावी. सरीच्या बगलेत दोन्ही बाजूस ३० सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी. लागवडीसाठी निरोगी व जोमदार वाढीची रोपे किंवा काश्‍या वापराव्यात. लागवड संध्याकाळच्या वेळी करावी. लागवडीनंतर २-३ दिवसांनी आंबवणीसाठी ��ाणी द्यावे. त्यानंतर जमिनीचा मगदूर व हंगामानुसार ५-७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nहेक्‍टरी नत्र ३०० किलो, स्फुरद २०० किलो व पालाश २०० किलो अशी खत मात्रा द्यावी. संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धे नत्र लागवडीवेळी द्यावे. लागवडीनंतर दीड-दोन महिन्यांनी उर्वरित नत्र द्यावे.\nउन्हाळ्यात ५-७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यात आवश्‍यकता भासल्यास आणि हिवाळ्यात १०-१२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.\nपीक तणमुक्त ठेवावे. निंदणी करताना रोपांना मातीची भर द्यावी म्हणजे फुलांच्या ओझ्याने झाड कोलमडून पडत नाही. लागवडीपासून २-३ आठवड्यांनी सरळ वाढणारा शेंडा खुडावा. शेंडा खुडल्याने बगलफुटी फुटतात. बगल फुटीच्या चांगल्या वाढीनंतर (लागवडीपासून ७-८ आठवड्यांनी) शेंडे खुडावेत. त्यामुळे झाडाची भरगच्च वाढ होते.\nशेवंतीची अभिवृद्धी दोन प्रकारे करता येते. सकर्स किंवा काश्‍यापासून (मुळापासून येणारे फुटवे) व छाट्यांपासून शेवंतीची अभिवृद्धी करतात. लागवडीचा हंगाम लक्षात घेऊन सकर्स किंवा छाट्यांपासून रोपे तयार करावीत.\nफुलबहार संपल्यानंतर फेब्रुवारी - मार्च महिन्यात झाडे जमिनीपासून २० सें.मी. उंचीवर कापावीत. झाडांना पुन्हा पाणी द्यावे म्हणजे लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात सकर्स मिळतात.\nछाटे पद्धतीने लागवडीसाठी फुलबहार संपल्यावर येणाऱ्या फुटीचे छाटे काढावेत. शेंड्याकडील ८-१० सें.मी. लांबीचे कोवळे छाटे लागवडीसाठी वापरावेत. भरपूर मुळ्या फुटण्यासाठी छाटे काढल्यानंतर छाट्याच्या बुडाकडील २-३ पाने काढून खालील बाजूचा काप कॅरॅडॅक्‍स किंवा आयबीए (इंडॉल ब्यूटिरिक अॅसिड) २००-३०० पीपीएमच्या (२०० ते ३०० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) द्रावणात बुडवून लावावेत.\nछाटे लावताना त्यांचा एकतृतीयांश भाग जमिनीत गाडावा. छाटे शेणखत व माती १ः१ प्रमाणात या मिश्रणाने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत लावावेत. छाटे लागवडीसाठी ४५-५० दिवसांत तयार होतात.\nशेवंतीच्या विदेशी व देशी जाती\nजाती - - विदेशी\nक्र. प्रकार रंग जाती\n१. स्प्रे पांढरा अर्कोटिक व्हाईट स्पायडर\n२. स्टँडर्ड पांढरा ग्रँड इंडिया, नॉपोलीस व्हाईट\nपिवळा ब्राईट गोल्डन ॲने\n३. पॉट पांढरा माऊंटन स्नो\nभारतीय जाती भारतीय जाती भारतीय जाती भारतीय जाती\n१ मोठ्या फुलाच्���ा जाती पांढरा स्नो बॉल, ब्युटी\nपिवळा चंद्रमा, सूपर जायंट\n२. लहान फुलाच्या जाती (पॉट) पांढरा मरक्युरी\n३. लहान फुलाच्या जाती (कट फ्लाव्हर) पांढरा बिरबल सहानी\n४. लहान फुलांच्या जाती (हार, वेण्या) पांढरा शरद शोभा\nसंपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९\n(अखिल भारतीय समन्वयित पुष्प संशोधन\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अम��रिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=lo3", "date_download": "2018-11-15T05:46:36Z", "digest": "sha1:ZL336OBUS4XUV6E6EFQNKQ66CRJYBXYI", "length": 13803, "nlines": 40, "source_domain": "www.dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nठोसेघर येथे चित्रीकरणादरम्यान डान्सरचा मृत्यू\nहृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू : वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप 5सातारा, दि. 5 : ठोसेघर येथील पठारावर सुरू असणार्‍या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सोमवारी दुपारी ओ. एम. सर्वनन (वय 40,रा. त्रिची,चेन्नई) या डान्सरचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकार्‍यांनी वर्तवला आहे. योग्य वेळात उपचार न केल्यानेच सर्वनन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्यासोबत असणार्‍यांनी केला आहे. झाल्या प्रकारामुळे मृताच्या सोबतचे सर्व जण संतप्त झाल्याने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या आठवड्यापासून चेन्नई परिसरातील पन्नासहून अधिकजण ‘विश्‍वम’ या कन्नड व तामिळ भाषेतील चित्रपटाचे चित्रीकरण सातारा परिसरात सुरू आहे. रविवारी त्या सर्वांनी मेढा परिसरात चित्रपट���तील गाण्यांचे काही भाग चित्रित केले. ही गाणी ओ. एम.सर्वनन या डान्स मास्टरच्या देखरेखीखाली तयार करण्यात येत होती. सोमवारी त्यापैकी काही गाणी ठोसेघर परिसरात चित्रित करण्यात येत होती.\nखंडाळा येथे दोन दुचाकींच्या अपघातात बालकाचा मृत्यू\n5सातारा, दि. 5 : दोन दुचाकींचा खंडाळा येथील संभाजी चौकात रविवारी रात्री अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्या स्वराज रविकिरण पोरे (वय 9 महिने, रा. देऊर, ता.कोरेगाव) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिवाळीसाठी घरी जात असताना हा अपघात घडला. या घटनेनंतर माता-पितांनी केलेला आक्रोेश काळीज पिळवटून टकणारा होता. या घटनेने देऊर परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात बालकाची आई जखमी झाली असून तिला उपचारासाठी सातार्‍यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, लोणावळा येथील व्हॅलीमध्ये रविकिरण पोरे हे नोकरीस आहेत. ते त्या ठिकाणी पत्नी अमृता आणि मुलगा स्वराज यांच्यासमवेत राहण्यास होते. दिवाळीसाठी त्यांनी देऊर येथील घरी येण्याचे ठरवले होते. रविवारी दुपारच्या सुमारास रविकिरण हे पत्नी अमृता आणि स्वराज यांना घेवून दुचाकीवरून लोणावळा येथून देऊरकडे निघाले. रात्री आठच्या सुमारास ते दुचाकीवरून खंडाळा येथील संभाजी चौकात आले होते. या दरम्यान त्यांच्या दुचाकीला समोरून येणार्‍या दुचाकीने जोराची धडक दिली.\nतडीपार मटकाकिंगचा शाहूपुरीत धुमाकूळ\nमारहाण करत चार मोबाईल चोरले 5सातारा, दि. 1 : तडीपार मटकाकिंग समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातारा) याने शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घातला आहे. बुधवारी मध्यरात्री तर त्याने कहर केला. एका साथीदारासोबत एका घरात घुसून तेथील 4 मोबाईल जबरदस्तीने त्याने चोरुन नेले. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत समीर कच्छी व अक्षय तळेकर (रा. हरपळवाडी, ता. कराड) या दोघाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मितेश पोपट घाडगे (वय 23, रा. शाहूपुरी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार मितेश हे समीरकडे कामाला होते. मात्र सध्या त्यांनी काम सोडले आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्री समीर कच्छी त्याच्या साथीदारासोबत तक्रारदार यांच्या घरी गेला. यावेळी संशयितांनी सुरुवातीला दाराबाहेर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन दारावर लाथा मार���्या. या घटनेने तक्रारदार घरातील गच्चीवर लपून बसले. घरातील महिलांनी दार उघडल्यानंतर समीर कच्छी याने घरात घुसून घरातील साहित्याची तोडफोड केली. मितेश माझ्या अड्ड्यांची माहिती देतोय. त्याला सोडणार नाही. त्याला भेटायला पाठवून द्या.\nतडीपार गुंड गणेश तांदळेला अटक\n5सातारा, दि. 24 : तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून जकातवाडी, ता. सातारा येथे वावरणारा सराईत गुंड गणेश जगन्नाथ तांदळे (वय 23, रा. जकातवाडी) याला सातारा तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्यावर तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश तांदळेवर अनेक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत. त्याला सातारा, वाई, जावली, कराड या तालुक्यांमधून दि. 1 सप्टेंबर 2017 रोजी दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ही कारवाई केली होती. हद्दपार असूनही तांदळे हा जकातवाडी येथे वारंवार येत असल्याची माहिती मिळाल्यावर सातारा तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जकातवाडी येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. याबाबत हवालदार विक्रम हसबे यांनी तक्रार दिली असून हवालदार सुजित भोसले तपास करत आहेत.\nआंतरराज्य दुचाकी चोरास एलसीबीच्या पथकाने पकडले\nसाडेसहा लाखांच्या आठ दुचाकी जप्त 5सातारा, दि. 12 : बुलेट, केटीएमसारख्या हायफाय दुचाकी चोरणार्‍यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. संशयिताने कराड, बेळगाव व गोवासह विविध ठिकाणच्या दुचाकी चोरल्याने यामागे आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या संशयिताचे आकिब इमाम हुसेन सय्यद (वय 24, मूळ रा. बेळगाव, कर्नाटक, सध्या रा. उंब्रज) असे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 6 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर इतर भागातील चोरीच्या दुचाकी जिल्ह्यात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाला मिळाली होती. उंब्रज येथे अशा अनेक दुचाकी असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. यामध्ये संशयित आकिब सय्यद असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. दुचाकीबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ती चोरीची असल्याचे समोर आले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर तो आंतरराज्य दुचाकीचोर निघाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/02/blog-post_21.html", "date_download": "2018-11-15T07:14:53Z", "digest": "sha1:4XEX5PNJYWBD3PT5VHUOTSTLT774772B", "length": 6285, "nlines": 136, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: ऑनलाईन सराव प्रश्नसंच १३", "raw_content": "\nऑनलाईन सराव प्रश्नसंच १३\nऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा\nजि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर\n1. 'ल, सू, फू, र्य' या अक्षरापासून तयार होणार्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते \n2. 'गीताई' हे पुस्तक कोणी लिहिले \n3. योग्य शब्द भरुन घोषणा पूर्ण करा.\n'....... पर्यावरण, शुद्ध जीवन \n4. 'सु' हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या शब्दाला लावता येईल \n5. 'चमक्तार' हा अशुद्ध शब्द शुद्ध कसा लिहाल \n6. पक्षी या अर्थाचा समानार्थी शब्द निवडा.\n7. 'bird' या शब्दाशी संबंधित शब्द खालीलपैकी कोणता \n8. पाहुणे घरी आल्यावर काय म्हणाल.\n11. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे ..... किल्ल्यावर निधन झाले.\n12. शिवरायांनी लाल महालात शायिस्ताखानावर कोणत्या तारखेला हल्ला केला \n13. राज्याभिषेकासाठी शिवरायांनी ..... सिंहासन तयार करुन घेतले.\n14. शिवरायांची राजमुद्रा ..... भाषेत होती.\n15. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले \nशहाजीराजे व मलिक अंबर\n16. पुढीलपैकी कोणता पदार्थ कच्चा खाण्याचा नाही \n17. शरीरात ग्रासिकेचे स्थान कोठे आहे \n18. पुढीलपैकी कोणती गोष्ट नैसर्गिक गोष्ट नाही \n19. आंब्याच्या फुलोर्याला काय म्हणतात \n20. स्थानिक शासनसंस्थांवर लोक त्यांचे ..... निवडून देतात.\nऑनलाईन सराव प्रश्नाविषयी काही शंका अथवा अडचणी असल्यास येथे लिहा..\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%AD/", "date_download": "2018-11-15T05:53:26Z", "digest": "sha1:CJX6F26XODJJHBPIXUX6FIVMGXDOENKR", "length": 8113, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्नो एक्‍सपर्ट बनायचंय? (भाग दोन ) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआपल्यातील अनेकांना कामाशिवाय इतरही काही गोष्टी करण्याची आवड असते. जसे की काही जणांना नवनवीन ठिकाणी फिरायला जाण्याची तर काहींना पर्वतांवर आणि पहाडांवर ट्रेकिंग करण्याची आवड असते. काही जणांना बर्फामध्ये फिरण्याची आवड असते. तुम्हाला देखील बर्फ पडणाऱ्या ठिकाणी फिरण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी स्नो एक्‍सपर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये शिक्षण घेणाऱ्यांना सरकारी कंपन्या तसेच ट्रॅव्हल अँड ऍडव्हेंचर टुरिझमशी संबंधित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळू शकते. या वेगळ्या करिअरविषयी…\nप्रवेश प्रक्रिया – विज्ञान शाखेतून बारावी केल्यानंतर बीएससी अथवा एमएससी (फिजिक्‍स अथवा मॅथेमॅटिक्‍स) मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यामध्ये प्रेवश घेऊ शकतात. फिजिकल, बायोलॉजिकल, केमिकल आणि पृथ्वी व पर्यावरण विज्ञान यातील कोणतीही पदवी यासाठी उपयोगी ठरेल. या विषयात पीएचडी करणाऱ्यांना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. फिजिकल, पर्यावरण विज्ञान(एनव्हॉरमेटल) मध्ये मास्टर पदवी घेतल्यानंतरही या क्षेत्रामध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.\nएसएएसई करतेहिमस्खलनबाबत भविष्यवाणी – स्नो अँड ऍवलांच एस्टेब्लिशमेंट (एसएएसई) जी की डिफेंन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचाच एक भाग असून हा विभाग हिमस्खलन होण्यापूर्वी सूचना देण्याचे काम करत असते.\nवाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालया जिओलॉजी, देहरादून\nजवाहरलाल युनिव्हर्सिटीस नवी दिल्ली\nडिफेंन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपौडमध्ये बुधवारी वयोपरत्वे अपंगत्व शिबिर\nNext articleअजिंक्य रहाणेच्या खांद्यावर राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची धुरा\nदक्षिण पूर्व रेल्वे : ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1785 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Bench-The-full-report-of-Shendapark-will-be-presented-on-July-27/", "date_download": "2018-11-15T06:25:29Z", "digest": "sha1:7CSVA24GVZYQ3YTQZEW2ZDI3XFIF3JGM", "length": 11081, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खंडपीठ : शेंडापार्क जागेचा परिपूर्ण अहवाल २७ जुलैला सादर होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहो���पेज › Kolhapur › खंडपीठ : शेंडापार्क जागेचा परिपूर्ण अहवाल २७ जुलैला सादर होणार\nखंडपीठ : शेंडापार्क जागेचा परिपूर्ण अहवाल २७ जुलैला सादर होणार\nकोल्हापूर खंडपीठासाठी शेंडापार्क येथील नियोजित जागेच्या प्रस्तावांतर्गत तांत्रिक त्रुटींचे निराकरण करून येत्या 27 जुलैला पुणे विभागीय आयुक्‍तांकडे परिपूर्ण अहवाल सादर करण्याचा निर्णय प्रशासन, जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीच्या संयुक्‍त बैठकीत सोमवारी घेण्यात आला. खंडपीठासाठी तीन तप सुरू असलेल्या लोकलढ्याचा शेवट निर्णायक करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहनही कृती समितीच्या वतीने करण्यात आले.\nकोल्हापूर खंडपीठासाठी शेंडापार्क येथील नियोजित 75 एकर क्षेत्र जागेच्या प्रस्तावांतर्गत विभागीय आयुक्‍तांनी उपस्थित केलेल्या चौदा त्रुटींच्या अनुषंगाने चर्चेसाठी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शिवाजी सभागृहात सोमवारी सकाळी बैठक झाली. प्रशासनातील वरिष्ठाधिकारी, बार असोसिएशन, खंडपीठ कृती समितीचे निमंत्रित पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.\nअडीच तास चाललेल्या बैठकीत शेंडापार्क येथील प्रस्तावित जागेतील आरक्षण, जमीन प्रदानाबाबतचा अभिप्राय, जागेचा वस्तुस्थितीचा पंचनामा, मोजणी नकाशा, स्थानिक खात्याचे अभिप्राय, मागणी झालेल्या जमिनीचा गट नंबर, एकूण क्षेत्र, पैकी वाटप क्षेत्र, शासनांतर्गत घटकांची संमती तसेच आजवर झालेल्या मागणी अर्जावर तपशीलवार चर्चा झाली.\nनिवासी उपजिल्हाधिकारी शिंदे म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी कसबा करवीर येथील गट नंबर 581 ते 709 शेंडापार्क येथील 75 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांच्या मागणी अर्जाच्या अनुषंगाने दि. 15 जुलै 2018 मध्ये पुणे विभागीय आयुक्‍तांकडे अहवाल सादर करण्यात आला होता.\nविभागीय आयुक्‍तांच्या छाननीत महत्त्वाच्या त्रुटी उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्रुटींचे निराकरण करून विविध खात्यांतर्गत अभिप्राय, शुद्धीपत्रक तातडीने विभागीय आयुक्‍तांमार्फत शासनाकडे दाखल करणे गरजेचे आहे. 27 ते 30 जुलै या काळात परिपूर्ण अहवाल विभागीय आयुक्‍तांकडे सादर करण्यात येईल, त्यासाठी संबंधित सक्षम अधिकार्‍यांनी ���ातडीने कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.\nखंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, कोल्हापूर खंडपीठ होणे ही सर्वसामान्यांसह शासनांतर्गत विविध घटकांसाठी काळाची गरज आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षकार, तमाम वकिलांची 30 वर्षांपासूनची मागणी आहे. रस्त्यावरची लोकलढाई सुरू आहे. समाजातील सर्वच घटकांतून लोकलढ्याला प्रतिसाद मिळत असताना प्रशासन यंत्रणेकडून सहकार्य अपेक्षित आहे. या लढ्याचा गोड शेवट करण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रयत्न करावेत.\nयावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंदराव जाधव, सेक्रेटरी सुशांत गुडाळकर, सहसेक्रेटरी तेहजिज नदाफ, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्‍ल, ज्येष्ठ विधिज्ञ महादेवराव आडगुळे, आर. के. पोवार, बाबा पार्टे, अ‍ॅड.विवेक घाटगे, प्रकाश मोरे यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, वैभव इनामदार यांच्यासह विविध खात्यांतील वरिष्ठाधिकार्‍यांनी सहभाग घेतला.\n20 खात्यांतील अधिकार्‍यांना बैठकीसाठी पाचारण\nउपसंचालक (आरोग्य), कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम), जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख), उपायुक्‍त (कोल्हापूर महापालिका), उपविभागीय अधिकारी करवीर, जिल्हा आरोग्याधिकारी (जिल्हा परिषद), शल्यचिकित्सक (सीपीआर), अधिष्ठाता (राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय), सहायक संचालक (कुष्ठरोग), तहसीलदार करवीर, सहायक संचालक (नगररचना), कार्यकारी अभियंता (कोल्हापूर महापालिका), विभागीय समन्वयक (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ), प्राचार्य (आरोग्य व कुटुंब), उपअधीक्षक (भूमी संपादन), विधी अधिकारी (जिल्हाधिकारी कार्यालय), मंडल अधिकारी, (करवीर) आदी खात्यांतर्गत अधिकार्‍यांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर ��माजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Two-huts-fire-in-Rajivnagar/", "date_download": "2018-11-15T06:40:41Z", "digest": "sha1:PIN2YD2FQ44KJ75MEL3CCJKUK7TA65PX", "length": 4731, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजीवनगरला दोन झोपड्यांना आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › राजीवनगरला दोन झोपड्यांना आग\nराजीवनगरला दोन झोपड्यांना आग\nराजीवनगर येथील शंभरफुटी रस्त्यालगत असलेल्या झोपडपट्टीतील विद्युत रोहित्राजवळ बांधलेल्या झोपडीला सकाळी साडेआठच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. यात संसारोपयोगी साहित्यासह वापराचे कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सिडको अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. राजीवनगर झोपडपट्टीकडे जाणार्‍या रस्त्यालगत महावितरणच्या रोहित्राजवळ अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या झोपडीत सकाळी साडेआठच्या सुमारास पावसामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली.\nया आगीने लगत असलेल्या दुसर्‍या झोपडीला कवेत घेतले. आग लागल्याचे कळताच प्रभाग 30 चे नगरसेवक सतीश सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन तातडीने अग्निशामक दलास फोन करून पाचारण केले. अग्निशामक दलाच्या एका बंबाने आग आटोक्यात आणली. परंतु, त्यामध्ये राही बंडू सावंत यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. तसेच बाळू गायकवाड यांच्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे टीव्ही जळून खाक झाले. प्रभागाचे नगरसेवक सोनवणे यांनी तातडीने सावंत यांना रोख पाच हजार आणि गायकवाड यांना रोख दीड हजाराची आर्थिक मदत केली. घटनास्थळी गणेश चौक येथील विद्युत अभियंता संतोष धारराव व कर्मचार्‍यांनी धाव घेऊन पाहणी केली.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/satana-road-accident-shivshahi-bus-20-passenger-injured/", "date_download": "2018-11-15T07:01:59Z", "digest": "sha1:HALJHACNIZEP4JDKFXCG72R2K7HZZHBG", "length": 3422, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : सटाणाजवळ शिवशाही बसचा अपघात, २० जण जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : सटाणाजवळ शिवशाही बसचा अपघात, २० जण जखमी\nनाशिक : सटाणाजवळ शिवशाही बसचा अपघात, २० जण जखमी\nविंचूर प्रकाशा राज्यमार्गावर सटाणा शहरापासून १५ किमी अंतरावर ढोलबारे या गावानजीक शिवशाही बस व ट्रेलर यांच्यात सकाळी १०.१५ च्या सुमारास समोरासमोर अपघात झाला.\nनाशिक येथून नंदुरबारकडे जाणारी शिवशाही बसर्‍यात अपघातग्रस्त झाली असून यात १५ ते २० प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील काही प्रवाश्यांची परिस्थिती गंभीर असून त्यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.\nगत १५ दिवसांच्या कालावधीत परिसरात शिवशाहीचा हा दुसरा अपघात असून यामुळे या बसेस वाहतुकीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thai-girls.ws/mr/", "date_download": "2018-11-15T06:15:05Z", "digest": "sha1:O2DEIBGQPIEQPADIPRIJWVQN3WPK4TAR", "length": 14366, "nlines": 111, "source_domain": "thai-girls.ws", "title": "थाई मुलींची निवड कशी करावी", "raw_content": "\nथायलंड मध्ये थाई मुली आणि मुली\nचियांग माई बार गर्ल्स\nभारतीय पुरुषांप्रमाणे थाई मुली करू\nतुम्हाला कोणत्या प्रकारची थाई मुली आवडतात\nदुकानमध्ये चॅट करण्यासाठी थाई गर्ल्स व्हाट्सएप / स्काईप नंबर खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nआपल्याला आवडत असलेली थाई मुलगी निवडा.\nथायलंडच्या नाईटलाइफमध्ये थाई मुलींसह परिपूर्णता होती, ती एकाही प्रकारचा एक सिंबियोसिस आहे ज्याने देशाला एक सुंदर रात्रीच्या मजेच्या ठिकाणासारख्या प्रतिष्ठा मिळवून दिल्या, याचा अर्थ समुद्रकाठ मजा आणि आठ दिवसांनंतर नाईटलाइफ. बँकॉक, फुकेत, ​​कोह सामुई, चियांग माई, हॅट यई, सदाओ किंवा काही सेक्सी थाई मुलींसह इतर काही थाई बारमध्ये रात्री, शांत राहण्य��साठी, आराम करण्यासाठी आणि इतर गोष्टींबद्दल विचार करण्याचा उत्तम उपचार म्हणजे फक्त छुटकारा मिळविण्यासाठी प्रत्येक दिवसाची कंटाळवाणे आणि चांगली वेळ असणे. अनोखा पार्टीिंगसाठी एक चांगला थाई बार किंवा नाइटक्लब येथे थांबा आणि नाईटक्लबमध्ये सेक्सी थाई बार मुलीचा आनंद घ्या, काही पैसे खर्च करा आणि आपण लक्ष केंद्रीत व्हाल.\nआपण एका थाई मुलीसह वेब कॅम आणि चॅट करू इच्छिता\nतारीख थाई मुली कशी\nतुम्हाला ठाऊक आहे का की थाई मुलींना अमील नायट्रेटचा वापर त्यांच्या भव्य रात्रीच्या भयानक रात्रीपर्यंत चिकटवून घेण्यास देखील आवडेल बर्याच थाई मुलींना भीती येते बर्याच थाई मुलींना भीती येते आपण इच्छित असल्यास अॅमिल नायट्रेट खरेदी करा थायलंडमध्ये फक्त बँकॉक, पट्टाया आणि फुकेत येथील सर्व केमिस्ट्सना विचारा, जेथे थायलंडमध्ये पॉपर्स विकत घ्या\nथाई मुली भव्य आणि मैत्रीपूर्ण आहेत\nपटपोंग आणि नाना प्लाझासारख्या ठिकाणांवर जाण्यासाठी जास्तीत जास्त फरक आहे, हे तपासण्यासाठी बहुतेकदा हॉटेलमध्ये हॉटेल घेण्यास सांगितले जाते. \"कॅफे'च्या\" थाई शैली \"सारख्या ठिकाणी जाणे काही वेगळी आहे, तेथे मुली गायन व नाचत असतात आणि काही चरणात माला घालून आपल्यासोबत सामील होतील जेव्हा ते एका चरणात कराओके शैली गातात.\nत्यांच्याबरोबरचे वातावरण नेहमीच एक आनंददायी असते, मुलींनी ग्राहकास वेगवेगळ्या माध्यमांद्वारे खुश करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये \"व्हीआयपी रूम\" मध्ये काही मॅन्युअल ऑपरेशन्स आणि बरेच काही समाविष्ट आहे, ते खूप लवचिक आहेत. हे नैसर्गिकरित्या नाट्यमय जीवनशैली असलेल्या एकमेव देशासारखे नाही परंतु नाइटलाइफ व्यवसायात इतर कोणताही देश थाई मार्गावर विजय मिळवू शकत नाही. इतर एक मोठा फायदा म्हणजे सेवांसाठी आणि अन्न, निवास इत्यादीसाठी काय देय द्यावे यासाठी दिले जाते. एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून विजय मिळवणे कठीण आहे आणि फक्त एकाच पुरुष प्रवाश्यासाठी नाही तर, जोडप्यांना आणि कुटुंबांनाही हे एक उत्तम सुट्टीचे ठिकाण आहे.\nजर आपल्याला सेक्सी महिलांसह बारमध्ये पार्टींग आवडत असेल तर नेहमीच उच्च गियरमध्ये मूड मिळविण्यासाठी स्टँडबाय मोडमध्ये असते आणि नंतर आपल्यासोबत जाण्यास तयार असतो, जर आपल्याला आवडत असेल तर ब्ला ब्ल्लाची गरज नाही, आपल्याला पाहिजे ते माहित असते. नंतर काही सेक्सी गेम्समध्ये आपल्याला उडण्यासाठी ते आपल्याला मदत करतात. काही थायलंड मुलींसह नाइटक्लब ही सुरूवात करण्याचा आणि गोष्टी हलविण्याचा योग्य मार्ग आहे, जरी काही टूरिझी क्रूझ काही सेक्सी मुलींबरोबरच संपत असेल तर. बराच वेळ आणि पैसा गुंतविण्याची गरज नाही, थायलंडमधील कोणत्याही पर्यटन क्षेत्रात कोणत्याही नाईटक्लबला भेट द्या जेथे बँकॉक, पट्टाया, फुकेत, ​​हात यई, सदाओ, चियांग माई इत्यादी नाईटलाइफ महिला आहेत आणि त्यांना नोकरी करू द्या. ते तुम्हाला आवडते, मग काय\nबँकॉक मध्ये थाई मुली\nचियांग माई मधील थाई मुली\nपट्टाया मधील थाई मुली\nफुकेत मध्ये थाई मुली\nहॅट वाई मधील थाई मुली\nथाई गर्ल्स मलेशियाई पुरुषांसारखे आहे का\nथायलंड मध्ये एक मैत्रीण कसे मिळवावे मार्च 7, 2017\nमजेदार समाप्ती मालिश फुकेत थायलंड जानेवारी 20, 2017\nथायलंड स्विंगर्स एप्रिल 29, 2016\nथाई मुली मोठ्या penises पसंत करतात\nमोफत ऑनलाइन डेटिंगचा - थाई मुली जानेवारी 2, 2016\nभारतीय पुरुषांप्रमाणे थाई मुली करू\nस्वस्त मोटेल पट्टाया जुलै 21, 2015\nबार्स गर्ल्स फुकेत जुलै 21, 2015\nबार मुली बँकॉक जुलै 21, 2015\nबार मुली पट्टाया जुलै 21, 2015\nपट्टाया मधील रात्रीचे क्लब जून 29, 2015\nस्वस्त मोटेल फुकेत जून 29, 2015\nस्वस्त मोटेल बँकॉक जून 29, 2015\nफुकेत मध्ये रात्र क्लब जून 11, 2015\nबँकॉक मध्ये रात्री क्लब जून 11, 2015\nथाई मुलींना विनामूल्य बोला\nविनामूल्य खात्यासह सेक्सी थाई मुलींशी बोला\nFacebook वर आम्हाला सामील व्हा\nFacebook वर आम्हाला सामील व्हा\nवर्तमान थाई गर्ल्स साधक\nथाई गर्ल्स फोन नंबर मिळवा\nजा मुली आणि कोयोट गर्ल्स जा\nआज थाई मुलीशी संपर्क साधा\n---कमीमध्यमउच्चमी श्रीमंत आहेम्हणायचे नाही प्राधान्य\nतुमचा संपर्क तपशील. स्काईप, व्हाट्सएप = फोन इ\nआपण कोणत्या प्रकारची मुलगी शोधत आहात\n---प्रासंगिक सेक्सव्हर्जिनगर्लफ्रेंड अनुभवहॉलिडे गर्लफ्रेंडगंभीर संबंधपत्नीम्हणायचे नाही प्राधान्य\nआपण पाठवू इच्छित असलेले कोणतेही संदेश\nथायलंड मध्ये काय करावे\nतारीख थाई मुली मोफत\n© 2018 थाई मुली. सर्व हक्क राखीव.\nथाई शिका | गोपनीयता धोरण | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप - ख्रिसने डिझाइन केलेली साइट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pansares-bjp-entry-forces-ncp-congress-alliance-25443", "date_download": "2018-11-15T06:32:51Z", "digest": "sha1:ZG5MZOKDWIGZGV36SZBXSX5KLX6HBEW3", "length": 15385, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pansare's bjp entry forces ncp congress alliance पानसरेंच्या भाजप प्रवेशामुळे आघाडी झाली अपरिहार्य | eSakal", "raw_content": "\nपानसरेंच्या भाजप प्रवेशामुळे आघाडी झाली अपरिहार्य\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nपिंपरी : आझम पानसरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (एनसीपी) बडा नेता भाजपच्या गळाला लागल्याने आगामी पालिका निवडणुकीसाठी \"एनसीपी'ला आता शहरात सद्दी संपू लागलेल्या कॉंग्रेसशी नाइलाजाने पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी करावी लागणार आहे. तर, युतीची इच्छा नसलेल्या भाजपलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शिवसेनेला टाळी द्यावी लागणार आहे.\nपिंपरी : आझम पानसरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (एनसीपी) बडा नेता भाजपच्या गळाला लागल्याने आगामी पालिका निवडणुकीसाठी \"एनसीपी'ला आता शहरात सद्दी संपू लागलेल्या कॉंग्रेसशी नाइलाजाने पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी करावी लागणार आहे. तर, युतीची इच्छा नसलेल्या भाजपलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शिवसेनेला टाळी द्यावी लागणार आहे.\nएकहाती सत्तेत येण्याची मनीषा असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी यांना खरे, तर युती आणि आघाडी करण्याची मनापासून इच्छा नाही. मात्र, वरकरणी ते तसे भासवीत आहेत. परिणामी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी फक्त शिवसेनेचे शहराचे प्रतिनिधित्व करणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच टाळीसाठी हात पुढे केला आहे.मात्र, ती अद्याप वाजलेली नाही. ही चर्चा प्राथमिक स्तरावरच असल्याने अंतिम चर्चा वा बैठक अद्याप झाली नसल्याचे काल (ता.9) जगताप यांनी \"सकाळ' ला सांगितले. त्यामुळे भाजप युतीबाबत किती इच्छुक आहे, हे दिसून आले. तर शिवसेनेचे शहराचे दुसरे खासदार आणि जगताप यांचे कट्टर यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी श्रीरंग तथा अप्पा बारणे यांना युतीसाठी विचारणाही झाली आहे. त्यामुळे युती होण्यात अडथळा येऊ शकतो. दुसरीकडे हा निर्णय पक्षप्रमुखच घेणार असल्याने त्याबाबत शिवसेनेचे दोन्ही खासदार, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे आणि शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.\nदरम्यान, जिल्हा परिषदांत युतीची ताकद कमी असल्याने तेथे व महापालिकांत युती करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे या कारणामुळे पानसरे यांच्यासारखा मोहरा हाताला लागल्याने युतीची इच्छा नसताना��ी वरील कारणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला बदललेल्या या राजकीय समीकरणामुळे युती करावी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.\nआता आघाडीही होणार पानसरेंसारखा तगडा नेता गेल्याने पुन्हा सत्तेत येऊ पाहणाऱ्या व आतापर्यंत आघाडीसाठी कॉंग्रेसला विचारपूसही न केलेल्या एनसीपीला आता अनिच्छेने का होईना आघाडी करण्याची पाळी आली आहे. त्यात आणखी फाटाफूट होऊन एनसीपीचा आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असून काही नगरसेवकही कमळ हातात घेणार असल्याने मतांची फाटाफूट टाळून सत्ता टिकविणे या उद्देशातून उद्योगनगरीत घायाळ होत असलेल्या एनसीपीला पूर्ण घायाळ झालेल्या कॉंग्रेसशी सलगी करण्याची वेळ आता आली आहे.\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/international-news-trump/", "date_download": "2018-11-15T05:47:47Z", "digest": "sha1:REOINHYPB4UECJOHAJUEKC52KRENQ5HP", "length": 9991, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीएनएनच्या पत्रकारांशी अध्यक्ष ट्रम्प यांचा जाहीर वाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसीएनएनच्या पत्रकारांशी अध्यक्ष ट्रम्प यांचा जाहीर वाद\nखोट्या बातम्या पसरवत असल्याबद्दल ट्रम्प यांनी फटकारले\nवॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा काही प्रसार माध्यमांवर मोठा राग आहे. त्यातच आज झालेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी सीएनएनच्या पत्रकारांनी अध्यक्ष ट्रम्प यांना काही आडवेतिडवे प्रश्‍न विचारल्याने अध्यक्ष ट्रम्प यांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी या पत्रकाराला चांगलेच फटकारले. त्यावेळी या पत्रकारानेही त्यांना काही प्रश्‍न नेटाने विचारल्यानंतर दोघांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाल्याचे पहायला मिळाले.\nया प्रकारानंतर सीएनएन वाहिनीने अध्यक्ष ट्रम्प हे सतत माध्यमांच्या विरोधात भूमिका घेत असल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली असून अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी मुक्त पत्रकारीतेचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे हे त्यांना विसरता येणार नाही याचीही आठवण करून दिली आहे. ट्रम्प यांची ही माध्यम स्वातंत्र्याविषयीची भूमिका देश हित विरोधी आहे असेही सीएनएनने म्हटले आहे.\nअध्यक्ष ट्रम्प यांच्याशी वाद घालणाऱ्या सीएनएन या वाहिनीच्या पत्रकाराचे नाव जिम अकोस्टा असे आहे. त्याने आज व्हाईट हाऊस मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी ट्रम्प यांना विस्थापितांविषयी प्रश्‍न विचारल्यानंतर ट्रम्प यांचे पित्त खवळले. तुला कोठे काय बोलायचे याची अक्कल नाही, तु खाली बस अशा शब्दात ट्रम्प यांनी त्याला खडसावले. तू सीएनएन मध्ये काम करतो आहेस ही त्या कंपनीला लाज आणणारी बाब आहे असा पाण उताराही त्यांनी केला. तुमचे चॅनल खोट्या बातम्या पसरवून केवळ आपले टीआरपी वाढवत असते. या वृत्तीने देश चालवता येत नाही असेही ट्रम्प यांनी त्यांना सुनावले. त्यानंतरही अकोस्टा याने त्यांना प्रश्‍न विचारणे सुरूच ठेवले.\nअध्यक्षीय निवडणुकीच्यावेळी रशियाने हस्तक्षेप केला होता त्यावर तुमचे म्हणणे काय असा प्रश्‍न या पत्रकारांने त्यांना विचारल्यानंतर ट्रम्प चांगलेच खवळले आणि दोघांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झालेली पहायला मिळाली. नंतर या पत्रकाराचे ओळखपत्र व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी काढून घेतले. ट्रम्प यांनी त्याला खाली बसायला लाऊन दुसऱ्या पत्रकाराला प्रश्‍न विचारण्याची अनुमती दिली. तरीही अकोस्टा याने आपला हट्ट सोडला नव्हता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्नाटकात टीपू सुलतान जयंतीवरुन राजकारण पेटले\nNext articleमोहंमद कैफ सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार\nआफ्रिदीचा पाकला घरचा आहेर-आधी आपले घर सांभाळा….मग काश्‍मीरची चिंता\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापुरात दाखल\nबांगलादेशातील निवडणुका आणखी पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली\nइस्रायलने गाझातील हमासचे टीव्ही स्टेशन केले उध्वस्त\nज्युहाई एयर शोमध्ये चीनने केले खतरनाक लेजर शस्त्रप्रणालीचे प्रदर्शन\nगोल्डमॅन सॅककडून मलेशियाची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Complete-question-of-64-Gram-Panchayat-buildings/", "date_download": "2018-11-15T06:07:41Z", "digest": "sha1:HODXTKPTK6LCJ4N4SSU4WUJGHI3M3PMS", "length": 7285, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 64 ग्रामपंचायतींच्या इमारतींचा प्रश्‍न मार्गी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › 64 ग्रामपंचायतींच्या इमारतींचा प्रश्‍न मार्गी\n64 ग्रामपंचायतींच्या इमारतींचा प्रश्‍न मार्गी\nजिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीला अद्याप इमारत नसल्याने त्या ग्रामपंचायतींचा कारभार किरायाच्या खोलीमध्ये वा चावडी, शाळेतील एखादी रूम अशा ठिकाणी भरत असे. या ग्रामपंचायतमधून कारभार चालविणेही धोकादायक होते. अशा परिस्थितीतील व ग्रामपंचायत इमारत नसणार्‍या जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये परळी तालुक्यात नऊ इमारत बांधल्या जाणार आहेत.\nएक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यातील 302 गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत��री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. ग्रामविकास खात्यामार्फत ही योजना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना म्हणून राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत ग्रामपंचायतीचा कायापालट होणार आहे.\nग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता आणि स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन पंकजा मुंडे यांनी ही योजना आखली आहे. एक हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ज्या गावांत ग्रामपंचायत कार्यालयाची स्वतःची स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येकी बारा लाख रुपये इतका निधी मिळणार आहे. यातील नव्वद टक्के रक्कम ग्रामविकास विभाग तर दहा टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने स्वनिधीतून द्यावयाची आहे.\nग्रामपंचायतची ही नवीन इमारत दुमजली असून त्याचे क्षेत्रफळ 77.19 चौ.मी. म्हणजेच 839.17 चौरस फूट असणार आहे. यामध्ये जनसुविधा केंद्राबरोबरच तलाठी, पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक व ग्रामीण स्तरावरील शासकीय कर्मचारी यांना बसण्याची व्यवस्था तसेच मिटिंग हॉल, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असणार आहेत. ग्रामस्थांना शासकीय कागदपत्रांची देवाण-घेवाण करण्यासाठी स्वतंत्र खिडक्या देखील यात असणार आहेत. ग्रामपंचायतला इमारत नसल्याने ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणहून कारभार हाकत होते. ग्रामस्थांना एखादे प्रमाणपत्र हवे असल्यास तालुक्याला जावे लागत होते. यामध्ये वेळ व पैसाही जात होता. त्यामुळे आता अशा ठिकाणी ग्रामपंचायत इमारत झाल्यास ग्रामस्थांना त्याचा फायदा होणार आहे. शिवाय नवीन इमारतीत इतर कार्यालयेही होणार असल्याने अधिकाधिक सेवा ग्रामस्थांना मिळणार आहेत.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Heavy-Rain-In-Nandurbar-Flood-In-two-River-side/", "date_download": "2018-11-15T07:04:40Z", "digest": "sha1:TBLLMCOEMN7ZDO5FHTPB4MF4PSBTKDPI", "length": 6018, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नंदुरबार : जिल्हयात मुसळधार पाऊस; नद्यांना पूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नंदुरबार : जिल्हयात मुसळधार पाऊस; नद्यांना पूर\nनंदुरबार : जिल्हयात मुसळधार पाऊस; नद्यांना पूर\nजिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नवापुर तालुक्यातील सरपनी नदीला आणि आणि रंगावली नदीला पूर आला आहे. या पुरामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले असून रंगावली नदीच्या पुरात एक महिला वाहून गेली आहे. तर सरपणी नदीच्या पुरामुळे विसरवाडी येथील पूल कोसळून धुळे सुरत महामार्गावरची वाहतूक खंडित झाली आहे.\nनंदुरबार जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार कोसळत आहे. नवापुर तालुक्यातील चिंचपाडा तालुक्यात १८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे ७० मीमी, धडगाव तालुक्यातील मोलगी भागात ८० मीमी तर अन्यत्र देखील अशाच मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नवापूर तालुक्यात सर्वाधिक हानी झाली आहे. रंगावली नदीला आलेल्या महापुरामुळे काठालगतच्या गावांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे अनेक घरातील साहित्य वाहून गेले आहे.\nजिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बचावकार्य सुरु केले आहे. रंगावली नदीच्या पुरात एक महिला वाहून गेल्याचे वृत्त आहे. अद्याप तिचा मृतदेह हाती लागलेला नाही. दरम्यान नवापुर शहरातही प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. नवापुर तालुक्यातील विसरवाडी भागातून वाहणाऱ्या सरपणी नदीच्या पुरामुळे धुळे सुरत महामार्गावरील पूल तुटून त्याचा बराचसा भाग पुरात वाहून गेला. धुळे-सुरत महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्यामुळे येथून होणारी वाहतूक खंडित झाली आहे. या मार्गावरील वाहतूक आता चरणमाळ घाट मार्गे वळवण्यात आली असून सर्वजनिक बांधकाम विभागाने तशा सूचना प्रसारित केल्या आहेत. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यरत झाले आहे. पंचनामा सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/kirit-patil-district-chairman-of-intuc/", "date_download": "2018-11-15T06:08:08Z", "digest": "sha1:CFIHTVISML4DS26YFXWQMTTJXZKCNEW7", "length": 16666, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "किरीट पाटील यांची रायगड जिल्हा इंटक अध्यक्षपदी निवड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शि��्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nकिरीट पाटील यांची रायगड जिल्हा इंटक अध्यक्षपदी निवड\nउरण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरीट पाटील यांची रायगड जिल्हा इंटक अध्यक्षपदी निवड झाली आहे.\nइंटकचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष महेंद्र घरत यांनी किरीट पाटील यांच्यावर इंटकच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देत आज त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी रायगड इंटकचे कार्याध्यक्ष रामण, मिलिंद पाडगांवकर, सरचिटणीस वैभव पाटील, गुफरान तुंगेकर, जे. डी. पाटील, आनंद ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष संजय ठाकूर, जयवंत पाटील (मामा) आदी उपस्थित होते.\nउरण शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरीट पाटील यांची इंटकच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेली २८ वर्षे मी कंपनीत इंटकच्या माध्यमातून काम करीत आहे. त्यानंतर गेली १० वर्षांपासून इंटकचे महेंद्र घरत यांच्या बरोबरीने काम करीत आहे. आता माझ्यावर इंटकच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्या पदाला न्याय देत जिल्ह्यात इंटकच्या माध्यमातून कामगारावरील अन्यायाला वाचा फोडून त्या मार्गी लावू असा विश्वास किरीट पाटील यांनी व्यक्त केला. यामुळे काँग्रेस पक्षाचीही ताकद वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराम कदमांचं चाललंय काय सोनाली बेंद्रेला जिवंतपणी वाहिली श्रद्धांजली\nपुढीलमराठीत लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला 10 टक्के वाटा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nरविवारी मध्य रेल्वेवर गर्दी उसळणार,140 लोकल फेऱ्या रद्द\nमराठा समाजाला महिनाभरात आरक्षण, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाख��ला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/fight-between-divakar-raote-and-vinod-tawde-on-state-government-employees-strike-299199.html", "date_download": "2018-11-15T06:25:01Z", "digest": "sha1:YWAO5P6VWVXTK62BULKEI22J2PXSENQB", "length": 5182, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरून रावते आणि तावडेंमध्ये खडाजंगी–News18 Lokmat", "raw_content": "\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरून रावते आणि तावडेंमध्ये खडाजंगी\nमुंबई, 07 ऑगस्ट : सातवा वेतन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर गेले आहेत. त्याचे तीव्र पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटताना दिसले. या संपाच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात मोठी खडाजंगी रंगली. संपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना संपकरी करणाऱ्यांवर कारवाई करणार अशी भूमिका दिवाकर यांनी घेतली तर आपल्या मागण्य़ांसाठी संप करणं हा त्यांचा हक्क असल्याची भूमिका विनोद तावडे यांनी घेतली. याच्यावर या दोघांमघ्ये खडाजंगी झाली.सरकारी कर्मचारी संघटनेत 5 लाख सरकारी, अडीच लाख जिल्हा परिषद, 7 लाख शिक्षक, नगर पालिका आणि महापालिका असे एकूण 17 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. अशी माहिती राज्य कर्मचारी संघटनेचे अविनाश दौंड यांनी दिली आहे. राज्य सरकार कर्मचारी मध्यवर्ती संघटनानी पुकारलेल्या संपानंतर आज काही कर्मचारी यांनी मंत्रालय गार्डन गेट येथे काम बंद पुकारले आहे. अनेक शासकीय कर्मचारी यांना संघटनाचे लोक थांबवले जात आहे.खासदार साहेब, माझ्याव���चा गुन्हा मागे घ्या नाहीतर मी जीव देईन\nराज्य सरकारच्या काही कर्मचारी संघटना संप पुकारलाचा परिणाम म्हणजे मंत्रालयातील कॅन्टीन बंद पडलेले आहे. राज्य सरकाराचे काही कर्मचारी संपात सहभागी झाल्याने क्लार्क, पिऊन सारखे कर्मचारी कामावर नाहीत.हेही वाचा...VIDEO : आता चिमुकलेही मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरडोक्यावरून गेला ऑईल टँकर, तरुणाचा जागीच मृत्यूसावधान मुंबईतील चायनीज गाड्यांवरील चिकन रोगटलेल्या, मेलेल्या कोंबड्यांचं\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/new-serial-zee-marathi-raje-sambhaji-esakal-news-71586", "date_download": "2018-11-15T06:55:27Z", "digest": "sha1:WNMCKXP7OLQTM2BYMW7OGADQU6FF3QVK", "length": 21127, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "new serial on zee marathi raje sambhaji esakal news डॉ. अमोल कोल्हे साकारणार संभाजीराजांची भूमिका | eSakal", "raw_content": "\nडॉ. अमोल कोल्हे साकारणार संभाजीराजांची भूमिका\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nझी मराठीवर नव्याने दाखल होणा-या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेद्वारे. येत्या २४ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता दोन तासांच्या विशेष भागाने या मालिकेचा भव्य शुभारंभ होणार आहे. तर २५ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. ही मालिका झी मराठीसह झी मराठी एचडी वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nमुंबई ; छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. कारण नियती प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेत होती. एकीकडे कर्तृत्व आणि शौर्य गाजवत असताना दुसरीकडे स्वकीयांकडूनच होणारे वारही झेलत होते. यवनांचं आक्रमण आणि स्वकियांची बंडाळी या सर्वांना हा राजा पुरुन उरला खरा पण त्याची दखल इतिहासाने हवी तशी घेतली नाही याची रुखरुख आजही अनेकजण बोलून दाखवतात. काय होता हा या राजाचा इतिहास इतिहासाच्या पानात काय दडलंय इतिहासाच्या पानात काय दडलंय याच प्रश्नाचा धांडोळा घे��ला जाणार आहे झी मराठीवर नव्याने दाखल होणा-या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेद्वारे. येत्या २४ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता दोन तासांच्या विशेष भागाने या मालिकेचा भव्य शुभारंभ होणार आहे. तर २५ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. ही मालिका झी मराठीसह झी मराठी एचडी वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nया मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका कोण करणार याबद्दल कमालीची उत्सुकता होती. राजांचं हे रुप कसं असेल कोणता कलाकार ही भूमिका साकारेल हे सांगण्यासाठी एका शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अतिशय दिमाखदार पद्धतीने वाजत गाजत या रुपाचं प्रथम दर्शन दाखवण्यात आलं ज्यात डॉ. अमोल कोल्हे हे संभाजीराजांचं रुप घेऊन उपस्थितांसमोर अवतरले. या भूमिकेबद्दल बोलतांना डॉ. कोल्हे म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेलं स्वप्न आज पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. ज्या राजाने आपल्या कर्तृत्वाने औरंगजेबासारख्या शहेनशहाला मात दिली, ९ वर्षांच्या कारकिर्दीत लढलेल्या सर्व लढाया ज्याने जिंकल्या अशा अजेय राजाची महती अजूनही आपल्यापर्यंत हवी तशी पोचली नाहीये. ही मालिका म्हणजे त्याच राजाचा देदीप्यमान इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल.”\nयावेळी झी मराठीचे बिझनेस हेड निलेश मयेकर आपल्या मनोगतात म्हणाले की, “आजवर झी मराठीने आपल्या प्रेक्षकांना कायम मनोरंजनापलिकडे काही तरी वेगळं दिलंय. कारण मनोरंजन हा जरी उद्देश असला तरी त्यासोबत सामाजिक जबाबदारीचंही भान आम्ही कायम बाळगतो. यापूर्वी जय मल्हार पौराणिक मालिकेतून खंडेरायांची गाथा अवघ्या महाराष्ट्राला आम्ही सांगितली. आता स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वीरपुत्राची गाथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आणि ती सर्वांना भारावून टाकणारी असेल असा विश्वास मला आहे.”\nयाप्रसंगी मालिकेचे निर्माते पिंकू बिस्वास , दिग्दर्शक कार्तिक केंढे, राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणा-या प्रतीक्षा लोणकर, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे , औरंगजेबाची भूमिका साकारणारे अमित बहल, मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे, छायालेखक निर्मल जानी, साहस दृश्यकार रवि दिवाण आणि इतर कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते.\n���त्रपती संभाजी राजांच्या आयुष्यावर दृष्टीक्षेप टाकला तर एक बाब प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे लहानपणापासूनच अनेक चढ-उतार त्यांच्या आयुष्यात आले. वयाच्या दुस-या वर्षी आईचं छत्र हरवलं मात्र आजी जिजाऊसाहेबांच्या सावलीत स्वराज्याचं बाळकडू त्यांना मिळालं. अवघ्या नवव्या वर्षी मिर्झाराजांच्या गोटात जाऊन स्वराज्यासाठी मोगल मनसबदार झाले. दहाव्या वर्षी आग्र्याला शहेनशहा औरंगजेबाच्या दरबारात आपल्या बाणेदारपणानं भल्याभल्यांना चकित केलं. आग्र्याहून सुटकेनंतर मथुरा ते राजगड प्रवास एकट्यानं केला. पण युवराजपदी शंभूराजे विराजमान झाले आणि राजारामांच्या जन्मानंतर सुरु झालेल्या कुटुंबकलहानं डोकं वर काढलं. कारस्थानी कारभा-यांनी स्वार्थासाठी महाराणी सोयराबाईंच्या मातृसुलभ भावनेला फुंकर घातली. आरोप आणि बदनामीची धुळवड शंभूराजांच्या आयुष्यात सुरु झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य आणि शंभूराजे दोन्ही पोरके झाले. घरातील वादळ सुरु असतानाच स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, आदिलशहा हे सारे शत्रू एकाचवेळी सज्ज झाले. त्यात भर म्हणून खुद्द शहेनशहा औरंगजेब अफाट सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. स्वराज्य धास्तावलं, स्वराज्याला प्रश्न पडला आता काय करेल शिव सिंहाचा छावा कसा समोर जाईल या सुलतानी आक्रमणाला कसा समोर जाईल या सुलतानी आक्रमणाला छातीवर संकट झेलताना घरभेद्यांकडून तर वार होणार नाही ना छातीवर संकट झेलताना घरभेद्यांकडून तर वार होणार नाही ना काय ठरवेल इतिहास शंभूराजांना स्वराज्यविध्वंसक की स्वराज्यरक्षक काय ठरवेल इतिहास शंभूराजांना स्वराज्यविध्वंसक की स्वराज्यरक्षक याच आणि अशाच अनेक प्रश्नांवर आणि त्यांच्या उत्तरांवर या मालिकेचं कथासूत्र आधारलेलं आहे.\nस्वराज्याबद्दलचं जाज्वल्य प्रेम आणि अभिमानाने भारलेला हा शंभुराजांचा इतिहास प्रेक्षकांना भव्य दिव्य स्वरुपात या मालिकेतून बघता येणार आहे. मालिकेची निर्मिती डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली राव आणि पिंकू बिस्वास यांनी केली आहे. येत्या २४ सप्टेंबरला दोन तासांच्या विशेष भागाने मालिकेचा भव्य शुभारंभ होणार असून २५ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. ही मालिका प्रेक्षकांना बघता येणार आहे.\nशेतकऱ्या���च्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n\"पुल'कित विश्‍व आज उलगडणार\nपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त \"सकाळ'तर्फे आयोजित \"पुलं'चे साहित्यविश्‍व उलगडून दाखवणारा...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28856/by-subject", "date_download": "2018-11-15T07:07:49Z", "digest": "sha1:O752HVNU3A5URABPPKXLQWLOH5C2K6PN", "length": 3072, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "महाराष्ट्र मंडळांच्या बातम्या विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /महाराष्ट्र मंडळांच्या बातम्या /महाराष्ट्र मंडळांच्या बातम्या विषयवार यादी\nमहाराष्ट्र मंडळांच्या बातम्या विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/f2568d8747/svapnatali-luxury-car-maker-ecaaya-pvt-", "date_download": "2018-11-15T07:15:06Z", "digest": "sha1:JQA4XSGUGWX4W44HMNZ6CHIHI4OMSILV", "length": 16069, "nlines": 92, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "स्वप्नातली लक्झरी कार बनवणारी एचआय प्रायव्हेट लि.", "raw_content": "\nस्वप्नातली लक्झरी कार बनवणारी एचआय प्रायव्हेट लि.\nबेंटली अझ्युर, मर्सिडीझ बेंझ मेबॅच, रोल्स रॉयस फॅन्टम आणि डीसी अवंती... या आणि अशाच प्रकारच्या मागणीनुसार गाड्या (मेड टू ऑर्डर) तयार करणारी कंपनी म्हणजे एचआय प्रायव्हेट लिमिटेड. मेड टू ऑर्डर लक्झरी कार तयार करणं हेच या कंपनीचं उद्दीष्ट आहे...त्यामध्ये त्यांनी भारतात अनेक पायंडे रचलेत. सध्या आपण अशा युगात आहोत, जिथे आपले बूट, सूट, दागिने आणि बॅग्ज सगळं काही आपल्याला हवं तसं डिझाईन केलेलं असतं. त्यामुळेच ह्रदयेश कुमार नामदेव यांनी मागणीनुसार हव्या तशा गाड्या उत्पादित करण्याची सुविधा देण्याचं ठरवलं. ग्राहकाच्या स्वप्नातली कार तयार करण्यासाठी जागतिक दर्जाचा उत्पादन ब्रँड तयार करणं ही त्यामागची कल्पना होती.\n२०१५ मध्ये भारतात या ब्रँडची सुरुवात झाली. आता त्यांच्या मागणीनुसार जागतिक दर्जाच्या गाड्या तयार करणारा एक समूह झाला आहे. एचआय प्रायव्हेट लिमिटेड तुम्हाला हवी तशी कार खास तुमच्यासाठी, तुमच्या मागणीनुसार तयार करते...अशाप्रकारची कार संपूर्ण जगात एकमेव असते, असं एचआय प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संचालक आणि सीईओ ह्रदयेश सांगतात. ह्रदयेश फक्त ३६ वर्षांचे आहेत. ‘मॉरीस स्ट्रीट’ ही त्यांनी हातानं बांधलेली, तयार केलेली पहिली लक्झरी कार.\nप्रायव्हेट बँकिंगमधलं करियर आणि एचएनआय आणि काही राजघराण्यांची संपत्तीविषयक कामं हाताळल्यानंतर ह्रदयेश यांच्या लक्षात आलं की लक्झरी कार आणि अगदी मर्यादित असलेल्या कलाकृती आणि अन्य उत्पादनं जमा करणं हे त्यांच्या बहुतेक ग्राहकवर्गाची आवडती गोष्ट होती. हे सगळेजण जगातल्या सर्वोत्तम ब्रँड्सच्या कार विकत घेत असत. ते पाहिल्यावर जर आपण जागतिक दर्जाच्या लक्झरी गाड्यांचा भारतीय ब्���ँड तयार केला, तर चमत्कारच होईल हे ह्रदयेश यांच्या लक्षात आलं.\nकोणत्याही लक्झरी उत्पादनांमध्ये हे फक्त खास आपल्यासाठीच असलं पाहिजे अशी प्रत्येकाची अत्यंत प्रबळ इच्छा असल्याचं ह्रदयेश यांच्या लक्षात आलं होतं. मास्टरपिस म्हणजे अगदी एकमेव लक्झरी उत्पादन देणारी एचआय सुरु करण्यामागे हे सुरुवातीचे विचार होते. अर्थातच त्यानंतर त्याबाबत त्यांनी जगभरातलं या विषयावरचं संशोधनही केलं आणि त्यातूनच एचआयची निर्मिती झाली.\nत्यामुळेच ह्रदयेश यांनी त्यांचे वडील एम. लाल यांच्यासोबत एचआय सुरु केलं. एम. लाल यांनी भेलसाठी ३४ वर्ष अनेक अभियांत्रिकी विभाग हाताळले. एचआयची प्रत्येक कार ही एकमेव असते आणि ती हातांनी जोडलेली असते. कारची उत्पादन प्रक्रिया म्हणजे त्याचं डिझाईन, मशिनरी, साचा, वैशिष्ट्यं, कार्य आणि अगदी शेवटचा हातही फिरवला जातो तो त्या गाडीच्या मालकाच्या मागणीनुसार, त्याला हवा तसाच...\nएकदा तयार केलेलं अशा प्रकारचं मॉडेल हे कधीही बदललं जात नाही किंवा पुनर्उत्पादितही होत नाही, असं त्यांची टीम सांगते. अशा प्रकारच्या कार फक्त आणि फक्त मागणीनुसारच बनवल्या जातात आणि त्या नेहमीच्या माध्यमांतून विक्रीसाठी उपलब्ध नसतात.\nग्राहकानं ऑनलाईन मागणी केली की मग सगळ्यांत आधी त्या ग्राहकाची गरज काय हे सगळी टीम समजावून घेते. त्यानंतरचा टप्पा खूप महत्त्वाचा असतो, तो म्हणजे मांडलेली कल्पना प्रत्यक्षात उतरवणं खरोखर शक्य आहे का याची चाचपणी टीम करते. अगदी फुलपाखरासारखी दिसणाऱ्या कारची मागणीही असू शकते, असं ह्रदयेश सांगतात. अशा प्रकारची गाडी कदाचित संग्रहालयात खूप छान दिसेल. पण रस्त्यावर सेवा देण्याच्या अगदी व्यावहारिक हेतूसाठी तिचा काहीच उपयोग होणार नाही, असंही ते स्पष्ट करतात.\nकंपनीची बहुतेक उत्पादनं ही एनसीआर आणि मुंबईच्या सेटअपमधून तयार केली जातात. यंत्रणेबद्दल जर ग्राहकाची विशिष्ट मागणी असेल तर ती पुरवली जाते. जगभरातून कुठेही मागणी नोंदवली जातं असली तरी उत्पादन मात्र भारतातच केले जाते.\nएचआय कंपनी सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. जागतिक पातळीवरील संस्थांकडून आर्थिक मदत, गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.\nजगभरातून तीनशे निमंत्रण आल्याचा दावा एचआय कंपनी करतेय. सध्या ते काही नवीन प्रकल्पांवर काम करत आहेत. प्रत्येक कारची सरासरी किंमत १० लाख डॉलरच्या घरात आहे. पण काही प्रकारांनुसार किंमतीतही फरक असतो. जागतिक बाजारपेठेत नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी एचआय सुरू केल्याचं ह्रदययेश सांगतात. कितीही स्पर्धा असला तरी आम्ही सतत काहीतरी संशोधनात्मक आणि निर्मितीक्षम असं करु असा दावाही ते करतात.\nपत मानांकन देणाऱ्या ICRA या संस्थेच्या पाहणीनुसार भारतात लक्झरी कारची विक्री २०२०पर्यंत सध्याच्या ३० हजार वरुन एक लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या सुमारे १ कोटी ८ लाख भारतीय हे कोट्यधीश म्हणून गणले जातात, तसंच ही संख्या वेगानं वाढण्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे जागतिक पातळीवर आरामदायी कार खरेदी करणाऱ्यांच्या यादीत भारतीयांचं स्थान काय आहे याचा अंदाज बांधता येतो.\nभारतातील कार विक्रीमध्ये लक्झरी कारच्या विक्रीचं प्रमाण १.५ टक्क्यांपेक्षाही कमी होतं. जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत तर हे प्रमाण अगदी नगण्य आहे. बीएमडब्लूचे अध्यक्ष फिलीप वॉन सहर यांच्या मते मेट्रो शहरांबरोबरच टू टायर आणि थ्री टायर शहरांमध्ये विक्रीची संधी जास्त आहे. वाढती बाजारपेठ म्हणजे तीव्र स्पर्धा..२०१४-१५ या वर्षात ११ हजार २९२ वाहनं विकली गेल्याचं ऑडी कंपनी सांगते. तर मर्सिडिज बेंझच्या दाव्यानुसार त्यांची ११ हजार २१३ वाहनं विकली गेली. याचा अर्थ दोन्ही कंपन्यांच्या विक्रीत गेल्या वर्षीपेक्षा अनुक्रमे ११.५१ आणि १८ टक्के वाढ झालीये. पण मोठ्या आणि ब्रँडेड गाड्यांच्या या युगात एचआय कुठे असेल यावर ह्रदयेश यांचं उत्तर वेगळं आहे. त्यांच्या मते गाड्यांचं मर्यादित उत्पादन घेण्यापेक्षा एकच गाडी तयार करण्यावर त्यांचा भर असेल.\nयासारख्या काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nपिक्काबॉक्स – जगप्रवासादरम्यान पायाभरणी एका आगळ्यावेगळ्या व्यवसायाची\nप्रदुषणमुक्तीसाठी शाळकरी मुलांनी पंधरा दिवसांत तयार केली सौरऊर्जाधारित कार\nसर्वकाही फिक्स करते ʻफिक्सोफीʼ\nआणखी काही प्रेरणादायी यशोगाथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-pre-plantation-cotton-will-hit-7670", "date_download": "2018-11-15T07:02:34Z", "digest": "sha1:JBAT4F6ROU6EALR44IHPHG6OVWII7SAS", "length": 15827, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Pre plantation of cotton will hit | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका\nपूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nजळगाव ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि बियाण्यांसंबंधीच्या अडचणी यामुळे यंदा जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड सुमारे ४५ हजार हेक्‍टरने कमी होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.\nजळगाव ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि बियाण्यांसंबंधीच्या अडचणी यामुळे यंदा जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड सुमारे ४५ हजार हेक्‍टरने कमी होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.\nराज्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कापूस लागवड केली जाते. त्यात सुमारे ९५ हजार ते एक लाख हेक्‍टवर पूर्वहंगामी कापूस असतो. २०१५-१६ मध्ये कापसाला सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर होते, तर जूनमध्ये दर ५६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. या बाबी लक्षात घेता चोपडा, यावल, रावेर, जळगाव, मुक्ताईनगरमधील तापीकाठासह पाचोरा, धरणगाव, जळगावच्या गिरणा नदीच्या काठावरील गावांत पूर्वहंगामी कापूस लागवड बऱ्यापैकी झाली होती; परंतु गुलाबी बोंड अळीमुळे डिसेंबर व जानेवारीतच पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र रिकामे करण्याची वेळ आली.\nफरदड कापसाचे उत्पादन अनेक शेतकरी घेऊ शकले नाहीत. त्यातच कापसाचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर पुन्हा मशागत, बियाणे, पेरणीची मजुरी असा खर्च करून शेतकऱ्यांना रब्बी पिके घ्यावी लागली. मोठे नुुकसान कापूस उत्पादकांचे झाले. या सर्व बाबी लक्षात घेता यंदा पूर्वहंगामी कापूस लागवड कमी होईल. ज्यांच्याकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांनी ऊस, केळी व इतर फळ, भ���जीपाला पिकांना पसंती दिल्याची माहिती मिळाली आहे.\nयंदा कापसाचे बियाणे २० मेनंतर येणार आहे. ते वेळेत आले असते तर पूर्वहंगामी कापूस लागवड २० मेपर्यंतच अनेक शेतकऱ्यांनी उरकून घेतली असती; परंतु कापूस बियाणे मेनंतर येईल. त्याचे वितरण वेळेत होते की नाही, हादेखील प्रश्‍न आहे. म्हणजे लागवडीला आणखी आवडाभर उशीर झाला तर जूनमध्येच खऱ्या अर्थाने शेतकरी लागवडीस पसंती देतील.\nकापूस बियाणे पुरवठ्याचा मुद्दा हा शासनाचा विषय आहे; परंतु गुलाबी बोंडअळी निर्मूलन मोहिमेसंबंधी शासनाने कार्यवाही हाती घेतली आहे. कापसाचे क्षेत्र १२ ते १३ टक्‍क्‍यांनी कमी होईल, असा अंदाज आहे.\n- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव\nजळगाव बोंड अळी bollworm कापूस ऊस\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/instead-of-sath-bara-will-give-property-card-in-the-city-in-kolhapur/", "date_download": "2018-11-15T06:58:29Z", "digest": "sha1:G5EG3Q47E47GFWAESAWGQMBVB3A4DQXU", "length": 6785, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरात सात-बारांचे होणार प्रॉपर्टी कार्ड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शहरात सात-बारांचे होणार प्रॉपर्टी कार्ड\nशहरात सात-बारांचे होणार प्रॉपर्टी कार्ड\nकोल्हापूर : अनिल देशमुख\nशहरात असूनही सात-बारा मिळत असलेल्या मिळकतधारकांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) मिळणार आहे. याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी नगरभूमापन आणि प्रांताधिकारी कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार माहिती संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे.\nकोल्हापूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शेती म्हणून वापर केल्या जाणार्‍या जमिनी विकसित केल्या जात आहे���. या जमिनींवर निवासी वसाहती, कॉलन्या वसल्या आहेत. त्यासाठी या शेतीच्या जमिनींचे रूपांतर बिनशेतीतही झाले आहे. मात्र, त्यावर उभारलेल्या मिळकतींचे अद्याप प्रॉपर्टी कार्ड झालेले नाही. शहरात सुमारे 33 हजार सात-बारा आहेत. यापैकी काही सात-बारांचे प्रॉपर्टी कार्ड झाले आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.\nशहरातील मिळकतींचे जे सात-बारा बिनशेती झाले आहेत, त्यांचे प्रॉपर्टी कार्ड करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले आहेत. त्यानुसार करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, नगरभूमापन अधिकारी किरण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत पायलट प्रोजक्ट म्हणून तातडीने हे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार माहिती संकलनाचे कामही नगरभूमापन कार्यालयाकडून सुरू करण्यात आले आहे.\nकाही मिळकतींचे सात-बाराही आहेत आणि प्रॉपर्टी कार्डही आहेत. प्रॉपर्टी कार्डवर नोंदी नाहीत, तर सात-बारांना नोंदी केेल्या जात आहेत. अनेक ठिकाणी जमीन बिनशेती करून ती विकसित केली जाते. मात्र, विकसक त्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड करत नाहीत. याउलट प्रत्येक मिळकतधारक स्वत:पुरते प्रॉपर्टी कार्ड करून घेत असतात.\nमात्र, अनेकदा विकसकाने रस्ते, पायाभूत सुविधांसाठी सोडलेल्या जागेचा प्रश्‍न निर्माण होतो. यामुळे सात-बारावरील क्षेत्र आणि प्रॉपर्टी कार्डचे क्षेत्र जुळवताना अडचणी निर्माण होत असल्याने प्रॉपर्टी कार्डचे काम रेंगाळले होते. मात्र, हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याने शहरातील सात-बारा मिळकतधारकांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड मिळण्याची शक्यता आहे.\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Maharashtra-State-Muslim-Reservations-Council-in-Osmanabad/", "date_download": "2018-11-15T06:05:47Z", "digest": "sha1:IZQRURLP5RAUZ2EBRRTSZJ5JHYFA23AQ", "length": 8518, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरक्षणावरुन व्यासपीठावरच जुगलबंदी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › आरक्षणावरुन व्यासपीठावरच जुगलबंदी\nमहाराष्ट्र राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषदेच्या व्यासपीठावरच समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी आणि काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांची जुगलबंदी झाली. आजपर्यंत सत्तेत राहूनही काँग्रेस, राष्ट्रवादीने विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण का दिले नाही, असा सवाल करीत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला. यावर काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मुस्लिम धर्मियांच्या आजपर्यंतच्या विकासात सर्वाधिक योगदान काँग्रेसचेच असल्याचा खुलासा करीत आझमी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.\nमहाराष्ट्र राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषद आज शनिवार (दि. १ सष्टेंबर) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये झाली. अध्यक्षस्थानी खासदार हुसेन दलवाई होते. स्वागताध्यक्ष म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते. आमदार अबूआझमी, नसीम खान, नवाब मलिक, बाबाजानी दुर्राणी, राहुल मोटे, काँग्रेसचे विश्वास शिंदे, तौफिक हत्तुरे, वजाहत मिर्झा, ख्वॉजा बेग आदी उपस्थित होते. राज्यभरातून मुस्लिम समाजातील आरक्षण समितीचे कार्यकर्ते, विचारवंत,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.\nयावेळी या परिषदेत बोलताना लातूरचे मोहसीन खान यांनी कवितेतून ग्रामीण मुस्लिम समाजाची व्यथा मांडली. चंद्रपुर येथील फैजतुल्ला बेग यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही नेत्याने कोणत्याही कार्यक्रमात सत्कार, हार, फुल स्वीकारू नये. ही बाबलहान असली तरी याचा मोठा परिणाम होईल, असे मत व्यक्त केले.\nजमात ए इस्लामी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तौफिक अस्लम यांनी केवळ आरक्षणावरच न थांबता खासगी क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पुढाकारही नेत्यांनी घ्यावा तसेच सर्व मुस्लिम व्यवसाय करतात त्यांच्यात समन्वय तयार करून देशस्तरावर व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली. बीड चे प्रा. इलियास इनामदार यांनी राजकीय पक्षाला धर्म समजू नका. राजकीय नेते जसे सांगताततसे वागू नका, असा सल्ला दिला.\nकोणावरही टिकाटिप्पणी न करता आता आरक्षणासाठी काय करता येईल, कोणता मार्ग अवलंबता येईल यावर चर्चा करावी, असे आवाहन केले. आ. मलिक यांनी चर्चेत हस्तक्षेप करुन केले. त्यांनी आंदोलन तेवत ठेवण्याचे आवाहन करत मुस्लिम समाजाला आरक्षणाला भाजपसरकारने वंचित ठेवल्याचा आरोप केला. नसिम खान यांनी २०१४ मध्ये आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले.मात्र, आरएसएसच्या इशाऱ्यावरून भाजपने मुस्लिम आरक्षणाचा कायदा केलानाही, असा आरोप केला.माजी आमदार युसुफ आब्रहानी, आमदार ख्वॉजा बेग, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही भाजपवर जोरदार टीका केली.\nयावेळी हे ठराव मंजूर\nसमाजाला प्राथमिक ते उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे.\nमौलाना आझाद आर्थिक मंडळाला दरवर्षी २०० कोटी निधी द्या.\nमुस्लिम मुले व मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे.\nसमाजाला सर्वच क्षेत्रात १० टक्के आरक्षण देण्यात यावे.\nराज्यातील वक्फ जमिनीवरील अतिक्रमण हटवून विकास करा.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Kedari-family-killed-in-accident/", "date_download": "2018-11-15T07:09:55Z", "digest": "sha1:2AL6YC5EVL4D4PBWLK3UHZSCHTAXKFXK", "length": 6593, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवस फेडला,पण काळाने डाव साधला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › नवस फेडला,पण काळाने डाव साधला\nनवस फेडला,पण काळाने डाव साधला\nमुलगा झाला....त्याचे नाव ठेवले.... गणपतीवरील नितांत श्रद्धेपोटी मुलासाठी नवस बोलला होता.... त्याचा गणपतीला बोललेला नवस फेडण्यासाठी प्रजासत्ताकदिनाची सुट्टी साधून कुटुंबीय गणपतीपुळे येथे गेले. मात्र नवस फेडल्यानंतर अख्यख्या कुटुंबावरच काळाने घाला घातला. अन् पुण्यातील केदारी, वरखडे व नांगरे या नातेवाईक कुटुंबातील बारा जणांसह चालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना शुक्रवारी रात्री कोल्हापूर येथे घडली. शोकाकुल वातावरणात शनिवारी सायंकाळी तीनही कुटुंबांतील बारा जणांवर अंत्यसंस्कार केले.\nकेदारी कुटुंबीय पुण्य���तील बालेवाडी परिसरात राहतात. या कुटुंबातील भरत केदारी व मंदा केदारी यांची मुले सचिन केदारी व दिलीप केदारी, मनीषा वरखडे आणि छाया नांगरे टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करत होता. त्याची वाहने वेगवेगळ्या कंपन्यांना सेवा देतात; तर मनीषा वरखडे व त्यांचे कुटुंब पिरंगुट येथे राहतात. छाया नांगरे या बालेवाडीतच केदारी कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत.\nसचिन याच्या मुलाच्या जन्माचा नवस फेडण्यासाठी सचिन केदारी, त्याची पत्नी, मुले, त्याची आई, दोन बहिणी आणि त्यांची मुले अशा सोळा जणांनी गणपतीपुळे येथे जाण्याचे नियोजन केले. सचिनकडे लहान वाहने असल्याने त्यात एवढी माणसं बसणार नाहीत म्हणून त्यांनी डोणजे येथील साई टूर्सची टेम्पो ट्रॅव्हलर भाड्याने नेली. गुरुवारी रात्री ते पुण्याहून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान शुक्रवारी गणपतीपुळे येथे दर्शन घेऊन कुटुंबीय कोल्हापुरात आले.\nमात्र कोल्हापूर येथील पंचगंगेवरील शिवाजी पुलाच्या कठड्याला धडकून टेम्पो ट्रॅव्हलर रात्री नदीत कोसळली. यात ज्याचा नवस फेडण्यासाठी कुटुंब गेले होते त्या सानिध्यसह बारा जणांचा आणि चालकाचा करुण अंत झाला. कुटुंबातील दिलीप केदारी, त्यांचे वडील भरत केदारी व छाया नांगरे यांचे पती दिनेश नांगरे काही कामामुळे त्यांच्यासोबत गेले नव्हते. मात्र त्यांना मोठ्ठा मानसिक धक्का बसला. शनिवारी सायंकाळी त्यांचे मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Fire-in-Tarle-Loss-of-10-lakhs/", "date_download": "2018-11-15T06:07:06Z", "digest": "sha1:47YGYY7IZPEJHRBIJBUOQF72HVVUD7NK", "length": 5167, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तारळे येथे आग; १० लाखांचे नुकसान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तारळे येथे आग; १० लाखांचे नुकसान\nतारळे ये��े आग; १० लाखांचे नुकसान\nफोटो स्टुडिओ दुकानाला लागलेल्या आगीत दुकान जळून खाक झाले. यामध्ये महागडे कॅमेरे, फोटो स्टुडिओचे साहित्य, झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर, ग्राहक सेवा केंद्राची कागदपत्रे, फर्निचर व इतर साहित्य आगीत जळाले आहे. तारळे (ता. पाटण) येथे गुरुवार दि. 25 रोजी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आगीची झळ शेजारच्या दुकानालाही बसली असून शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.\nतारळे-घोट रस्त्यावर विजय बापूराव सपकाळ (रा. डफळवाडी, ता.पाटण) यांचे केदारनाथ फोटो स्टुडिओ नावाचे दुकान आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक सेवा केंद्र, झेरॉक्स, लॅमिनेशन मशीन आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी दुकान उघडले. त्यानंतर ते 10.45 च्या सुमारास दुकानाचे शटर ओढून बँकेत गेले. त्यानंतर काही वेळातच दुकानातून धूर येत असल्याचे काही लोकांना दिसले.\nत्यामुळे काहींनी सपकाळ व वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास याची माहिती दिली, तर काही युवकांनी शटर उघडले. तोपर्यंत संपूर्ण दुकानाने पेट घेतला होता. त्याचदरम्यान वीजपुरवठा खंडित केल्याने आजुबाजूला बोअर असूनही त्याचा उपयोग झाला नाही. यावेळी युवक व ग्रामस्थांनी दिसेल त्या घरातून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तलाठी धनंजय भोसले यांनी आगीचा पंचनामा केला.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Gaairi-lankesh-case-searching-in-Satara/", "date_download": "2018-11-15T07:05:40Z", "digest": "sha1:D6OJBRMC5NZOGRUL5SIS2ACRMVDSZ5Z7", "length": 7246, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लंकेश हत्या प्रकरण : पोलिसांचे सातार्‍यात सर्चिंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लंकेश हत्या प्रकरण : पोलिसांचे सातार्‍यात सर्चिंग\nलंकेश हत्या प्रकरण : पोलिसांचे सातार्‍यात सर्चिंग\nकर्नाटक राज्यातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांनी सातार्‍यात वास्तव्य केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षणही घेतल्याचे वृत्त दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सातारा पोलिस दल खडबडून जागे झाले आहे. बंगळूर पोलिसांनी सातार्‍यात नेमकी कोठे व कोणती कारवाई केली होती यासाठी सातारा पोलिसांनी शनिवारी सर्चिंग ऑपरेशन सुरू होते. मात्र, या ऑपरेशनमध्ये काय झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.\nगौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांनी सातार्‍यात वास्तव्य केल्याचे समोर येत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येतील नेमका किती जणांनी सातार्‍यात मुक्काम केला संशयित मारेकरी सातार्‍यात कोणाच्या ओळखीने आले होते संशयित मारेकरी सातार्‍यात कोणाच्या ओळखीने आले होते हत्येनंतर ते नेमके कधी आले होते हत्येनंतर ते नेमके कधी आले होते सातार्‍याशी या प्रकरणात आणखी कोणती लिंक आहे सातार्‍याशी या प्रकरणात आणखी कोणती लिंक आहे असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. याबाबत दै.‘पुढारी’ने शनिवारी वृत्त प्रसिध्द केल्यानंतर सातारा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.\nगौरी लंकेश यांच्या हत्येसारख्या संवेदनशील प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी सातार्‍यात एका घरावर छापा टाकून काही जणांकडे चौकशी केली होती. हे पोलिस सातार्‍यात आले असल्याची कोणतीच खबर सातारा पोलिसांकडे नव्हती. हा प्रकार दै.‘पुढारी’ने समोर आणल्यानंतर पोलिसांनी सर्चिंग ऑपरेशन करण्यास सुरूवात केली आहे. गौरी लंकेश यांच्यापूर्वी महाराष्ट्रातील अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्याने या प्रकरणाला वेगळी किनार आहे.\nत्याच पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शनिवारी कोडोली परिसरासह शहरातील प्रमुख ठिकाणी चौकशी केली. बंगळूर पोलिस नेमके कोठे उतरले होते व कोणती कारवाई केली याचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहे. या सर्चिंग ऑपरेशनमधून डॉ. दाभोलकर किंवा कॉ. पानसरे यांच्या खून प्रकरणातील काही धागेदोरे हाती येतात का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. दि. 29 मे रोजी हे पथक सातार्‍यात दाखल झाले होते. त्या अनुषंगाने शहरातील सीसीटीव्ही आता पोलिसांच्या रडारवर आले आहे. तसेच रेकॉर्डवरील काही संशयितांची उलटतपासणी करण्याचा विचारही आता होत आहे. शनिवारी दिवसभर हे सर्चिंग ऑपरेशन सुरू होते. मात्र, यामधील नेमकी माहिती मिळाली नाही.\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Launch-of-Panchgani-E-Toilet-for-Tourists/", "date_download": "2018-11-15T07:03:49Z", "digest": "sha1:BYHMWUJDOE7AQBIFM44T7BYAZQU3CLRY", "length": 5702, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्यटकांसाठी पाचगणीत ई- टॉयलेटचा शुभारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पर्यटकांसाठी पाचगणीत ई- टॉयलेटचा शुभारंभ\nपर्यटकांसाठी पाचगणीत ई- टॉयलेटचा शुभारंभ\nस्वच्छतेच्याबाबतीत देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या पाचगणी पालिकेने एक अभिनव योजना राबवली आहे. पर्यटननगरीतील गर्दीच्या ठिकाणी ई-टॉयलेट उभारून स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे.\nशहरात पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणी चार ई-टॉयलेट बसविण्यात आली आहेत. टॉयलेट कुठेे आहे, याची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होत असल्याने पर्यटकांना तेथे तत्काळ पोहोचता येणार आहे. शहरात पहिल्यांदाच ही संकल्पना राबवण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात इतर ठिकाणी असे ई-टॉयलेट बसवता येणार आहेत. ही अभिनव कल्पना असून अत्याधुनिक जीपीएस प्रणालीचा यात वापर करण्यात आला आहे.\nई-टॉयलेटमध्ये अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा आहे. एका व्यक्तीला बसता येईल, अशा भारतीय पद्धतीची यात व्यवस्था आहे. पाच रुपयांचे नाणे टाकल्यास दार उघडे होते. या टॉयलेटच्या पाण्याच्या टाकीत पाणी नसेल तर दार उघडत नाही. व्यक्ती बाहेर पडल्यावर आपोआप पूर्ण टायलेट वॉश होते. यात वॉश बेसीन आहे. टॉयलेटमध्ये काही अडचण अथवा टॉयलेटमध्ये व्यक्ती असल्यास लाल दिवा दिसतो. काही अडचण नसल्यास हिरवा दिवा लागतो.\nपाहणीवेळी नगराध्यक्षा सौ. कर्‍हाडकर, नगरसेविका सौ. निता कासुर्डे, सौ. रेखा जानकर, नितिन मर्ढेकर, सुरेश मडके, गणेश कासुर्डे व नागरिक उपस्थित होते.\nब्रेक फेल झाल्याने ट्रॅव्हल्स दरीत कोसळली\nवीज कर्मचार्‍याचा खांबावरून पडून मृत्यू\nबिर्‍या कदम टोळीला ‘मोका’\nमहामार्गावर तिसर्‍या दिवशीही कोंडी\nखासदारकीच्या निवडणूक कामाला लागा\nवाठारच्या जवानाचा आसाममध्ये मृत्यू\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Satara/Bhumibhujan-of-the-Sadashivgad-water-project-for-the-fort-in-karad/", "date_download": "2018-11-15T05:54:14Z", "digest": "sha1:SWEFWB6T5JDHWDZEAED4CFGZJDHXPWMR", "length": 5880, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " कराड : किल्ले सदाशिवगड पाणी योजनेचे भूमिपूजन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : किल्ले सदाशिवगड पाणी योजनेचे भूमिपूजन\nकराड : किल्ले सदाशिवगड पाणी योजनेचे भूमिपूजन\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सदाशिवगड संवर्धनासाठी लोकवर्गणीतून हाती घेण्यात आलेल्या पाणी योजनेचा भूमिपुजन समारंभ आज, गुरूवारी करवडी येथील महालिंगेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी विजयलिंग महाराज आणि विरवडे येथील आवडगिरी मठाचे मठाधिपती संपतगिरी महाराज यांच्या हस्ते झाला. या योजनेमुळे गडावरील नक्षत्र उद्यान तसेच गडावरील वृक्ष संवर्धनास चालना मिळणार आहे.\nकिल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान तसेच गडप्रेमींनी गेल्या काही वर्षापासून शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकवर्गणीतून सदाशिवगड संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. आजवर लोकवर्गणीतून गडावर लाखो रुपयांचे कामे करण्यात आली आहेत. गडावर सुमारे पाच हजार झाडांची लागवड करण्यात आली असून या झाडांना उन्हाळ्यात पाणी कमी पडते. त्यामुळे सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान गेल्या काही दिवसांपासून बाबरमाची येथील जयवंत मुळीक या शेतकऱ्याच्या विहिरीतून सदाशिवगडावर पाइपलाइनद्वारे पाणी नेण्याचा संकल्प जाहीर केला होता. त्यानंतर गडप्रेमींसह विविध क्षेत्रातील लोकांनी सढळ हाताने सुमारे तीन लाख रुपयांची मदत जमा केली. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सदाशिवगड परिसरातील नागरिक, गडप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदरम्यान, या महत्वकांक्षी योजनेसाठी सुमारे सतरा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून समाजातील दानशूर व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सदाशिवगड संवर्धनाला हातभार लागणाऱ्या या योजनेला मदत करावी, असे आवाहन सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nप्रजासत्ताक दिनी ट्रम्‍पऐवजी येणार दुसरा पाहुणा\nINDvAUS टी-20: विक्रमासाठी रोहित-विराट यांच्यात स्पर्धा\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekventure.blogspot.com/2015/05/blog-post.html", "date_download": "2018-11-15T06:27:19Z", "digest": "sha1:523T4UKA6ZQBZR6HSYGE6R4KMVWJBK2V", "length": 30029, "nlines": 106, "source_domain": "trekventure.blogspot.com", "title": "माझी मुशाफिरी... A trekker's photodiary by Sandip Wadaskar: जांबा अन् आंब्याच्या देशात - पूर्वार्ध", "raw_content": "\nशनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच\nजांबा अन् आंब्याच्या देशात - पूर्वार्ध\n रस्त्यावरच्या डाव्या बाजूला ग्रामपंचायतीचं बोर्ड बघुन प्रसाद पुटपुटला,\"आयला,हे नाव कुठंतरी वाचण्यात आहे \" मग एकदम डोक्यात प्रकाशच पडला. हे तर पन्हाळा - विशाळगड या मोहिमेत महाराजांनी पायाखाली तुडविलेल्या मातीचे गाव मनोमन नमस्कार झडला.आंबा घाटातल्या पितळी गोमुखातलं झिरपणारं पाणी घशाखाली उतरवून पुढे निघालोच तोवर विशालगडानेही दर्शन दिले. नावाप्रमाणेच आडवा पसरलेला गडमाथा गडदाखल होण्याचं आवतण देऊन गेला. त्याची उंचीही काही कमी थोडकी नव्हे मनोमन नमस्कार झडला.आंबा घाटातल्या पितळी गोमुखातलं झिरपणारं पाणी घशाखाली उतरवून पुढे निघालोच तोवर विशालगडानेही दर्शन दिले. नावाप्रमाणेच आडवा पसरलेला गडमाथा गडदाखल होण्याचं आवतण देऊन गेला. त्याची उंचीही काही कमी थोडकी नव्हे उजवीला दरीपलीकडे हिरव्यागार वनश्रींने नटलेला चांदोली अभयारण्याचा माथा खुणावत गेला. निरभ्र आकाश,आंबा घाटाचा गुळगुळीत रस्ता आणि नेहमीप्रमाणे रंगलेला गप्पांचा फड,त्यात आमच्या रेश्मा मॅडमची रात्रीच्या झोपेची राहिलेली थकबाकी उजवीला दरीपलीकडे हिरव्यागार वनश्रींने नटलेला चांदोली अभयारण्याचा माथा खुणावत गेला. निरभ्र आकाश,आंबा घाटाचा गुळगुळीत रस्ता आणि नेहमीप्रमाणे रंगलेला गप्पांचा फड,त्यात आमच्या रेश्मा मॅडमची रात्रीच्या झोपेची राहिलेली थकबाकी बाईसाहेब मध्येच जाग्या व्हायच्या आणि कुठे -कुठे किल्ला असं काहीबाही विचारायच्या. किल्ला तोपर्यंत घाटाच्या वळणावर नजरेआड व्हायचा.\nएकंदरीत घाटातला सुंदर प्रवास जगतच आम्ही निघालो होतो आंब्याच्या देशात चाखाया कोंकणचो राजा,फळांचा राजा. अनुक्रमे आंबा अन् दाभोळे घाट उतरून रत्नागिरीत प्रवेश केला तेव्हा मध्यान्हीचा सूर्यनारायण डोक्यावर वीज पडल्यासारखा तळपत होता.पुण्यातून पहाटे जरी निघालो असतो तरी देवाचा हा रोष टाळणं जरा मुश्किलच होतं.तरीही उन्हं पडायच्या आधीच घराचा उंबरठा ओलांडून निघायचा,आमचा बेत काही अंशी फसलेलाच.प्रवास हा जवळपास एक-सव्वा तास उशीराच सुरू होता.पूर्णगडाचा रस्ता विचारून त्या वाटेला लागलो तेव्हा घड्याळजी दीडच्या ठोक्यावर येऊन थांबलेले. रस्त्यावरूनच पावसच्या स्वामी स्वरूपानंदांना नमस्कार करून पूर्णगडाकडे मार्गस्थ झालो.\nपूर्णगड वाडी - पारंपरिक जांबा दगडाची घरं\n © WTA | भटकंती…सह्याद्रीच्या कुशीत \nमुख्य रस्त्यावरून आत शिरलो,डांबरी रस्त्यांची जागा आता जांबाच्या मातीने घेतली.आजुबाजुला आमराई, ���्रत्येक झाडाला शेकडोनी आंबा लगडलेला. मूचकुंदीच्या खाडीतीरी मुस्लिमवाडीत पूर्णगडाचा रस्ता विचारून पुढे निघालो तेव्हा हुंदळणाऱ्या सागरी लाटांचं पहिलं दर्शन झालं,पुढचे दोन दिवस आता तो सोबतच असणार होता म्हणा.समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे का होईना कोंकणातला हा असह्य उकाडा थोडा कमी भासत होता,निदान डोळ्यांना तरी.\nतटालगतच वेढा मारून आत घुसलो तर हाताला लागेल इतक्या अंतरावर एक टवटवीट हापूस आंबा फांदीवर निर्विकार डुलत होता,लगेच जाऊन खुडला अन् पिशवीत टाकलाही.बाहेरच्या उन्हातून आत आल्यावर आंब्याच्या झाडांची सावली जरा गारसूख देऊन गेली.थोडं पुढे सरकलो आणि हापूसचा स्वर्गच गवसल्याचा आनंद झाला, क्षणात सगळ्यांच्या मनातला चोर जागा व्हायला वेळ नाही लागला. किल्ला फिरुन झाला की हा उद्योग मार्गी लावायचा,असं मनात ठरवूनच प्रवेशद्वाराकडे निघालो, बाजूलाच कोंकणातली पारंपरिक वाडी दुपारची वामकुक्षी घेत सुस्तावली वाटत होती,वाटनिश्चिती म्हणून वाडीत शिरलो तर इथल्या घरांचा खरच हेवा वाटून गेला .काय राहतात ना लोकं,मस्त जांबा दगडांची बांधकाम असलेली बसकी,कौलारू घरं. घरासमोर स्वच्छ सारवलेलं अंगण,अंगणाचं दार म्हणजे दोन उभ्या लाकडी खांबांवर आडवा खांब,व्यवस्थित अडकवलेला. आणि घराच्या चारही बाजूने गारेगार सावली देणारी आंब्याची भरभक्कम झाडे.आडवा खांब उचलुन एका घरात शिरणारच होतो पण आवाज लावल्यावर एका मावशीने बाहेर येउन आम्हाला गडाच्या वाटेला लावले.\nमुख्य प्रवेशद्वार - दोन भक्कम बुरूजामधील पूर्वेकडचं दार\nकिल्ल्याच्या भक्कम बुरुजांनी लक्ष वेधून घेतलं. प्रवेशद्वारातच हनुमंताचं एक टापटिप मंदिर आहे. दोन भक्कम बुरुजांच्या मधलं दरवाज्याचं बांधकाम अगदी मजबूत वाटतं. आत जाताच किल्ल्याचा आवाका एकाच नजरेत येतो म्हणजे सुरू होताच पुढच्या दरवाजावर नजर गेली की संपला किल्ला पश्चिमेस समुद्राकडे घेऊन जाणाऱ्या दारात पहारेऱ्याची जागा आणि तटबंदीवरून दिसणारं सागराचं मनमोहक दृश्य कमाल. किल्ल्याच्या चार बाजूने पायऱ्या चढुन आपण तटबंदीवर चढु शकतो. सहा भरभक्कम बुरुज,दोन सुबक बांधणीचे प्रवेशद्वार,एक सदर अन् मजबूत बांधणीच्या तटबंदीने वेढलेला हा सर्व छोटेखानी जामानीमा पश्चिमेस समुद्राकडे घेऊन जाणाऱ्या दारात पहारेऱ्याची जागा आणि तटबंदीवरून द��सणारं सागराचं मनमोहक दृश्य कमाल. किल्ल्याच्या चार बाजूने पायऱ्या चढुन आपण तटबंदीवर चढु शकतो. सहा भरभक्कम बुरुज,दोन सुबक बांधणीचे प्रवेशद्वार,एक सदर अन् मजबूत बांधणीच्या तटबंदीने वेढलेला हा सर्व छोटेखानी जामानीमा बास \nकिल्ल्याचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केलंय की सखोजी आंग्रे (सर्खेल कान्होजी आंग्रे यांचा मुलगा )यांनी केलं,याची पक्की माहिती नाही. पण शिवकालीन असावा,असं सारखं वाटत राहतं. कारण शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला, असाही उल्लेख याबद्दल होतो. किल्ल्याची निर्मिती मूचकुंदी खाडीवर देखरेखीसाठी केली असावी.आतापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांपैकी सर्वात छोटा किल्ला, याचंच कौतुक वाटून गेलं. किल्ला पाहून झाला होता, आता राहिलेलं अखेरचं काम म्हणजे हो,बरोबर चांगल्या पंधरा-वीस आंब्याची कमाई करून पश्चिम प्रवेशद्वाराने आम्ही पसार झालो. थोडावेळ एकदम कसं सराईत चोर असल्यासारखं वाटलं, आणि तसेही विकत घेऊन खाण्यापेक्षा चोरून खायची मजा वेगळीच,नाही योगिता \nपश्चिमेकडे पसरलेला अथांग महासागर -पूर्णगडाच्या तटबंदीवरून\nअसो.पुढच्या प्रवासाला लागलो,मोहिमेतल्या दुसऱ्या किल्ल्याकडे मोर्चा वळविला.नारायणराव अजूनही आग ओकत होतेच.काजळीखाडीवरचा भाट्ये ब्रिज ओलांडून आम्ही रत्नदुर्गाकडे रवाना झालो.अरे हो,एक विसरलोच भेटीआधीची सर्व किल्ल्यांची माहिती जमवण्याची महत्वाची जबाबदारी आपणहून रेश्माने स्वतःकडे घेतली होती. म्हणजे किल्ल्यावर काय पाहाल,काय अवशेष अजुन शिल्लक आहेत,त्याचा आकार - ऊकार वगैरे- वगैरे. त्यामुळे आम्ही फक्त ऐकत होतो. बाकी बाईसाहेबांनी तयारी जोरात चालवलेली दिसत होती. अगदी सुवाच्चं अक्षरात लिहिलेला सर्व किल्ल्यांचा लेखाजोखा हातात शेवटपर्यंत बाळगून होती. त्यामुळे रत्नदुर्गाजवळ पोहोचताच \"घोड्याच्या नालेच्या आकाराची तटबंदी\" या तिच्या वाक्यावर सर्व जण खळखळून हसले. गाडी थेट बालेकिल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत जाते. पायऱ्या आणि रंगरंगोटी केली असल्यामुळे आपण एखाद्या मंदिरात प्रवेश करतोय,असंच वाटतं. किंबहुना आपण भगवती देवीच्या शिवकालीन मंदिराकडेच जात असतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच माहितीचा फलक लावला आहे. नवरात्रीच्या दिवसात देवीचा उत्सव असतो,त्यामुळे किल्ल्याशिवायही या जागेला जास्त महत्व. तटबंद��वरून फिरत असताना समुद्राचं विहंगम दर्शन झालं. पलीकडे कडेलोट टोक म्हणजेच शिफ्ट-डिलीट पॉइंट आणि त्याच्या थोडं वर दीपगृह भेटीआधीची सर्व किल्ल्यांची माहिती जमवण्याची महत्वाची जबाबदारी आपणहून रेश्माने स्वतःकडे घेतली होती. म्हणजे किल्ल्यावर काय पाहाल,काय अवशेष अजुन शिल्लक आहेत,त्याचा आकार - ऊकार वगैरे- वगैरे. त्यामुळे आम्ही फक्त ऐकत होतो. बाकी बाईसाहेबांनी तयारी जोरात चालवलेली दिसत होती. अगदी सुवाच्चं अक्षरात लिहिलेला सर्व किल्ल्यांचा लेखाजोखा हातात शेवटपर्यंत बाळगून होती. त्यामुळे रत्नदुर्गाजवळ पोहोचताच \"घोड्याच्या नालेच्या आकाराची तटबंदी\" या तिच्या वाक्यावर सर्व जण खळखळून हसले. गाडी थेट बालेकिल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत जाते. पायऱ्या आणि रंगरंगोटी केली असल्यामुळे आपण एखाद्या मंदिरात प्रवेश करतोय,असंच वाटतं. किंबहुना आपण भगवती देवीच्या शिवकालीन मंदिराकडेच जात असतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच माहितीचा फलक लावला आहे. नवरात्रीच्या दिवसात देवीचा उत्सव असतो,त्यामुळे किल्ल्याशिवायही या जागेला जास्त महत्व. तटबंदीवरून फिरत असताना समुद्राचं विहंगम दर्शन झालं. पलीकडे कडेलोट टोक म्हणजेच शिफ्ट-डिलीट पॉइंट आणि त्याच्या थोडं वर दीपगृह पूर्वेला गडाची लांबलचक जवळपास दीड किमीची तटबंदी लक्ष वेधून घेते. मिऱ्या बंदर, रत्नागिरी शहर आणि भगवती जेट्टीचा नजारा छान. सृष्टीचा रहाटगाडा जोमाने चालला होता. पण या रहाटगाड्याच्या आवाजासमोर उदरातला कावळ्यांचा कोलाहल जरा जास्तच वाटु लागला. कारण पुण्यातून निघाल्यावर सातारारोडला ढकललेला सकाळचा वडासांबार सोडला तर पोटात एकूण खड़खडाट होता.\nरत्नदुर्गाच्या तटबंदीतुन दिसणारा दीपगृह आणि कडेलोट टोक\nआता पुढचा किल्ला हा जयगड पण त्या आधी एक गरजेचा प्रायोजित कार्यक्रम म्हणजे उदरंभरणम् आरे -वारे बीचच्या साइड ने जाणारा रत्नागिरी ते गणपतीपुळे हा एक अप्रतिम रस्ता तुमची नजर सागरावर खिळवून ठेवतो. देशातल्या सर्वात सुंदर रस्त्यापैकी असलेल्या या रस्त्याने प्रवास म्हणजे विलक्षण. अर्थात याला पर्यायी रस्ता आहे,पण इतका सुंदर रस्ता सोडून तिकडे कोण जाणार. डाव्या बाजूला अथांग पसरलेला दर्या आणि उजवीकडे टेकडीवरून जाणारा हा वळणावळणाचा दुपदरी राजमार्ग. खालच्या बाजूला येणारे अनुक्रमे आरे आणि वा���े हे दोन व्हर्जिन समुद्रकिनारे अन् त्यावरील पांढरी वाळू सतत आपल्याला किनाऱ्याकडे खेचत असते. गणपती पूळ्याचा निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि किनाऱ्यावरच बाप्पाचं अस्सल जांबाचं मंदिर,भोवताली असलेली माणसांची गर्दी वळवळणाऱ्या मुंग्यासारखी भासून मजा वाटून गेली. पुढे गेल्यावर डाव्या बाजूला असलेली रम्यं सुरुची वनं पण इकडेतिकडे पडलेला,टाकलेला अतिउत्साही पर्यटकांचा कचरा मन विषण्णही करून गेला. असो,महाभागांना साष्टांग दंडवत घालुन गणपती पूळ्यात पोहोचलो.\nसंध्याकाळचे घड्याळात साधारण पाच झालेले. पोटात कावळेही ओरडत होते,जास्त वेळ न दवडता पोटोबा करायचा होता कारण कोणत्याही परिस्थितीत जयगड चुकवायचा नव्हता. पण नशीब आमचं एवढं बलवत्तर,या वेळेला काहीच नाही मिळालं. साधा वडापाव ही गवसला नाही. त्यामुळे गाडी दामटली तडक जयगडाकडे वाटेत कवी केशवसूतांचं मालगुंड हे गाव लागलं तेव्हा गाडीतुन उतरून त्यांच्या स्मारकाला भेट देण्याचा मोह झालेला पण वेळेचं बंधन असल्यामुळे टाळावा लागला. गणपती पूळ्याहून साधारण 18 किमी अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्याकडे वळताना दुरुनच जयगड दीपगृह दॄष्टीस पडलं. डाव्या बाजूला जिंदाल स्टील कंपनीचा परिसर आणि बाजूलाच असलेल्या जयगड गावापासून थोडा दुर वसलेला हा गडकोट चांगल्या स्थितीत आढळतो.\nप्रवेशद्वाराजवळच असलेल्या तलाठी कार्यालयाजवळ गाडी लावुन आत शिरलो तर विजापूरी बांधकाम असलेला दरवाजा छाप पाडून गेला. सद्यस्थितीत हा भक्कम बुरुज आधुनिक सीमेंटच्या वापरामु़ळ तग धरून उभा आहे. उजव्या बाजूला एक छोटेखानी दरवाजा खंदकातुनच वाट जाईल असा बांधून काढलाय. बाकी या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे समुद्राकडचा भाग सोडला तर तिन्ही बाजूने 10 - 12 फूटी खंदकानी कोट एकदम संरक्षित आहे. नेहमीप्रमाणे तटबंदी,काही ठिकाणी तोफा ठेवायला जागा आणि जंग्या आढळतात. जयगडच्या (जयगड नदीची खाडीही म्हणतात ) खाडीवर लक्ष ठेवायला या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. तसा सागराकडे सतत नजर ठेवणारा भक्कम असा दुमजली टेहेळणी बुरुजही पाहण्यासारखा. त्याच्या गवाक्षातून समुद्रात फिरणारया बोटीचा नजारा आपलं मनोरंजन करतो. समुद्राकडील तटबंदीवर एक छोटं दीपगृहही लक्ष वेधून घेतं. किल्ल्याच्या मधोमध एक पडलेलं बांधकाम,तसेच प्रवेश केल्यावर लगेच निवासाची जागा पडक्या अवस्थेत आहे.\nगडफेरी आटोपून परत निघायला लागलो तेव्हा ढगांआड नारायणराव पश्चिमेकडे कलत होते आणि खाली मोहल्ल्यात पोरांची क्रिकेटची मॅच चाललेली. जिंदाल कंपनीतले दिवे हळूहळू उजाळायला लागलेले. कलत्या दिवाकराच्या सोनेरी किरणांनी सिंधूसागरही उजळून निघत होता. आज दिवसभरात तीन समुद्री किल्ल्यांची भटकंती झाली होती. समाधानी मनाने जयगडाचा निरोप घेऊन आजच्या पायगाडीला आराम आणि भटकंतीला विराम देऊन जयगड जेट्टीकडे रवाना झालो.\nसमुद्राकडील तटबंदी आणि पायथ्याशी खंदक \nक्रमशः - जांबा अन् आंब्याच्या देशात - उत्तरार्ध ……\n(click her for previous part)मुल्हेर ची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारख...\nब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या \"12 जुन 2015\" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ ज...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे गेल्या आठवड्यातच अंधार...\n घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओ...\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकोयना (शिवसागर) जलाशय All the photos and content © Sandip Wadaskar कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीन...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nलोकप्रभा : १२ जुन २०१५\nलोकप्रभा : १९ डिसेंबर २०१४\nलोकप्रभा : २ मे २०१४\nलोकप्रभा : २५ डिसेंबर २०१५\nलोकप्रभा : ४ सप्टेंबर २०१५\nजांबा अन् आंब्याच्या देशात - उत्तरार्ध\nजांबा अन् आंब्याच्या देशात - पूर्वार्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-15T06:04:03Z", "digest": "sha1:RW45FF4QMZU6JT6JEK3CNXCGVXMBHZ6I", "length": 8802, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लॅस्टिक बंदी हा राज्यसरका���चा “पब्लिसिटी स्टंट’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्लॅस्टिक बंदी हा राज्यसरकारचा “पब्लिसिटी स्टंट’\nपुणे – केंद्रसरकारने एका रात्रीत नोटाबंदी जाहीर करून लोकांमध्ये एक वर्चस्व निर्माण केले. राज्य सरकारही त्याचप्रमाणे प्लॅस्टिक बंदी जाहीर करून स्थान निर्माण करू पाहत आहे. कोणताही विचार न करता, घाईबडीत लागू केलेला प्लॅस्टिक बंदीचा कायदा म्हणजे राज्यसरकारचा पब्लिसिटी स्टंटच आहे, असा आरोप महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्युफ्रॅक्‍चरर्स असोसिएशनतर्फे गुरूवारी करण्यात आला. तसेच बंदीचा निषेध व्यक्त करत, याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष रवी जसनानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nजसनानी म्हणाले, राज्यसरकारने प्लॅस्टिक वापर आणि उत्पादनावर बंदीचा निर्णय घेताना याचा सविस्तर अभ्यास केलेला नाही. दैनंदिन जीवनात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होता. अनेक लघु-मध्यम उद्योजक या आणि याच्याशी निगडित व्यवसायामध्ये सहभागी आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 60 हजार कुटुंबांवर परिणाम होणार आहे. तसेच लाखो लोक बेरोजगार होतील. विशेष म्हणजे, हा कायदा बड्या, आंतरराष्ट्रीय कंपन्या अथवा मॉलसाठी लागू नाहीत. केवल स्थानिक उद्योजकांवर याची सक्ती केली जात आहे. तसेच सध्या उपलब्ध माल संपविण्यासाठी फक्‍त 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. हे म्हणजे लाखाचे बारा हजार करण्यासारखी परिस्थिती झाली. यामुळे असोसिएशनचा याला पूर्णत: विरोध आहे.\nपर्यावरणीय दृष्टीकोनातून घेतलेल्या या निर्णयाला आमचा 50 टक्के पाठिंबा आहे. मात्र, इतर पर्यायाचा विचार न करता सरसकटपणे हा निर्णय लागू करण्याचे धोरण अतिशय चुकीचे आहे. राज्य सरकारने याबाबत पुर्नविचार करावा, असे ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांनी सांगितले. यावेळी संम्थेचे माजी अध्यक्ष गोपाल राठी, समिती सदस्य नितीन पटवा, संजय तन्हा उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबुरुंजवाडी शाळेला ई लर्निंग संच भेट\nNext articleअवसरी खुर्द येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन\n……तरच राफेलच्या किंमतींवर चर्चा होऊ शकेल\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण: पुरवणी आरोपपत्रासाठी मागितली मुदतवाढ\nकोठडीत पोलिसांनी केली मारहाण\nफलटण नगरपरिषदेची स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल\nप्लॅस्टिक, ई-कचरा संकलन मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-11-15T06:08:19Z", "digest": "sha1:LQ4524QKGZFDNWH6V7AAVWRXPVORJKRP", "length": 3788, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:दिग्दर्शक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► प्रदेशानुसार दिग्दर्शक‎ (२ क)\n► ऑस्कर पुरस्कारविजेते दिग्दर्शक‎ (२४ प)\n► चित्रपट दिग्दर्शक‎ (३ क, ८ प)\n► नाट्यदिग्दर्शक‎ (१ क, १ प)\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २००७ रोजी १३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/vijaya-rajadhyaksha-janasthan-award-26791", "date_download": "2018-11-15T06:46:25Z", "digest": "sha1:PLO4DF7OXNWY6747AXWNFUDSQZ7QKTCM", "length": 12332, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "vijaya rajadhyaksha Janasthan Award विजया राजाध्यक्षांना \"जनस्थान' पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nविजया राजाध्यक्षांना \"जनस्थान' पुरस्कार\nगुरुवार, 19 जानेवारी 2017\n\"\"कुसुमाग्रज हे माझ्या शालेय जीवनापासून ते आजतागायतचे दैवत आहेत. त्यांच्याशी व्यक्ती आणि वाचक म्हणून जोडलेले आंतरिक नाते प्रेरणादायी राहिले आहे. अशा प्रेरणा प्रत्येकाने घ्यायला हव्यात. त्यामुळे आजच्या पुरस्कारामुळे आनंद होत असतानाच तात्यासाहेब आपल्यात आहेत, अशी जाणीव तयार झाली आहे.''\n- विजया राजाध्यक्ष (ज्येष्ठ लेखिका)\nनाशिक - ज्येष्ठ लेखिका व समीक्षक-कथाकार विजया मंगेश राजाध्यक्ष यांना यंदाचा मराठीतील मानाचा \"जनस्थान' पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटविणाऱ्या, मराठी भाषेतून गौरवास्पद लेखन करणाऱ्या साहित्यिकाला हा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देऊन सन्मानित केले जाते.\nप्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्यासह मुंबईत पुरस्कार निवड समितीचे सदस्य सतीश तांबे, दा. सु. वैद्य, रेखा इनामदार-साने, मोनिका गजेंद्रगडकर, अनुपमा उजागरे यांची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर निवड समितीने विजया राजाध्यक्षांच्या नावाची घोषणा मुंबईत केली. त्याचबरोबर नाशिकमध्ये प्रतिष्ठानचे कार्यवाह प्राचार्य मकरंद हिंगणे, सहसचिव अरविंद ओढेकर यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कार जाहीर केला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 27 फेब्रुवारीला महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक वर्षाआड दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्वरुप आहे.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n\"पुल'कित विश्‍व आज उलगडणार\nपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त \"सकाळ'तर्फे आयोजित \"पुलं'चे साहित्यविश्‍व उलगडून दाखवणारा...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्���ाळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/7310-maratha-kranti-morcha-in-solapur", "date_download": "2018-11-15T05:55:45Z", "digest": "sha1:CB2GJWD2ANIDX7YZ675FQG7SJ4JAFBQB", "length": 8097, "nlines": 148, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सोलापूरमध्ये बंदला गालबोट, 180 कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसोलापूरमध्ये बंदला गालबोट, 180 कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई...\nजय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर\nमराठा आरक्षणासाठी सोमवारी सोलापूरात बंद पुकारण्यात आला होता मात्र या बंदला हिंसक वळण लागले आणि दगडफेक करण्यात आली. आंदोलनात दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. सोलापूर बंद शांततेत सुरू असताना दगडफेक करणाऱ्या 42 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तर 180 कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.\nया दगडफेकीत 2 पोलीस आणि एका खासगी वाहनाचे तर 2 हॉटेलचेही नुकसान झाले आहे. बंद दरम्यान शहरात 3 ठिकाणी टायर जाळण्यात आले आहेत. 100 टक्के बंद असताना बंद ला गालबोट लागल्याचे सांगत कायदा हातात घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी स्पष्ट केले आहे.\nसोलापूर बंद शांततेत सुरू असताना दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई\nसोमवारी सोलापूरात बंद पुकारण्यात आला होता, मात्र बंद शांततेत सुरू असताना दगडफेक करण्यात आली\nदगडफेक करणाऱ्या 42 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तर 180 कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई\nदगडफेकीत 2 पोलीस आणि एका खासगी वाहनाचे तर 2 हॉटेलचेही नुकसान\n100 टक्के बंद असताना बंद ला गालबोट\nकायदा हातात घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांचे स्पष्टीकरण\nचाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण...\nपोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अभय नाही - मुख्यमंत्री\nमराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या...\nआता आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरणार...\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोल���\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T06:46:21Z", "digest": "sha1:4M652AC7KDBLJRBBB3K454YN4YFDHOQ2", "length": 11531, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जबुडव्या- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nनीरव मोदी, माल्यासारखं पळून न जाता 'या' ग्रामीण महिलांनी फेडलं 70 कोटींचं कर्ज\nबँकांना फसवून कष्टकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या कर्जबुडव्या उद्योजकांमुळे देश होरपळून निघाला. अशाच कर्जबुडव्यांना आणि बँकांना अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी चांगलीच चपराक लगावली आहे.\nमोदींच्या आदेशाने मल्ल्या देशाबाहेर पळाला का राहुल गांधींचा जेटलींना सवाल\nतडजोडीसाठी विजय मल्ल्याची भेट झालीच नाही-अरुण जेटली\nदेशाला 9 हजार कोटींचा चुना लावणाऱ्याच्या घरात सोन्याचं टॉयलेट\nपैसे बुडवून विदेशात पळणाऱ्यांची आता खैर नाही, नव्या कायद्याला मंजूरी\nVijay Maalya : मुसक्या आवळताच विजय मल्ल्याला भारतात परतण्याचे वेध\nमला टार्गेट केलं जातय, विजय मल्ल्याच्या उलट्या बोंबा\nभारतीय तुरूंगांबाबत बोलू नका, याच तुरूंगात गांधी, नेहरूंना ठेवलं होतं - स्वराज यांनी ब्रिटनला फटकारलं\nमोदी म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रतिक, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल\nसोनू तेरा `पीएनबी` मे अकाऊंट है का\nकर्जबुडव्या विजय मल्ल्यानं 'किंगफिशर 2018 कॅलेंडर' केलं रिलीज\nदेशातून पळून जाणाऱ्यांवर कारवाई कधी , सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारलं\nकर्जबुडव्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक व सुटका\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नी��्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T06:52:18Z", "digest": "sha1:23FEADZPKTEUCUTIKDBQQ5TQNSYVJZOK", "length": 9093, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तांदूळवाडी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे त���टली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nगावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आणखी एका विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा\nकन्नड तालूक्यातील तांदूळवाडीत 17 वर्षीय तरुणीने गावातील मुलांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.\nउस्मानाबाद जिल्ह्यात 4 दिवसांत 3 शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/gold-medal/", "date_download": "2018-11-15T06:07:37Z", "digest": "sha1:DGZXSW27SIJMOPI55P57SFJKTIJ3VZOJ", "length": 11139, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gold Medal- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आ���पासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nवडील शेतकरी आहेत. मात्र मुलगा अचूक नेम साधत जगाच्या नकाशात भारताचं नाव मोठं करत आहे\nसुवर्णपदक विजेता तेजिंदरपालच्या वडिलांचा मृत्यू, अपूर्ण राहिलं पदक दाखवण्याचं स्वप्न\nVIDEO : जिन्सन जॉन्सनने केरळमधील पुरग्रस्तांना समर्पित केलं सुवर्णपदक\nVIDEO : 48 वर्षानंतर भारताला 'ट्रिपल जंप'मध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा अरपिंदर सिंह\nAsian Games 2018:अरपिंदर सिंहची 'सुवर्ण'झेप,भारताच्या खात्यात दहावे 'गोल्ड'\nVIDEO : Asian Games 2018 सुवर्णपदक अटलजींना समर्पित : नीरज चोपडा\nAsian Games 2018 : नीरज चोपडाने भालाफेकीत सुवर्ण जिंकून घडवला इतिहास\nAsian Games 2018: रोइंग ट���मने भारताला दिले पाचवे सुवर्णपदक\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nया मराठमोळ्या व्यक्तीनं भारताला मिळवून दिली फिजिक्स आॅलिंपियाडमध्ये 5 सुवर्ण पदकं\nराष्ट्रकुल स्पर्धेत 'सुपर मॉम, मेरी कॉम'नं पटकावलं सुवर्णपदक\nCWG 2018 : राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताला आठवं सुवर्णपदक, जीतू रायला 10 एमएम एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/leakage/", "date_download": "2018-11-15T06:49:34Z", "digest": "sha1:PV6ZVTWEBTGOQHWYCR7XKBYU54GO2ESE", "length": 10015, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Leakage- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nठाण्यातील तीन टाकी सिद्धेश्वर तलाव परिसरात पाईप लाइन फुटली\nमहापालिकेच्या निकृष्ट कामामुळे आज परत पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले\nVIDEO : गोवा महामार्गावरील कंपनीत वायु गळती, नागरिकांमध्ये घबराट\nआप आये बारिश लाये, असं महापौरांनी म्हणताच मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी छतातून धारा\nमहाराष्ट्र Feb 16, 2018\nउल्हासनगरमध्ये विषारी गॅस गळतीमुळे एकाचा गुदमरून मृत्यू, 11 कामगारांची प्रकृती गंभीर\nक्लोरिन गॅस गळतीमुळे कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास\nमहाडमध्ये विषारी वायू गळतीमुळे 4 कामगारांचा मृत्यू\nमुंब्रा बायपासजवळ टँकर उलटल्याने गॅस गळती\nओएनजीसीच्या विहिरीतून गॅसगळती, कोणतीही जीवितहानी नाही\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/6/4/South-African-railway-station-Mahatma-Gandhi-", "date_download": "2018-11-15T07:11:03Z", "digest": "sha1:FDQJNKKSQOY2OB6MSO3W6MBEMQU4C3HB", "length": 28848, "nlines": 36, "source_domain": "www.evivek.com", "title": "मोहनदासचा महात्मा करणारा अद्भुत प्रवास", "raw_content": "\nमोहनदासचा महात्मा करणारा अद्भुत प्रवास\nमहात्मा आकाशातून जमिनीवर येत नसतो, जमिनीतून तो अवकाशाला गवसणी घालणारा होतो. 7 जून 1893पर्यंत मोहनदास गांधी एक सामान्य वकीलच होते. वकिलातील असामान्य वकील ते झालेही असते, पण नियतीची इच्छा तशी नव्हती. नियतीने त्यांना दक्षिण आफ्रिकेत खेचून आणले आणि तेथेच सत्याग्रहाचे अस्त्र गांधीजींनी शोधून काढले.\nदरबान ते प्रिटोरिया रेल्वेच्या डब्यात मोहनदास करमचंद गांधी नावाचा चोवीस वर्षांचा एक बॅरिस्टर चढला. त्याच्याकडे पहिल्या वर्गाचे तिकीट होते. प्रिटोरियाला तो कोर्टात एक केस लढविण्यासाठी निघाला होता. दादा अब्दुल्ला अॅड कंपनी यांचे वकीलपत्र त्याने घेतले होते. दादा अब्दुल्लाने आपल्या पुतण्यावर मोठी रक्कम देण्याचा दावा लावला होता. पुतण्या त्याला दाद देत नव्हता. दादा अब्दुल्लाने पोरबंदरच्या या तरुण बॅरिस्टर वकिलाला आपली केस घेण्याची विनंती केली आणि त्यासाठी त्याला दक्षिण आफ्रिकेला बोलावले. कोर्टाच्या तारखेला हजर राहण्यासाठी पहिल्या वर्गाचे तिकीट काढून दिले.\nया प्रवासात आपल्याला काय सहन करावे लागणार आहे, याची कल्पना तरुण बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधींना नव्हती. आफ्रिकेत पाऊल ठेवल्यापासून एकापाठोपाठ एक अपमानाच्या प्रसंगाला त्याला सामोरे जावे लागले होते. दक्षिण आफ्रिकेत आल्यानंतर अब्दुल्ला शेठ यांच्याबरोबर तो दरबानच्या कोर्टात गेला होता. अब्दुल्ला शेजारी तो बसला होता. मॅजिस्ट्रेटची नजर त्याच्याकडे गेली. या तरुण बॅरिस्टरने डोक्याला काठेवाडी फेटा बांधला होता. मॅजेस्टि्रक त्याला म्हणाला, ''डोक्यावरचा हा फेटा काढून टाका.'' कोर्टात काही पारशी बसले होते, त्यांच्या डोक्यावर पारशी टोपी होती. मुसलमान होते, त्यांच्या डोक्यावर मुसलमानी टोपी होती. इंग्रज होते, त्यांच्या डोक्यावर इंग्रजी हॅट होती. यापैकी कोणालाही 'डोक्यावरच्या टोप्या काढा' असे न्यायाधीश म्हणाला नाही, फक्त गांधींना म्हणाला. का त्याचे कारण ते हिंदू होते. पारशी नव्हते, मुसलमान नव्हते, ख्रिश्चनदेखील नव्हते.\nमोहनदास गांधी न्यायाधीशाला म्��णाले, ''मी माझ्या डोक्यावरील पागोटा का काढावा, हे मला समजत नाही. आमच्या देशात डोक्यावरचे पागोटे काढणे अपमानकारक समजले जाते, म्हणून मी काढणार नाही.'' न्यायाधीश दरडावून म्हणाले, ''डोक्यावरचे पागोटे काढा.'' डोक्यावरचे पागोटे काढण्याऐवजी मोहनदास गांधी कोर्टातून उठून बाहेर गेले. त्यांच्या मागोमाग अब्दुल्लादेखील आले. आपल्या वकील मित्राला शांत करत म्हणाले, ''तुम्हाला कल्पना नाही की, गोरे लोक आमचा उल्लेख 'कुली किंवा सामी' असा करतात.'' हे ऐकून मोहनदास गांधी म्हणाले, ''न्यायाधीशाने माझा अपमान केलेला आहे. डोक्यावरचे पागोटे काढण्याचा नियम हा स्वतंत्र माणसाचा अपमान आहे. मी त्याचा निषेध नोंदविणार आहे.'' बॅरिस्टर गांधींनी पत्र लिहिले आणि वर्तमानपत्रांना पाठवून दिले. वृत्तपत्रांनी त्याला प्रसिध्दी दिली आणि त्यावर शेरेबाजी केली की, हा नको असलेला पाहुणा आहे.\nहा प्रसंग घडल्यानंतर दरबान ते प्रिटोरिया हा रेल्वे प्रवास सुरू होतो. गाडीने दरबान सोडल्यानंतर पुढच्या स्टेशनवर एक गोरा माणूस डब्यात चढला. गांधींना बघून त्याच्या भुवया उंचावल्या. त्याने रेल्वे अधिकाऱ्याला बोलावले आणि म्हणाला, ''या कुलीला येथून पहिल्यांदा बाहेर काढा आणि त्याला त्याच्या जागेवर पाठव. मी काळया माणसाबरोबर प्रवास करणार नाही.'' ''यस सर'' असे रेल्वे अधिकारी म्हणाला. गांधीकडे वळून तो म्हणाला, ''माझ्याबरोबर दुसऱ्या डब्यात चल, सामी.'' गांधी म्हणाले, ''मी मुळीच जाणार नाही. माझ्याकडे फर्स्ट क्लासचे तिकीट आहे आणि या डब्यातून प्रवास करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.''\nहा तरुण वकील असा ऐकणार नाही, म्हणून रेल्वे अधिकाऱ्याने पोलीस शिपायाला बोलाविले आणि मोहनदास गांधी यांना त्यांच्या सामानासहित स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर ढकलून दिले. तारीख होती 7 जून 1893, स्टेशनचे नाव होते, पिटरमॅरिटजबर्ग. बाहेर कडाक्याची थंडी होती. तशा थंडीत कुडकुडत रेल्वेच्या वेटिंग रूममध्ये हा तरुण बॅरिस्टर रात्रभर बसून राहिला. झालेल्या अपमानाने तो मुळापासून हादरला गेला होता. गोऱ्यांच्या देशात - म्हणजे इंग्लडमध्ये बॅरिस्टर होण्यासाठी त्याने काही वर्षे काढली होती. पण तेथे त्याला अशा अपमानाचा सामना करावा लागला नव्हता.\nहा अपमान केवळ शरीराचा अपमान नव्हता, तर शरीरात असणाऱ्या चैतन्याचा अपमान होता. तो सहन करणे या स्वाभिमानी पुरुषाला शक्य नव्हते. पुढे केव्हा तरी महात्मा पदवी मिळाल्यानंतर त्याने लिहिले, ''व्यक्तीला त्याच्या नैसर्गिक स्वातंत्र्यापासून वंचित करणे आणि जीवनाला आवश्यक असणाऱ्या सामान्य गोष्टीदेखील नाकारणे, हे शरीराला भुकेले ठेवण्यापेक्षाही भयानक आहे. शरीरात राहणाऱ्या आत्म्याचे हे कुपोषण आहे.'' रात्रभर झालेल्या अपमानाविषयी विचारांचे काहूर त्याच्या मनात निर्माण झाले. अपमानाचा बदला घेण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली नाही, कारण हा त्याच्या एकटयाचा अपमान नव्हता. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या सर्व भारतीयांचा तो अपमान होता. भारतीय असण्याचा हा अपमान होता. भारताची उज्ज्वल परंपरा, संस्कृती आणि विचारधारा यांचा अपमान होता. अपमान करणारा माणूस गोरा होता. पण तो एकटा नव्हता, तो गोऱ्या समूहाचा भाग होता, गोऱ्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करत होता. अपमानाविरुध्द आवाज उठविणे गरजेचे होते. तो एकटयाने उठून भागणार नव्हते, हा प्रश्न एक मानसिकता विरुध्द दुसरी मानसिकता असा होता. हा संघर्ष कसा लढायचा\nदक्षिण आफ्रिकेत तात्पुरत्या कामासाठी आलेला बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी एका जटिल समस्येच्या चिंतनाच्या अवर्तनात सापडला. डब्यातून त्याला बाहेर फेकून देणाऱ्या तीन गोऱ्यांना याची कल्पनादेखील नव्हती की, आपण मानवी इतिहासाला कलाटणी देणारा एक प्रसंग घडवीत आहोत. त्यांना कल्पना नव्हती की, खटला लढविण्यासाठी आलेला हा तरुण वकील पुढे एकवीस वषर्े दक्षिण आफ्रिकेत राहील. एका शांततामय क्रांतीला तो सुरुवात करील. सत्याग्रह हे नवीन अस्त्र शोधून काढील, सत्य, अहिंसा, या तत्त्वांना एका महान उंचीवर नेऊन ठेवील. सामान्यातील सामान्य माणसातील प्रचंड दैवी ऊर्जा तो जागी करील. माणसाला सर्वाधिक भय मृत्यूचे असते. त्या मृत्यूलाही घाबरायला लावेल, असा निर्भय माणूस हा आपल्या एकटयाच्या ताकदीवर उभा करील. डब्यातील फेकून देणाऱ्या त्या तीन गोऱ्यांना आपण काय करीत आहोत, याची सुतराम कल्पनाही नव्हती.\nमोहनदास करमचंद गांधी यांना घोडागाडीतून पुढचा प्रवास करावा लागला. तिकीट होते, तरीदेखील गोऱ्या कातडीचा कंडक्टर त्यांना म्हणाला, ''हे बॅरिस्टर कुली, गोऱ्या माणसांबरोबर बग्गीत आतमध्ये तुला बसता येणार नाही. तुझ्याकडे तिकीट असो नाही तर आणखी काही असो, घोडागाडी हाकणाऱ्याच्या बाजूला माझे आसन आहे, तेथे तू बस.'' हा अपमान मुकाटयाने सहन करीत मोहनदास गांधी कंडक्टरच्या आसनावर जाऊन बसले. थोडया वेळाने कंडक्टर आला आणि म्हणाला, ''हे सामी येथून उठ, माझ्या पायाशी तरट टाकलेले आहे, त्यावर बस, मला धूम्रपान करायचे आहे.'' गांधींनी त्याला नकार दिला. कंडक्टर संतापला आणि त्याने गांधींना ठोसे लगवायला सुरुवात केली. गांधींनी त्याचा प्रतिकार केला नाही. बग्गीत बसलेल्या इतर गोऱ्या प्रवाशांनी गांधीजींची बाजू घेतली.\nप्रवासात या तरुण वकिलाला एकापाठोपाठ एक असे अपमान सहन करावे लागले. तेथे राहणाऱ्या भारतीय लोकांच्या नशिबी असे अपमान रोजचाच विषय होता. 1860 साली इंग्रजांनी भारतातून दक्षिण आफ्रिकेत मजुरी करण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, मध्य प्रदेश येथून लाखोंच्या संख्येत मजूर नेले. 1890च्या सुमारास त्यांची संख्या जवळजवळ वीस लाखांच्या आसपास होती. इंग्रजांनी त्यांना गुलामासारखे वागविले. त्यांच्या कष्टावर उसाची शेती केली, रेल्वेमार्ग टाकले आणि त्यांना खाणीत कामाला लावले. त्यांची संख्या जसजशी वाढू लागली, तसतशी तेथील इंग्रज सरकारने त्यांच्यावर असंख्य बंधने घालायला सुरुवात केली. सर्वच ठिकाणी त्यांना मालमत्ता खरेदी करता येत नसे. त्यांना आखून दिलेल्या प्रदेशातच त्यांना राहावे लागे. ज्या ठिकाणी गोऱ्यांची वस्ती आहे, त्या ठिकाणी त्यांना प्रवास करता येत नसे. रात्री नऊनंतर योग्य त्या कागदपत्रांशिवाय बाहेर जाण्यावर बंदी होती. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांची स्थिती 'मुकी बिचारी कुणी हाका' अशी होती.\nया अन्यायाविरुध्द संघर्ष करण्याची कुणाची हिम्मत नव्हती. संघर्ष म्हणजे राज्यशक्तीशी लढणे होय. राज्यशक्तीशी लढण्यासाठी शस्त्रबल लागते, संघटनबल लागते आणि तसे नेतृत्व लागते. यापैकी एकही गोष्ट दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांकडे नव्हती. त्यांना गरज होती, नव्या प्रकारच्या शस्त्राची, नव्या प्रकारच्या नेतृत्वाची आणि सर्वस्वी नवीन विचाराची. इंग्लड त्या वेळेला जगातील एकमेव महासत्ता होती. या महासत्तेशी शस्त्राने लढणे नागरिकांना अशक्य होते. इंग्रजांची शस्त्रबलाची शक्ती पाशवी शक्ती होती. या पाशवी शक्तीशी लढण्यासाठी दैवी शक्ती आवश्यक होती. ती निर्माण करण्यासाठीच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. त्यांची आई पुतलाबाई आणि वडील करमचंद यांच्याकडून त्यांन�� बालवयातच या दैवी शक्तीचे पाठ मिळाले. आई अत्यंत धार्मिक आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी वेगवेगळी व्रते करणारी, अत्यंत शुध्द जीवन जगणारी महान स्त्री होती. वडील सत्यवादी, संस्थानाचे दिवाण असूनही एक पैसाचाही भ्रष्टाचार न करणारे आणि सत्यासाठी वाटेल तो त्रास सहन करणारे होते. मोहनदासवर या सर्वांचा जबरदस्त परिणाम झालेला आहे.\nहात्मा आकाशातून जमिनीवर येत नसतो, जमिनीतून तो अवकाशाला गवसणी घालणारा होतो. 7 जून 1893पर्यंत मोहनदास गांधी एक सामान्य वकीलच होते. वकिलातील असामान्य वकील ते झालेही असते, पण नियतीची इच्छा तशी नव्हती. नियतीने त्यांना दक्षिण आफ्रिकेत खेचून आणले आणि तेथेच सत्याग्रहाचे अस्त्र गांधीजींनी शोधून काढले. जी केस लढण्यासाठी ते आले होते, ती केस त्यांनी शेठ अब्दुला यांना जिंकून दिली. दोन्ही पक्षांना त्यांनी एकत्र केले आणि आपापसातील वाद सामोपचाराने मिटवावा, असा अ-वकिली सल्ला दिला. ते म्हणाले की, तुम्हा दोघांनाही मान्य होईल, अशा एका ज्येष्ठ माणसाला तुमचा विवादाचा विषय संपवायला सांगा. कोर्टात भांडणाऱ्या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने हा वेगळा सल्ला होता. आश्चर्याची गोष्ट की त्यांनी तो मानला आणि विवाद संपला.\nआता मायदेशी परत जाण्याची वेळ आली होती. बॅरिस्टर मोहनदास यांनी भारतात परत जाण्याचे तिकीटही काढले, परंतु त्यांनी भारतात जावे ही नियतीची इच्छा नव्हती. अब्दुला शेठ यांनी आपल्या घरी बॅरिस्टर मोहनदास गांधी यांना निरोप देण्याचा कार्यक्रम ठेवला. त्या दिवसाचे वर्तमानपत्र मोहनदासच्या हाती होते. त्यात एक बातमी अशी होती की नाताल विधिमंडळापुढे भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचे एक विधेयक होते. या विधेयकाचे अर्थ फार वाईट होते. भारतीयांना आपले प्रतिनिधी निवडून पाठविता येणार नव्हते. त्यांचे राजकीय अस्तित्व समाप्त होणार होते. राजकीय अस्तित्व समाप्त झाल्यामुळे नागरिकत्वाच्या हक्कांनादेखील ते मुकणार होते. हे विधेयक आत्मगौरवावरच आघात करणारे होते. बॅरिस्टर मोहनदास गांधी यांच्या ही गोष्ट तत्काळ लक्षात आली. निरोप समारंभासाठी जमलेले सगळे व्यापारी होते. ते फक्त व्यापाराचाच विचार करीत. त्यांना व्यापारातून बाहेर काढून समाज व्यापाराचा विचार करायला गांधीजींना प्रवृत्त केले.\nपरिणाम एवढाच झाला की, सर्वांनी आग्रह केला की, तुम्ह�� आता लगेच भारतात जाऊ नका. जगातील हा पहिला निरोप समारंभ असेल, ज्यात निरोप देणाऱ्या व्यक्तीला लोकांनी अमर्याद काळासाठी थांबवून ठेवले. येथून सुरू होतो मोहनदास करमचंद गांधीजींचा महात्मा बनण्याचा प्रवास. या एकवीस वर्षांच्या प्रवासात गांधींना अनेक वेळा सत्याग्रह, अनेक वेळा तुरुंगवास, अनेक वेळा जबरदस्त मारहाण सहन करावी लागली. मोहनदासचा तेवढयाने महात्मा झाला नाही. ज्यांनी मारले, त्यांच्या विरुध्द त्यांनी कधी फिर्याद केली नाही, कोर्टात कधी केस उभी केली नाही, त्यांच्याविषयी मनात वाईट भावना ठेवली नाही, सत्याची कास सोडली नाही. हळूहळू आपल्या जीवनात परिवर्तन करीत आणले. उच्च राहणीकडून साध्या राहणीकडे प्रवास सुरू झाला. जेवणातही अत्यंत साधेपणा आला. पोषाख बदलत गेला. आश्रमाचे जीवन सुरू झाले. इंडियन ओपिनियनच्या माध्यमातून वृत्तपत्रीय लेखन सुरू झाले. भगवद्गीतेचा विचार प्रत्यक्ष जीवनात उतरविणे सुरू झाले. ही एकवीस वर्षांची साधना आहे. तिची सुरुवात पिटरमॅरिजबर्ग स्टेशनच्या प्रसंगाने सुरू झाली. मोहनदासचा महात्मा झाला.\nआणि मग आइनस्टाइनला म्हणावे लागले, ''अशा प्रकारच्या हाडामांसाचा माणूस या भूतलावर होऊन गेला, यावर येणाऱ्या पिढया कदाचित विश्वासही ठेवणार नाहीत.''\nसंपवाली 'बेजार शेती' की व्यापारी 'बाजार शेती'\nव्यवसायात पत्नीची साथ अवश्य घ्या...\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra?start=216", "date_download": "2018-11-15T06:15:08Z", "digest": "sha1:4TMFWCAFUVRX7GHTKEWP7GMH6PAD26W7", "length": 6083, "nlines": 166, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदेवाच्या नावावर भक्तांची फसवणूक\nराज्यभरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता\nसंकट अजूनही टळलेलं नाही, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना इशारा\nमामाच्या गावची पोरगी करायचं राहून गेलं खरं; शरद पवारांच्या मनातल्या भावना आल्या ओठांवर\nसाताऱ्यात एसटी कर्मचारी आणि पोलिसांमध्ये राडा\nपुण्यात बोकड बळी देणाऱ्या कुटुंबाच्या घरात घुसून उधळली पूजा\n...तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित दादांनी दिला नगरसेवकांना दम\nसांगलीतील ‘या’ हॉटेलमध्ये घडला धक्कादायक प्रकार\nबारामतीचे बिल्डर दादा साळुंखे यांच्या हत्येचं गूढ\nशिवरायां��्या शौर्याची साक्ष देणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्याला मोठा वणवा\n#METOO: पुण्यातील सिंबायोसिमधल्या प्राध्यापकांवर आरोप\nपतीविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा पोलिसाकडूनच विनयभंग\nकौमार्य चाचणी विरोधात जनजागृती करणाऱ्या 5 तरुणांना बेदम मारहाण\nसमलैंगिक संबंधांना नकार दिल्याने तरुणावर हल्ला\nपुणे होर्डिंग दुर्घटना: कारवाईला वेग\nरेल्वेकडून मुंबईकरांना थर्टी फस्ट गिफ्ट\nआजीच्या घरी आलेल्या चिमुरडीसोबत घडली धक्कादायक घटना\nहोर्डिंग्जच्या रुपात काळाचा घाला...\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Reduce-weight-otherwise-disciplined-action/", "date_download": "2018-11-15T07:04:16Z", "digest": "sha1:I5H2GYGRS2FGVECXTJEXYW34QS4MJC2O", "length": 7035, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वजन कमी करा, अन्यथा शिस्तभंग कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › वजन कमी करा, अन्यथा शिस्तभंग कारवाई\nवजन कमी करा, अन्यथा शिस्तभंग कारवाई\n‘वाढलेले पोट कमी करा, अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जा’ असा इशारा ढेरपोट्या पोलिसांना देण्यात आला आहे. कर्नाटक राखीव पोलिस दलाचे (केएसआरपी) अतिरिक्‍त पोलिस महासंचालक भास्कर राव यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पेलताना पोलिसांनी आपले आरोग्य योग्य राखणे गरजेचे आहे. याकरिता दररोज संतुलित आहार घ्यावा. नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. पण, कुणीच याकडे लक्ष देत नाही. याचा परिणाम त्यांच्या सेवेवर आणि कार्यक्षमतेवर होतो. यामुळे काही महिन्यांपूर्वी केएसआरपीतील सर्व पोलिसांना याबाबतचे परिपत्रक जारी केले होते. पण, केवळ काही पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले.\nपरिणामी पुन्हा एकदा परिपत्रक जारी करण्यात आले असून कारवाई अनिवार्य असल्याचा इशारा देण्यात आला आहे. बदलती जीवनशैली, आहार पद्धत आणि कोणत्याही व्यायामाअभावी पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पोलिस खात्यात काम करत असताना आरोग्यपूर्ण असावे लागते. आर���ग्याकडे दुर्लक्ष केल्यास विविध आजारांना निमंत्रण मिळते. उंचीनुसार वजन असणे आवश्यक आहे. पण, अनेक पोलिसांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे. त्यावर नियंत्रणासाठी आता प्रयत्न केले जात आहेत.राज्यात केएसआरपीच्या एकूण बारा तुकड्या आहेत. या तुकड्यांमध्ये असणार्‍या ढेरपोट्या पोलिसांचे वजन कमी करण्याची जबाबदारी संबंधित कमांडंटवर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक तुकडीतील पोलिसांचे वजन, उंची व इतर माहिती संग्रहित करावी. अधिक वजन असणार्‍यांना बाजूला काढून त्यांना वजनावर नियंत्रणासाठी आवश्यक सूचना द्याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे.\nनेमणूक करताना प्रत्येक उमेदवार सुदृढ असतो. पण एकदा सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांचे वजन वाढू लागते. काही वर्षातच अनेकजण ढेरपोटे दिसू लागतात. अलिकडच्या काळात पोलिस म्हणजे मोठे पोट, उंची जेमतेम, खाकी गणवेश असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. नेमणूक झाल्यानंतर त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन गुन्हेगारीविरोधात लढण्यासाठी सक्षम बनविले जाते. पण, सेवेत आल्यानंतर विविध कारणांमुळे त्यांचे वजन वाढते. अनेकांना आरोग्याच्या तक्रारी सुरू होत असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Ghantanad-against-the-government/", "date_download": "2018-11-15T06:05:39Z", "digest": "sha1:VPAFFDF3I5O3U7JESKZPSF2EKIC33HFC", "length": 6115, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शासन निर्णय विरोधात घंटानाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › शासन निर्णय विरोधात घंटानाद\nशासन निर्णय विरोधात घंटानाद\nमहाराष्ट्र शासनाच्या सेवेत दि.31 ऑक्टोबर 2005 रोजी व नंतर नियुक्त होणार्‍या कर्मचार्‍यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम (निवृत्तीवेतन) 1982 व 1984 (अंशराशिकरण) या अंतर्गतच्या पेन्शन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली. सदर योजनेचे स्वरूप व त्याची अंमलबजावणी ही कर्मचार्‍यांचे भविष्य अंधकारात टाकणारी असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी 7 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने करण्यात आले.\nनागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात कर्मचार्‍यासह संघटनेच्या वतीने मुंडण आक्रोश मोर्चा काढण्यात आला.त्यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री यांनी सदर कर्मचार्‍यांना सेवा व मृत्यू उपदान तसेच कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ तत्काळ देऊ व सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचाही विचार करू असे आश्वासन दिले होते. पण या आश्‍वासनाला तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी त्याबाबत कोणताही शासन निर्णय घेण्यात आला नाही. दि.16 मार्च 2016 च्या मुंबई येथील धरणे आंदोलनात स्वतः राज्य वित्तमंत्री यांनी येऊन मृत कर्मचार्‍यांना कुटुंब निवृत्तिवेतन व मृत्यू व सेवा उपदान लागू करण्याचे जाहीर केले.\nसतत आश्वासनाव्यतिरिक्त कोणतीही ठोस पावले जुन्या पेन्शन लागू करण्याबाबत उचलली गेली नाहीत. त्यामुळे आता घंटानाद आंदोलन करून आम्ही शासनाला आपण दिलेल्या आश्वासनाची व आमच्या असंतोषाची जाणीव करून देत आहोत अशी माहिती जिल्हाध्यक्ष डी.व्ही.राजे यांनी दिली.आंदोलनात जिल्हाध्यक्ष डी.व्ही.राजे, सरचिटणीस सुशील वाघमोडे, उपाध्यक्ष रवी लोहट, कार्याध्यक्ष सिध्देश्‍वर मुंंढे, महानगर अध्यक्ष प्रवीण सोनटक्के, राज्य समन्वयक प्रद्युम्न शिंदे, विभागीय अध्यक्ष सिकंदर पाचमासे आदींचा सहभाग होता.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Animal-Enhancement-Day-Special/", "date_download": "2018-11-15T06:08:29Z", "digest": "sha1:E74R3OTUV2B2H5HVMAULSYXPVBAQDSFB", "length": 5425, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पशुधन नव्हे बावन्नकशी सोने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पशुधन नव्हे बावन्नकशी सोने\nपशुधन नव्हे बावन्नकशी सोने\nदेशातील ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी पशुधनानेे महत्वाची भूमिका बजावली आहे. ग्रामीण भागाचा चौफेर विकास साधण्यासाठी पाणलोट विकास, जमीन, वनस्पती, शेतकरी, शेतमजूर व पशुधन विकास महत्त्वाचा ठरला आहे.\nजिल्ह्यात अपवाद वगळता बहुसंख्य शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. गाय, म्हैस पालनातून दुग्धव्यवसाय उभा राहिला. कुक्कुटपालन, वराहपालन, मत्स्यपालन आदि व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. किंबहुना पशुपालन हा आता अनेक शेतकर्‍यांसाठी मुख्य व्यवसाय बनला आहे.\nसांगली जिल्हा दूध व्यवसायात व उत्पादनात आज राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खासगी दूधव्यवसायिकांमार्फत तसेच सहकारी दूध संघांमार्फत दूध संकलन केले जाते. अनेक ठिकाणी गाई, म्हशींचे दूधव्यवसायासाठी अत्याधुनिक गोठे बांधण्यात आले आहेत. यातून शेतकर्‍यांना उत्पन्‍नाचा आर्थिक स्त्रोत निर्माण झाला आहे. विशेषत: जिल्ह्याच्या पूर्वभागात शेळी- मेंढी पालन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. बदलत्या काळात जिल्ह्यात पशुधनाचे महत्त्व वाढले आहे. त्याच बरोबर पशुधन व्यवस्थापनासाठी देखील विशेषत: पशुसंवर्धन विभागाच्यावतीने मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे पशु- पक्ष्यांचे प्रदर्शन आयोजित करूनही पशुपालकांमध्ये जागृती केली जात आहे.\nपाळीव जनावरांचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे ठरते. विशेषत: दुभत्या जनावरांचे आरोग्य प्रखर उन, सततचा वारा, सातत्याने होत असलेला पाऊस आदिंमुळे धोक्यात येऊ शकते. पाळीव जनावरे आजारी पडू नयेत यासाठी आता पावसाळ्याच्या तोंडावर पशुपालक, शेतकर्‍यांनी काळजी घेण्याची गरज आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/For-the-purpose-of-reservation-and-Sanatan-ban-take-the-MIM-to-Kardad/", "date_download": "2018-11-15T06:05:52Z", "digest": "sha1:YZQVQOAOS5TY57LE6Y2J2OXEJBGFR7CQ", "length": 3668, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरक्षण व सनातनवरील बंदीसाठी एमआयएमचे कराडात धरणे (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आरक्षण व सनातनवरील बंदीसाठी एमआयएमचे कराडात धरणे (Video)\nआरक्षण व सनातनवरील बंदीसाठी एमआयएमचे कराडात धरणे (Video)\nमुस्लिम समाजाला सरकारने दिलेले पाच टक्के आरक्षण कायम करण्यात येऊन त्याची अंमलबजाणी करावी तसेच सनातन या देशद्रोही संघटनेवर बंदी घालावी यासह अन्य मागण्यांसाठी एमआयएम पक्षाच्यावतीने कराड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.\nमुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहेत हे तात्काळ रोखावेत. मुस्लिम पर्सनल कायद्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.\nएमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांच्या नेतृवाखाली हे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेंद्र शेळके यांना देण्यात आले . यावेळी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड उपस्थित होते.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Sangli-police-arrested-in-connection-with-the-bribe-in-satara/", "date_download": "2018-11-15T06:11:32Z", "digest": "sha1:FGYPOQJLJXHAZRCE324URSFNSSFPHL2K", "length": 6156, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाचप्रकरणी सांगली पोलिसाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लाचप्रकरणी सांगली पोलिसाला अटक\nलाचप्रकरणी सांगली पोलिसाला अटक\nसातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी सकाळी सांगली जिल्हा पोलिस दलातील पोलिस हवालदार अझरुद्दीन पिरजादे याला 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली. पिरजादे हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा (एलसीबी) कर्मचारी आहेे. दरम्यान, सातारा एसीबीने सांगली एलसीबीच्या कर्मचार्‍यावर ‘ट्रॅप’ लावून कारवाई केल्याने सातारा, सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अझरुद्दीन पिरजादे हा सध्या सांगली एलसीबीमध्ये कार्यरत आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे वाळू व्यावसायिक आहेत. त्यांना संशयित अझरुद्दीन पिरजादे याने वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात येवून तक्रार दिली.\nसातारा एसीबीमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आरिफा मुल्‍ला यांनी तक्रारदाराचा अर्ज वाचून कार्यवाहीला सुरुवात केली. सातारा एसीबीने पडताळणी केली असता संशयित अझरुद्दीन पिरजादे याने 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. काही काळ थांबल्यानंतर मात्र पिरजादे याने पैसे स्वीकारले नाहीत. पैसे स्वीकारत नसल्याने अखेर सातारा एसीबीने सोमवारी सकाळी सांगलीत जावून अझरुद्दीन पिरजादे याला ताब्यात घेतले. सांगली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द लाचेचा गुन्हा दाखल करुन पिरजादे याला अटक केली. ही कारवाई पोनि आरिफा मुल्‍ला यांच्या पथकाने केली आहे.\nसातारा एसीबीचा सांगली पोलिसावर ट्रॅप झाला असल्याचे समोर आल्यानंतर सांगलीसह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात, लोकप्रतिनिधी यांनी लाचेची मागणी केली तर 1064 या टोल फ्री किंवा जिल्हा न्यायालयासमोरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-247155.html", "date_download": "2018-11-15T06:02:09Z", "digest": "sha1:VB353SFPBDAQFEZ5BBB5JG4WYEKF4PY4", "length": 12361, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीपिका म्हणते, 'प्रियांका आणि माझी तुलना करू नका'", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकल��'\nदीपिका म्हणते, 'प्रियांका आणि माझी तुलना करू नका'\n28 जानेवारी : बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची नेहमीच तुलना केली जाते. सतत केल्या जाणाऱ्या तुलनेबाबत दीपिका म्हणते की, आमच्या दोघींमध्ये तुलना करायची काहीच आवशक्यता नाहीय. कारण आमच्या दोघींच जग आणि आमचा यशाचा मार्ग फार निराळा आहे. आणि आम्ही दोघीही वेगवेगळ्या यशाच्या शिखरावर पोहचण्याचा प्रयत्न करतोय.\nहॉलिवूड वेबसिरिज 'क्वांटिको' च्या यशानंतर प्रियांका आता 'बेवॉच' या हॉलिवूड सिनेमाच्या तयारीला लागलीय. या सिनेमामध्ये अभिनेता ड्वेन जॉनसनसुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहे.\n'ट्रिपल एक्स: द जेंडर केज' या हॉलिवूड सिनेमासाठी आणि त्यात साकारलेल्या भूमिकेबाबत मला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी फारच भारावून गेलीय असं मत दीपिकाने व्यक्त केलंय. सध्या दीपिका संजय लीला भंसाली यांच्या 'पद्मावती' सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. तसेच शाहिद कपूर आणि रणवीर सिंह सुद्धा या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: deepika padukonepriyanka chopraदीपिका पदुकोणप्रियांका चोप्रा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/network-problem-last-day-23665", "date_download": "2018-11-15T06:47:07Z", "digest": "sha1:6BLTQCIR6I2IXF7VQEWTO4BBSJK6M2YG", "length": 15891, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "network problem last day अखेरच्या दिवशी नेटवर्कचा घाला | eSakal", "raw_content": "\nअखेरच्या दिवशी नेटवर्कचा घाला\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nपाली - बॅंकांमध्ये पाचशे-हजारच्या जुन्या नोटा जमा करण्याच्या मुदतीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता. ३०) सुधागड तालुक्‍यात नेमके बीएसएनएलचे नेटवर्क बंद होते. त्यामुळे काही ठिकाणी बॅंकांचे कामकाज अतिशय संथपणे; तर काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाले. अखेरच्या दिवशी नोटाबदलीसाठी आलेल्यांच्या जीवाची पुरती घालमेल पाहायला मिळाली.\nपाली - बॅंकांमध्ये पाचशे-हजारच्या जुन्या नोटा जमा करण्याच्या मुदतीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता. ३०) सुधागड तालुक्‍यात नेमके बीएसएनएलचे नेटवर्क बंद होते. त्यामुळे काही ठिकाणी बॅंकांचे कामकाज अतिशय संथपणे; तर काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाले. अखेरच्या दिवशी नोटाबदलीसाठी आलेल्यांच्या जीवाची पुरती घालमेल पाहायला मिळाली.\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी अखेरच्या दिवशी बॅंकेत मोठी गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील बहुतांश लोकांना हा पैसे काढण्याचा शेवटचा दिवस असल्याचेही वाटले. त्यांनीही बॅंकांमध्ये धाव घेतली. सकाळपासूनच तालुक्‍यात बीएसएनएलची सेवा बंद असल्याने ग्राहकांना तासन्‌ तास थांबावे लागले.\nपालीतील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत बीएसएनएलची सेवा खंडित झाल्यावरही ‘व्हिसॅट’ या नेटवर्कवर संथ गतीने काम सुरू होते. त्यामुळे कामकाजाला दुपटीहून जास्त वेळ लागत होता.\nस्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत इंटरनेटअभावी सर्व व्यवहार ठप्प होते. काही ग्राहक सकाळपासूनच इंटरनेट सुरळीत होण्याची वाट पाहत थांबले होते. अनेक जण कंटाळून निघून गेले. बाहेरगावाहून आलेले ग्राहक व आदिवासी मात्र बॅंकेबाहेर तिष्ठत बसले होते. जुन्या नोटा जमा करण्यासाठी आलेल्यांची तर पुरती भंबेरी उडाली होती.\nपालीतील बीएसएनएल कार्यालयात विचारणा केली असता, ‘‘नागोठणे-पाली या मेन लाईनमध्ये बिघाड झाला आहे. दुपारनंतर नेटवर्क सुरू होईल’, असे सांगण्यात आले.\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर ४९ दिवस नेटवर्क चांगले होते; परंतु अखेरच्या दिवशी ते गुल झाल्याने नागरिकांचे हाल झाले.\nइतके दिवस सर्व सुरळीत होते. एका दिवसासाठी उगाच खोळंबा झाला, अशी प्रतिक्रिया बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्���क्त केली.\nबॅंक ऑफ इंडियाच्या पाली शाखेचे व्यवस्थापक विश्वास नेरूरकर यांनी दुपारी सांगितले की, बीएसएनएलचे नेटवर्क गेले आहे. व्हिसॅटवर काम सुरू आहे. त्यामुळे ते संथ गतीने होत आहे. बॅंकेत कर्मचारीही अपुरे आहेत; परंतु ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नेटवर्क केव्हाही आले तरी आलेल्या ग्राहकांना उशिरापर्यंत आम्ही पूर्ण सेवा व मदत देऊ. गुरुवारीही दीड-दोन तास नेटवर्क नसल्याने ग्राहकांची खूप गैरसोय झाली. आलेल्या ग्राहकांना रात्री उशिरापर्यंत सेवा दिली.\nस्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत इंटरनेट पूर्णपणे ठप्प होते. नेटवर्क आल्यानंतर सर्व ग्राहकांना आम्ही सेवा पुरवू. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेऊ, पूर्ण सहकार्य करू, असे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. ग्राहक मात्र हवालदील झाले होते.\nकामानिमित्त बॅंकेत नेहमी जाता येत नाही. पत्नीने साठवून ठेवलेल्या दोन-तीन पाचशेच्या नोटा तिला अचानक सापडल्या. शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने त्या बॅंकेत जमा करण्यासाठी आलो; परंतु नेटवर्क संथ गतीने सुरू असल्याने मोठी पंचाईत झाली. दोन तास रांगेत उभे राहून अखेर नोटा बदलून मिळाल्या.\n- संतोष भोईर, शिक्षक, पाली\nवनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बयाणात तफावत\nपांढरकवडा (जि. यवतमाळ) - टी-१ वाघिणीचा (अवनी) खातमा करणारे पथकच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. केंद्राची चौकशी समिती मंगळवारी (ता.१३) जिल्ह्यात ...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\n\"पुल'कित विश्‍व आज उलगडणार\nपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त \"सकाळ'तर्फे आयोजित \"पुलं'चे साहित्यविश्‍व उलगडून दाखवणारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/niraj-pandit/", "date_download": "2018-11-15T06:31:33Z", "digest": "sha1:2IQAKEUJMS2CF6PGWR5B3PJ2KFZ52O2Y", "length": 15848, "nlines": 295, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नीरज पंडित | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nसर्वाधिक वापरकर्ते संख्या असण्यामागे वापरातील सुलभता आणि किमतीने कमी ही प्रमुख कारणे आहेत.\n‘प्रगत’ विज्ञान संस्थेत शंकराचार्याचे ‘प्रवचन’\nशंकराचार्यानी १५७ पुस्तके लिहिली असून त्यातील १३ पुस्तके ही गणिताशी संबंधित आहेत.\nविज्ञान क्षेत्रातील टेलर नावाचा एक शिकाऊ उमेदवार आपल्या वरिष्ठांसोबत चंद्रावर जातो.\nकिरणांच्या माध्यमातून बंद पुस्तकाचे वाचन\nटेराहर्टझ किरणांच्या साह्य़ाने वैद्यक क्षेत्रात तसेच सुरक्षा क्षेत्रात मोलाचे बदल केले आहेत. अ\nमोबाइल सेवा क्षेत्रात नवकल्पना आवश्यक\nमोबाइल ग्राहकांना सेवाक्षेत्र किती विस्तारले आहे.\nआयआयटीच्या तंत्र महोत्सवाचे डिजिटायझेशन\nविविध समस्यांना डिजिटायझेशनने उत्तर देण्यासाठी विशेष स्पर्धेचे आयोजन\nशहरबात : वेळबदलाचा उताराही तात्पुरताच\nवांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) या व्यापारी केंद्राच्या परिसरातही ‘मेट्रो-२’चे काम सुरू होणार आहे\nगुगल प्लसवर जाऊन तुम्ही फोटो शेअर आणि स्टोअर दोन्ही करू शकत होता.\nवीज बचत करणाऱ्या पंख्यासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय नवउद्योजक पुरस्कार\nनिवडणुकीपूर्वी मेट्रो २, ७ सुरू\nमेट्रो २अ हा सुमारे १९ किमीचा मार्ग असून या मार्गात १७ स्थानके आहेत\n‘बीकेसी’तील कार्यालयांच्या वेळांत बदल\nराज्य सरकारबरोबरच कर्मचारी संघटनांकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.\nऑनलाइन दहशतवादाचा सामना करण्यासाठी फेसबुकचा पुढाकार\nदहशतवादी पोस्टविरोधात ‘युथ की आवाज’च्या सहकार्याने उत्तर शोधणार\nबालदिनानिमित्त शाळकरी मुलांसाठी खास शैक्षणिक अ‍ॅप्सविषयी.\nआपला सध्याचा एलसीडी किंवा एलईडी टीव्ही आपण स्मार्ट टीव्ही म्हणून वापरू शकतो.\nटॅक्सी-रिक्षाच्या व्यवसायातील धोरण सर्वाच्या फायद्याचे\nअहवालात सर्वात महत्त्वाची गोष्ट करण्यात आली ती म्हणजे अ‍ॅपआधारित टॅक्सींवर नियमन आणले आहे.\nगॅजेट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळतील तसेच तुमच्या प्रियजनांना उपयुक्तही ठरतील.\nविरोधी प्रचारानंतरही चिनी ड्रॅगनचा बाजाराला विळखा\nदिवाळीच्या निमित्ताने ग्राहक स्वस्त व मस्त चिनी वस्तूंनाच पसंती देत आहे.\nनिकाल रखडवणाऱ्या डॉ. देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव\nडॉ. देशमुख यांच्या निर्णयामुळे आज लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.\n‘बुलेट ट्रेन’मधून उतरताच ‘मेट्रो’मार्गे दक्षिण मुंबईत\nमुंबईतील प्रवास सोपा व्हावा या दृष्टीने बुलेट ट्रेनच्या स्थानकाला मेट्रोची स्थानके जोडली जाणार आहेत.\nदिवाळीच्या ऑनलाइन शॉपिंगमध्ये ९१ टक्क्यांनी वाढ\nदिवाळी खरेदीच्या गुगल सर्चमध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाली\nसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल आवश्यक\nएल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात २३ मुंबईकर सरकारी अनास्थेचे हकनाक बळी ठरले.\nलावा मोबाइल’ ही तशी तरुण कंपनी. २००९ मध्ये हरी ओम राय यांनी या कंपनीची स्थापना केली.\nऑनलाइन खरेदी महोत्सवात कर्जाला सर्वाधिक पसंती\nविविध ई-व्यापार संकेतस्थळांनी ऑनलाइन खरेदी महोत्सव आयोजित केला आहे.\nविद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न \nमुंबई विद्यापीठात तीन महिन्यांपासून ऑनस्क्रीन मूल्यांकनामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/earthquake-measuring-5-5-on-the-richter-scale-hits-parts-of-assam-tremors-also-felt-in-parts-of-west-bengal-1749037/", "date_download": "2018-11-15T06:31:20Z", "digest": "sha1:LBZRXA2LNYWMTPJD2AHBU4UHLR5LETX5", "length": 13498, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Earthquake measuring 5.5 on the Richter scale hits parts of Assam Tremors also felt in parts of West Bengal | भूकंपाने ईशान्य भारत हादरला, बिहार आणि बंगाललाही धक्का | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nभूकंपाने ईशान्य भारत हादरला, बिहार आणि बंगाललाही धक्का\nभूकंपाने ईशान्य भारत हादरला, बिहार आणि बंगाललाही धक्का\n25 ते 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते.\nबिहार आणि पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांना बुधवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. बिहारच्या किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि आसामला देखील भूकंपाचा धक्का बसला. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास धक्के जाणवल्याची माहिती आहे. शेजारील देश बांगलादेशमधील रंगपूर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर 5.5 इतकी या भूकंपाची तीव्रता होती. 25 ते 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते. भूकंपानंतर अनेक ठिकाणी खळबळ उडाली होती, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी घराच्या बाहेर पळ काढला होता. सुदैवाने भूकंपामुळे कोणतंही नुकसान झाल्याच�� अद्याप माहिती नाही.\nयापूर्वी आज पहाटेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या अनेक भागांना भूकंपाचा धक्का बसला. जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ४.६ इतकी या भूकंपाची तीव्रता होती. तर, हरियाणाच्या झज्जरमध्ये सकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. ३.१ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती.\nयाशिवाय, १० सप्टेंबर रोजीही दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. सोमवारी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.६ इतकी या भूंकपाची तीव्रता होती. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील खारखुदा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. याशिवाय रविवारीही(९ सप्टेंबर) सायंकाळी ४.३७ वाजता दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. हरियाणातील झज्जर येथे भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र असल्याने त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. रिश्टर स्केलवर ३.८ इतकी या भूंकपाची तीव्रता होती. तसंच ६ सप्टेंबर रोजीही हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागात कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. . ३.२ रिश्टर स्केलचा हा धक्का होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ���मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/crime-in-bihar-1694728/", "date_download": "2018-11-15T06:32:54Z", "digest": "sha1:ANZ523OASZEORPSCARD55TAYYUAFVMNI", "length": 15635, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Crime in Bihar | विकासगंगा आणि ‘मार्क्‍स’वाद! | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nसध्या सर्वत्र विकासाची एवढी घोडदौड सुरू आहे\nसध्या सर्वत्र विकासाची एवढी घोडदौड सुरू आहे, की कुठे थांबावयाचे ते त्या विकासालाही कळेनासेच झाले असावे. आपण एखादी शर्यत सुरू करतो, तेव्हा ती शर्यत जेथे संपणार त्या रेषेवर स्पर्धकाला थांबावयाचे असते. पण सध्या अशी काही स्थिती आहे की, स्पर्धा संपण्याच्या रेषेपलीकडे पोहोचल्यावरही स्पर्धा संपतच नाही. बिहार हे राज्य अनेक बाबतींत अन्य अनेक राज्यांच्या किती तरी पुढे आहे व काही बाबतीत तर कोणतेच राज्य त्या राज्याशी कधीच बरोबरीदेखील करू शकणार नाही, अशी स्थिती काही वर्षांपूर्वीपर्यंत या राज्यात होती. आपल्या या प्रगतीचा चढता आलेख खुद्द त्या राज्यास असह्य़ होऊ लागल्याने, अनेक बाबतींमध्ये या राज्याने त्या क्षेत्रांतील आपल्या ‘प्रगती’चा वेग कमी केला. त्यामुळे, महाराष्ट्रासह अनेक राज्यांची काही ‘नामचीन’ बाबींसंबंधात अलीकडे बिहारशी तुलना करणे शक्य होऊ लागले. कोणे एके काळी महाराष्ट्रात खून, दरोडे, मारामाऱ्या, बलात्कार किंवा कोणतीही अमानवी प्रवृत्तीची गुन्हेगारी घटना घडली की, ‘बिहारलादेखील मागे टाकेल अशी लाजिरवाणी घटना’ असे तिचे वर्णन केले जात असे. बिहारने या बाबतीत स्वत:ला काहीसा लगाम लावून घेण्याचे ठरविल्याने, महाराष्ट्रातील अशा घटना बिहारला लाजविणाऱ्या म्हणून गणल्या जाण्याच्या प्रकारास लगाम बसला . गेल्या काही दिवसांपासून शिक्षणक्षेत्रातील बौद्धिक घोडदौडीची चर्चा महाराष्ट्रात सुरू असताना आणि राज्यातील विद्यार्थ्यांच्या बुद्धय़ांकाच्या सरासरीने शंभरीची टक्केवारी गाठल्याची अभिमानास्पद चर्चा सर्वत्र सुरू झालेली असताना, अशा स्पर्धेत महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचे स्वप्न पाहताना बिहारसारख्या नेहमीच सर्व बाबतींत आघाडीवर असण्याची सवय असलेल्या राज्याच्या शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्रावर मात करण्याची ईष्र्या उत्पन्न न होती, तरच नवल महाराष्ट्राच्या शालान्त परीक्षांमध्ये एकीकडे ‘मार्क्‍सवाद’ बोकाळू लागल्याने, मुलांच्या एवढय़ा भरघोस मार्काचे काय करावयाचे या चिंतेने पालकवर्ग ग्रासलेला असताना, बिहारने महाराष्ट्रावर केलेल्या कुरघोडीमुळे महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातील पालकवर्ग नामक हतबल गटास काहीसा दिलासा मिळाला आहे. शंभरीस स्पर्श करणारी गुणव्यवस्था स्थिरावलेली असताना, तिकडे बिहारने तर त्यावरही कडी करून टाकली आहे. बिहारी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान कसे अगाध असते, त्याचे दाखले देणाऱ्या काही ‘पुरावेदार’ चित्रफिती गेल्या वर्षीच समाजमाध्यमांवरून प्रसृत झाल्याने अगोदरच बिहारी शिक्षणक्षेत्राची मान खाली गेली होती. ती वर काढून यंदा खरोखरीचे गुणवान विद्यार्थी शिक्षणाच्या कारखान्यातून उत्पादित करण्याचा चंग बांधूनही परत कुठे तरी माशी शिंकलीच. अनेक विद्यार्थ्यांनी शालान्त परीक्षेत शंभर टक्क्यांहून किती तरी अधिक गुण संपादन करून आपल्या बौद्धिक क्षमतेची असामान्य चमक दाखविली आणि काही विद्यार्थ्यांनी तर परीक्षा न देतादेखील उत्तीर्णाच्या यादीत स्थान पटकावले. शिक्षणक्षेत्रात सुरू झालेल्या या विकासाच्या घोडदौडीचा आता कदाचित उलटा परिणाम होऊ शकेल. अनुशेष तर दूरच, पण पुढील काही वर्षांची भरपाई आगाऊ होईल की काय अशी शंका या अद्भुत विकासगंगेमुळे उगम पावली आहे. ती आवरायला हवी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-द���पिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/jirafa-zebra-siddharth-garden-26980", "date_download": "2018-11-15T06:49:42Z", "digest": "sha1:3PDT4CUNLVW2VP3FYEHOZE3XSFEZCRHX", "length": 15612, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "jirafa & zebra in siddharth garden सिद्धार्थ उद्यानात इस्राईल, मलेशियातून येणार जिराफ, झेब्रा | eSakal", "raw_content": "\nसिद्धार्थ उद्यानात इस्राईल, मलेशियातून येणार जिराफ, झेब्रा\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nऔरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात जिराफ आणि झेब्राची जोडी असावी; यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र देशभरात कुठेही या प्राण्यांची जोडी मिळण्याची शक्‍यता मावळली आहे. यामुळे आता इस्राईल किंवा मलेशियातून जिराफ आणि झेब्राची जोडी आणण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करत आहे.\nऔरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात जिराफ आणि झेब्राची जोडी असावी; यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र देशभरात कुठेही या प्राण्यांची जोडी मिळण्याची शक्‍यता मावळली आहे. यामुळे आता इस्राईल किंवा मलेशियातून जिराफ आणि झेब्राची जोडी आणण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करत आहे.\nयासाठी आयुक्‍तांनी सकारात्मकता दाखवली असून, जिराफ, झेब्राच्या बदल्यात प्राणिसंग्रहालय प्रशासनाने वाघ देण्याची तयारी दर्शवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nसिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात जिराफ व झेब्रा या प्राण्यांची उणीव भासत आहे. म्हणून, या दोन्हींची जोडी आणण्यासाठी प्रशासन गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने या प्राण्यांना राहण्यासाठी किती जागा लागेल, त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते, त्यांचा आहार काय आणि कसा असतो याचा अभ्यास करण्यासाठी नुकतेच महापालिकेचे पथक हैदराबाद व विशाखापट्टणम येथील प्राणिसंग्रहालयांना भेट देऊन परतले. या दोन प्राण्यांच्या व्यवस्थापनाविषयी माहिती मिळाली; मात्र जिराफ, झेब्राची जोडी मिळण्याची आशा मात्र मावळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही ठिकाणांहून जिराफ मिळणार नाही, एवढेच काय देशभरातील कोणत्याही प्राणिसंग्रहालयात जिराफ व झेब्राची जोडी उपलब्ध नाही. तेथील व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही प्राण्यांच्या जोड्या इस्राईल किंवा मलेशियातून मिळू शकतील. या दोन्ही जोड्यांना विमानाने आणावे लागणार आहे. त्यासंदर्भातील परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. विमानाने त्यांना आणण्याचा खर्च 14 ते 18 लाख रुपये लागणार आहे. जिराफ व झेब्रा यांची अडीच ते तीन महिन्यांची पिले आणावी लागणार आहेत. दोन टप्प्यांत विमान प्रवास करावा लागणार आहे. या संदर्भात आयुक्‍तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जिराफ व झेब्राच्या बदल्यात पिवळ्या वाघाची जोडी देण्याची प्रशासनाची तयारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nहत्तीणींचा तिढा सोडवायचा कसा\nविशाखापट्टणम येथे हत्ती सरस्वती व लक्ष्मी यांना पाठवण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासन तयार आहे; मात्र विशाखापट्टणम येथील प्रशासन केवळ लक्ष्मीला नेण्यास तयार आहे. कारण सरस्वतीचे वय झालेले असल्याने तिला प्रवासाची दगदग सहन होणार नाही, यामुळे केवळ लक्ष्मीला नेण्याची तयारी दर्शवली आहे; परंतु लक्ष्मी मस्तवालपणे राहते. ती आईला सोडून राहू शकत नाही, तिथे एकटीलाच नेले तर ती राहू शकणार नाही, यामुळे या दोघींची ताटातूट कशी करावी असा प्रश्‍न सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनापुढे पडला आहे.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nवनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बयाणात तफावत\nपांढरकवडा (जि. यवतमाळ) - टी-१ वाघिणीचा (अवनी) खातमा करणारे पथकच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. केंद्राची चौकशी समिती मंगळवारी (ता.१३) जिल्ह्यात ...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nतलावांच्या किनाऱ्यावर तेलाचे तवंग\nठाणे - उत्तर भारतीय समाजाने केलेल्या छटपूजेच्या कार्यक्रमानंतर बुधवारी संपूर्ण उपवन तलावाच्या किनाऱ्यावर तेलाचा तवंग आढळून आला; तर मासुंदा, जेल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Firing-of-criminals-Police-Both-injured/", "date_download": "2018-11-15T07:13:37Z", "digest": "sha1:6XF4MMWP4M424AQ5V3O4TATQ5HWJ2OLO", "length": 6069, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुन्हेगारांचा पोलिसांवर गोळीबार : दोघे जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › गुन्हेगारांचा पोलिसांवर गोळीबार : दोघे जखमी\nगुन्हेगारांचा पोलिसांवर गोळीबार : दोघे जखमी\nशहराच्या बाहेरील तावेरगेरा क्रॉसजवळ दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्याचा प्रयत्न केलेल्या पोलिसांवरच गोळीबार केल्यामुळे त्यामध्ये दोन पोलिस ���खमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे.\nकुख्यात गुन्हेगार यशवंत सुल्तानपूर हा अनेक गुन्ह्यामध्ये पोलिसांना पाहिजे होता. अलिकडेच त्याच्यावर अपहरण व खून केल्याचा गुन्हा नोंदविलेला होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन पोलिसावर त्याने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. त्यामध्ये दोन्ही पोलिस गंभीररित्या जखमी झाले आहेत. यशवंत याच्यावर केपीटीसीएलचे कंत्राटदार मानाप्पा यांचे अपहरण व खून केल्याप्रकरणी पोलिस त्याच्या मार्गावर होते. गेल्या दोन महिन्यापासून त्याने पोलिसांना चकवा देण्यात यश मिळविले आहे. या आरोपाबरोबरच तो या भागातील बेकायदा शस्त्रास्त्र विक्रेता म्हणूनही प्रसिद्ध आहे.\nशुक्रवारी सकाळी पोलिसांनी तावरगेरा क्रॉसजवळ बॅरिकेड्स लावून ते यशवंतची वाट पहात होते. त्यावेळी यशवंतने बॅरिकेड्स उडवून वासनासह पलायन केले. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या वाहनाच्या टायरवर गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी त्याच्या पायाला लागल्यामुळे तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला अटक करून सरकारी इस्पितळा दाखल केले आहे. यशवंतच्या गोळीबारात जखमी झालेले पोलिस कुपेंद्र व कुशन यांनाही इस्पितळात दाखल केले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख एन. शशिकुमार यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.\n११ लाख रेशनकार्डे पोस्टाने घरपोच\nदहावी परीक्षा २३ मार्चपासून\nमहाराष्ट्र, कर्नाटक बसेसच्या धडकेत चालकासह ११ जखमी\nअण्णा भाऊ साठे संमेलन आजपासून\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Forest-Minister-Sudhir-Mungantiwar-appealed/", "date_download": "2018-11-15T06:52:43Z", "digest": "sha1:BRNHR2NHYSFEZYJ2X2ZYYEX32UDPV6J5", "length": 7806, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झाडे तोडणार्‍यांपेक्षा लावणार्‍यांची संख्या वाढवा : मुनगंटीवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › झाडे तोडणार्‍यांपेक्षा लावणार्‍यांची संख्या वाढवा : मुनगंटीवार\nझाडे तोडणार्‍यांपेक्षा लावणार्‍यांची संख्या वाढवा : मुनगंटीवार\nवृक्ष लागवड हा आता केवळ सरकारचा उपक्रम न राहता ती लोकचळवळ बनली आहे. वनसत्याग्रहाच्या या चळवळीत जनतेने दिलेल्या योगदानामुळे 13 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्णत्वास गेला आहे. पुढील वर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून ते पूर्ण करण्यासाठी झाडे तोडणार्‍या हातांपेक्षा झाडे लावणार्‍यांची संख्या वाढविणार्‍यावर भर द्या, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.\nराज्यात वृक्ष लागवड ही एक लोकचळवळ होत आहे. त्यामुळेच पहिल्या वर्षी 2 कोटी चा संकल्प 2 कोटी 82 लाख वृक्ष लावून तर 4 कोटीचा संकल्प 5 कोटी 43 लाख वृक्ष लावून पूर्णत्वाला गेला. तर यावर्षी 13 कोटींचा संकल्प असताना 14 कोटी 72 लाख वृक्ष लागड करण्यात आली. राज्यात आतापर्यंत झालेल्या दोन्ही वृक्षलागवडीची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्डने घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून त्याचे कौतुक केले. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्याचे वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादन 273 चौ.कि.मी ने वाढल्याचे मुनगंटीवार म्हणाले.\nवृक्ष लागवड, जतन व संवर्धनासाठी उपलब्ध वित्तीय तरतुदीच्या अर्धा टक्का निधी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. आमदार निधीतील 25 लाखांपर्यंतची रक्कम वृक्षलागवड, संवर्धन आणि जनजागृतीसाठी वापरता येणार आहे. केमिकल इत्यादी उदयोगांकडून प्रदूषण होत असते.अशा उदयोगांना पर्यावरण रक्षणात वाटा उचलण्यासाठी ट्री क्रेडिट पॉलिसी तयार करण्यात येत आहे. जर शेतकर्‍यांनी शंभर झाडे लावली असतील तर त्याचे प्रमाणपत्र त्या शेतकर्‍यांना देण्यात येईल.संबंधित उद्योग या शंभर झाडांसाठी निधी देऊन ती झाडे विकत घेऊ शकेल. यामुळे पर्यावरण रक्षणासोबतच शेतकर्‍यांना पैसेही मिळतील. यासंदर्भात एक धोरण तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nप्रत्येक जिल्ह्याचा डीपी प्रमाणे टीपी तयार करणार\nप्रत्येक जिल्हाच्या डीपीप्रमाणे टीपी अर्थात ट्री कव्हरेज प्लान तयार करण्यात येणार आहे. नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील मोकळ्या जागा, लोकसंख्या, प्रदूषणाचे प्रमाण आदींचा विचार करून हा आराखडा टीपी आराखडा तयार करायचा आहे.वृक्षांच्या विशिष्ट अशा 156 प्रजातींची माहिती असणारे पुस्तक वनविभागाने तयार केले आहे.महापालिकेच्या आवश्यकतेनुसार यातील झाडे लावायची आहेत. मुंबईसारख्या शहरात मोकळी जागा जास्त नाही. मात्र ठाणे,पुणे,पिंपरी-चिंचवडसारख्या महापालिका याबाबत भरीव काम करू शकतात, असे त्यांनी सांगितले.\n'या' देशांच्या विरोधात अमेरिकेचा युद्धात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Actress-Leela-Gandhi-Lifetime-Achievement-award/", "date_download": "2018-11-15T07:07:28Z", "digest": "sha1:DVRU73QSEUQRCFBXJPGKZLFK6T4LI54Z", "length": 9874, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अभिनेत्री लीला गांधी यांना ‘जीवनगौरव’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अभिनेत्री लीला गांधी यांना ‘जीवनगौरव’\nअभिनेत्री लीला गांधी यांना ‘जीवनगौरव’\nपिंपरी-चिंचवड महापालिका, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा व लोकरंग सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सात तारखेला या संमेलनाचे उद्घाटन होणार असून दोन दिवस हे संमेलन चालणार आहे. यावेळी लोककलेत निपुण व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. यंदा अभिनेत्री लीला गांधी व लेखक प्रभाकर मांडे यांना अनुक्रमे जीवनगौरव व कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलनाचे स्वागताध्यक्ष भाउसाहेब भोईर यांनी दिली.\nअखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन हे सात व आठ एप्रिलला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. त्यावेळी आयोजित पुरस्कार सोहळयाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी पिंपरीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे मुख्य निमंत्रक आमदार लक्ष्मण जगताप, स्वागत समितीचे अध्यक्ष-महापौर नितीन काळजे. सहशहर अभियंता प्रवीण तुपे आदी उपस्थित होते. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी जीवन गौरव व कलागौरव पुरस्कार देण्यात येणार असून उर्वरित पुरस्कार हे समारोपाच्या दिवशी देण्यात येणार आहे.\nऔद्योगिकनगरीत सांस्कृतिक चळवळ अधिक वृध्दिंगत व्हावी या हेतूने हे संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी यावेळी दिली. या संमेलनाच्या निमित्ताने जे खर्‍या अर्थाने लोककला जगले त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सर्वांशी सल्लामसलत करुन कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात येणार असून लवकरच त्याबद्दल माहिती देणार असल्याचे भोईर यांनी यावेळी सांगितले.\nसंमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील लोककलावंतांनी संस्कृती जतन करण्याबरोबच त्यांचे सांस्कृतिक अभिसरण घडावे, यासाठी हा प्रयत्न आहे. तसेच लोककला परंपरा व कलामहर्षींचा गौरव करण्यात यावा व मराठी संस्कृतीचे स्मार्टसिटीतील नागरिकांना दर्शन घडावे, यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.\nनाट्य परिषदेची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरु आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या शहराची सांस्कृतिक ओळख वृध्दींगत करण्यासाठी हे संमेलन आयोजित केले आहे. या उपक्रमासाठी पिंपरी महापालिकेने सहकार्य केले आहे, अशी माहिती भाऊसाहेब भोईर यांनी दिली.\nजीवनगौरव’ पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री आणि लोककलावंत लीला गांधी यांना देण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. लेखक प्रभाकर मांडे यांना ’कलागौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी वसंत अवसरीकर (सोंगाड्या), संजीवनी मुळे-नगरकर (लोकनाट्य), बापूराव भोसले (गोंधळी), सोपान खुडे (साहित्य गौरव), पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तन), मुरलीधर सुपेकर (शाहीर), प्रतिक लोखंडे (युवा शाहीर) आदींचा सत्कार करण्यात येणार आहे. 2100 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/surendra-gudage-anticipatory-bail-application-was-rejected/", "date_download": "2018-11-15T06:59:29Z", "digest": "sha1:SBWGYJ7SC7CXORBXF4ANXBFBXITSUUMZ", "length": 5213, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खटाव : सुरेंद्र गुदगेंचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › खटाव : सुरेंद्र गुदगेंचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला\nखटाव : सुरेंद्र गुदगेंचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला\nसंपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मायणी ( ता.खटाव) येथील केबल व्यवसायिक मोहन जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणी संशयित असलेले जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज वडूज येथील जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाने फेटाळला.\nगेल्या महिन्यात सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी मायणी येथील केबल व्यवसायिक मोहन जाधव यांनी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली होती. जाधव यांच्या नातेवाईकांनी सदर घटनेची फिर्याद मायणी पोलीस ठाण्यात देताना जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार केली होती. तणावपूर्ण वातावरणात गुदगे यांच्या विरोधात मायणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुदगे यांनी वडूज येथील जिल्हा व अतिरिक्त न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.\nआज सुनावणीदरम्यान सरकारी व बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी न्यायालयापरिसरात मोठी गर्दी केलेली होती. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता नितीन गोडसे व बचाव पक्षातर्फे अँड. मुकुंद सारडा यांनी काम पाहिले. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून सुरेंद्र गुदगे यांचा अ���कपूर्व जामिन अर्ज फेटाळला. गुदगे यांचा जामिन अर्ज फेटाळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/NAT-OTS-HDLN-asaram-rape-case-verdict-today-live-5859376-NOR.html", "date_download": "2018-11-15T05:57:09Z", "digest": "sha1:2556REV5CL2W5HJJRBWDPR425A6PFWRG", "length": 10500, "nlines": 79, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "ASARAM Rape Case VERDICT TODAY LIVE life imprisonment | पाशवी वृत्ती आजन्म गजाआड; बलात्कार प्रकरणी आसारामला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा", "raw_content": "\nपाशवी वृत्ती आजन्म गजाआड; बलात्कार प्रकरणी आसारामला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा\nआसारामसह पाचही आरोपी लैंगिक शोषण आरोपात दोषी ठरले आहे. जज मधुसूदन शर्मा यांनी जोधपूर तुरुंगात हा निर्णय दिला आहे.\nअल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.\nजोधपूर - २०१३ मध्ये १५ ऑगस्टच्या रात्री १६ वर्षीय मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्याचा दोषी ८० वर्षीय आसारामला जोधपूर कोर्टाने आजन्म कैदेची शिक्षा ठोठावली. कैदी नं. १३० म्हणून आसारामला उर्वरित आयुष्य आता कोठडीतच कंठावे लागेल. एससी-एसटी कोर्टाचे जज मधुसूदन शर्मा यांनी बुधवारी हा निकाल सुनावला.\nप्रकरणात सहआरोपी आसारामच्या छिंदवाडा गुरुकुलची वाॅर्डन शिल्पी व संचालक शरतचंद्रला २०-२० वर्षांची शिक्षा झाली. सेवक शिवा व स्वयंपाकी प्रकाश पुराव्यांअभावी निर्दोष सुटले. सुनावणीसाठी जोधपूर तुरुंगातच कोर्ट बसले होते. वृद्धापकाळामुळे कमी शिक्षा देण्याची मागणी मागणी आसारामच्या वकिलांनी केली. त्यावर जज म्हणाले, ‘हा घृणास्पद गुन्हा पीडितच नव्हे तर संपूर्ण समाजाविरुद्ध आहे. दोषीला मृत्यू होईपर्यंत तुरुंगातच राहावे लागेल’.\nआसारामला ६ कलमान्वये शिक्षा, दाेन कलमान्वये अाजन्म तुरुंगवास\n1) कलम ३७० (४)- अल्पवयीनची तस्करी\nलैंगिक अत्याचारासाठी मुलीस छिंदवाडाच्या अाधी दिल्ली व नंतर जोधपूरमध्ये नेले हाेते.\nशिक्षा : दहा वर्षापर्यंत सक्तमजुरी अाणि एक लाख रुपयांचा दंड.\n2) कलम ३४२ - डांबून ठेवले\nआसारामने लैंगिक अत्याचार करण्यासाठी मुलीस दीड तासापर्यंत डांबून ठेवले.\nशिक्षा: एक वर्षापर्यंत सक्तमजुरीची शिक्षा अाणि एक हजार रुपये दंड.\n3) कलम ३७६ (२) एफ- पदाचा दुरुपयोग\nआसाराम धार्मिक संस्थांचा विश्वस्त अाहे. पीडितेची त्याच्यावर श्रद्धा असूनही अत्याचार केला.\nशिक्षा : अाजन्म कठोर कारावास. एक लाख रुपयांचा दंडही.\n4) कलम ३७६ (डी)- संघटित अत्याचार\nआसाराम, शिल्पी व शरतचंद्र यांनी मिळून संबंधित मुलीवर अत्याचार करण्याचा कट रचला.\nशिक्षा : अाजन्म कठोर कारावास. एक लाख रुपयांचा दंडही.\nकोर्टाने निकालात म्हटले...दोषीला योग्य शिक्षा न दिल्यास न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह\nआसारामने पीडितेचा विश्वासघात केला.सामान्य लोकांत असणारी संताची प्रतिमाही खराब केली. त्याचा गुन्हा समाजाविरुद्ध आहे. योग्य शिक्षा न दिल्यास न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहतील.\n- मधुसूदन शर्मा, जज, विशेष एससी-एसटी कोर्ट\nनिकालावर आसाराम म्हणाला, मी तर तुरुंगातही मजा करणार, बोला, हरिओम... हरिओम...\nसकाळी १०.३० वाजता दोषी ठरवल्यावर आसाराम जोरात हसला. नंतर डोकं धरून बसला व हरिओमचा जप करू लागला. अडीच वाजता शिक्षा सुनावल्यावर ढसा-ढसा रडू लागला. पोलिस नेत असताना म्हणाला, \"मी तर तुरुंगातही मजा करणार'\nपीडितेचे वडील म्हणाले...मुलीला न्याय मिळवून देऊ शकलो, याचा अभिमान राहील\nपीडितेचे वडील म्हणाले, ४ वर्षांपासून या क्षणाची प्रतीक्षा होती. आज माझ्या मुलीला न्याय मिळाला. मला भरपाई नको.कायम धोका राहील. मात्र आता मरणाची भीती नाही. मेलो तरी लेकीला न्याय मिळवून दिल्यानंतरच मेलो, याचा अभिमान असता.’\nईश्वराशिवाय मनुष्याने जर इतरत्र मन रमवले तर शेवटी रडावेच लागेल\n- आसारामचे २२ जून २०१३ रोजी अहमदाबादेत वक्तव्य\nपुढील स्‍लाइडवर वाचा, शिल्पी व शरतचंद्र यांना २०-२० वर्षे शिक्षा...\n- समेटासाठी धमकी, लाचही देऊ केली, 4 साक्षीदार मारले गेले; तरीही पीडित कुटुंबाचे खचले नाही धैर्य\n- आस्थेच्या शोषणाचे बीभत्स नृत्य समाप्त (भास्कर संपादकीय)\n- आसारामला जन्मठेप, इतर दोघांना 20-20 वर्षांची कैद; वाचा- खटल्याचा A To Z घटनाक्रम\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा र���हील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/india-launches-first-shuttle-space-1242344/", "date_download": "2018-11-15T06:31:42Z", "digest": "sha1:QRUKBRMNQ7TFVQA25UYZG7DF2YFWKCPO", "length": 16472, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वयंपूर्णतेची भरारी | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nइस्रोच्या ‘सतीश धवन तळा’वरून सोमवारी झेपावलेल्या या विमानाचा प्रवास ७७० सेकंदांत पूर्ण झाला.\nचंद्रापासून मंगळापर्यंत स्वारी करण्याची आकांक्षा बाळगणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही एरवीही भारतीयांच्या कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय आहेच. ‘अंतराळविमाना’सारखे प्रयोग यशस्वी झाले की या अभिमानालाही भरते येते आणि ‘मानवी अंतराळ प्रवास कधी’ किंवा ‘मंगळयान काय नवी माहिती देणार’ किंवा ‘मंगळयान काय नवी माहिती देणार’ यासारखे कुतूहल पुन्हा जागे होते. जगातील प्रगत देशांच्या तुलनेत संस्थेची वाटचाल कासवगतीची असल्याची जाणीव याच कुतूहलयुक्त प्रश्नांमधून होते.. परंतु ‘इस्रो’ची गती कमी असली, तरी ती देशाला खूप काही देणारी ठरते आहे. याचे कारण स्वावलंबन’ यासारखे कुतूहल पुन्हा जागे होते. जगातील प्रगत देशांच्या तुलनेत संस्थेची वाटचाल कासवगतीची असल्याची जाणीव याच कुतूहलयुक्त प्रश्नांमधून होते.. परंतु ‘इस्रो’ची गती कमी असली, तरी ती देशाला खूप काही देणारी ठरते आहे. याचे कारण स्वावलंबन अल्पावधीत प्रगतीची तद्दन यशवादी गणिते बाजूला ठेवून इस्रो काम करत राहिली, म्हणून अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत स्वतच्या पायावर उभा राहण्यास सक्षम झाला. पुनर्वापरयोग्य यान किंवा ‘अंतराळविमाना’च्या यशस्वी चाचणीनंतर पुन्हा एकदा इस्रोने जगातील अंतराळ संशोधन करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. या चाचणीत एकदा सोडलेले यान अंतराळातून पुन्हा वातावरणात परत आणण्याचा आणि ठरलेल्या जागीच उतरवण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आपण गाठला. अमेरिकादी देशांनी हे प्रयोग कितीतरी आधी केलेले आहेत, हे खरेच. जगातील इतर देशांमध्ये अंतराळ संशोधनासाठी उपलब्ध असलेले अर्थसाह्य, राजकीय इच्छाशक्ती आणि समाजाची विज्ञानाभिमुख मानसिकता हे सर्व स्वातंत्र्योत्तर भारतात रुजण्यास बराचसा वेळ गेला यामुळेच देशाला हा टप्पा गाठण्यासाठी इतकी वर्षे वाट पाहावी लागली. इस्रोच्या ‘सतीश धवन तळा’वरून सोमवारी झेपावलेल्या या विमानाचा प्रवास ७७० सेकंदांत पूर्ण झाला. त्याचे सुटे भाग समुद्रात पडले. आत्ताच्या चाचणीत हे अंतराळ विमान भूमीवर उतरविण्याचा किंवा समुद्रात उतरविण्याचा प्रयास नव्हताच त्यामुळे अंतराळात गेलेले विमान पुन्हा आणणे आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्याची बाब सिद्ध झाली असली तरी ते आहे त्या अवस्थेत परत आणण्याचे आव्हान आपल्या वैज्ञानिकांसमोर कायम आहे. यासाठीचे संशोधन पूर्ण झाले असून तेही यशस्वी होणार यात वादच नाही. इस्रोच्या या संशोधनामुळे आपला उपग्रह-प्रक्षेपणावर होणारा खर्च कमी करता येणे शक्य होणार आहे. म्हणजेच, कमी खर्चात अधिकाधिक प्रयोग करण्याची संधी. त्या प्रयोगांचाच पुढचा टप्पा हा मानवासहित अंतराळ प्रवास असा असणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अंतराळ तंत्रज्ञानात आत्तापर्यंत झालेल्या संशोधनाचा टप्पा आपण गाठू शकणार आहोत. यास कदाचित पुढील दहा वर्षेदेखील लागतील. सोविएत संघाच्या विघटनानंतर १९९२ मध्ये रशियाने आपल्याला क्रायोजनिक इंजिन देण्यास होकार दर्शविला मात्र त्याचे तंत्रज्ञान देण्यास नकार दिला होता. यानंतर या क्षेत्रात आपण स्वावलंबी व्हायचे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इस्रोने आपली वाटचाल सुरू केली आणि २००१ मधील पहिल्या भूसंकालिक उपग्रह क्षेपणयानाच्या (जीएसएलव्ही) चाचणीपासून या वाटचालीची फळे दिसू लागली. अंतराळविमानाच्या भारताने केलेल्या चाचणीत देखील संपूर्णत: भा��तीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या आधीच्या भू-स्थान निश्चिती प्रणालीसाठीही (जीपीएस) पूर्णत: भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. अंतराळातील या भराऱ्या अखेर जमिनीवरले जगणे सुकर आणि समृद्ध करण्यासाठीच आहेत.. यापुढच्या काळात इस्रो समोर ग्राम नियोजन, सुरक्षा यंत्राणा आणि उपग्रहाधारित मोबाइल सेवा यंत्रणांवर काम करण्याचे आव्हान असणार आहे. हे आव्हानही इस्रो लीलया पेलेल आणि स्वयंपूर्णतेच्या या भराऱ्यांना आपला राजकीय इच्छाशक्तीची साथही मिळत राहील अशी अपेक्षा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/-MLA-sign-on-the-vehicle-of-fraud-suspects/", "date_download": "2018-11-15T06:09:01Z", "digest": "sha1:XU3YAJA7XB5XWOKFPY7WMIGPFPD35G6X", "length": 6563, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फसवणुकीतील संशयितांच्या वाहनावर ‘आमदार’ चिन्ह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › फसवणुकीतील संशयितांच्या वाहनावर ‘आमदार’ चिन्ह\nफसवणुकीतील संशयितांच्या वाहनावर ‘आमदार’ चिन्ह\nएका फ���यनान्स कंपनीकडून कर्ज काढून देण्याच्या मोबदल्यात 18 लाखांचा गंडा घालणार्‍या दोघा भामट्यांना अटक करत पोलिसांनी त्यांच्याकडून फसवणुकीतील 18 लाख 60 हजारांसह रोख रक्कम 70 हजार व टाटा सफारी कार असा सुमारे 25 लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या भामट्यांकडून 10 कोटी व 1 कोटी 25 लाख रुपयांचे दोन धनादेशही जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जप्त केलेल्या वाहनावर ‘विधानसभा सदस्य’ आणि ‘आमदार’ असे चिन्ह असल्याने या संशयितांना कोणत्या आमदाराचे अभय आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात 9 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nया प्रकरणी धनंजय एकनाथ महाजन (रा. लोहणेर, ता. देवळा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार महाजन यांना संशयित राकेश पानपाटील (33, जगतापनगर, सिडको) व आकाश सोनवणे (23, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांनी शेतात पॉलीहाउस आणि गायींच्या गोठा उभारणी व इतर कारणांसाठी पाच कोटी 23 हजारांचे कर्ज काढून देतो, असे सांगून प्रोसेसिंग फी म्हणून 18 लाख 60 हजार रुपये घेतले. तसेच त्यांना कर्जाच्या रकमेचा बनावट धनादेशदेखील दिला होता. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महाजन यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपींचा शोेध घेऊन सातपूर एमआयडीसीत सापळा रचून अटक केली. यावेळी संशयितांकडून गुन्ह्यातील 18 लाख 60 हजार रुपये तसेच रोख रक्कम 70 हजार रुपये, टाटा सफारी एमएच15, ईबी, 0144 कार, अ‍ॅपल कंपनीचा मोबाइल, तसेच 10 कोटी 25 लाख आणि 1 कोटी 25 लाखांचे दोन धनादेश आढळून आले.\nया प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समीर वाघ आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे तपास करून संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Storm-Two-killed/", "date_download": "2018-11-15T06:24:53Z", "digest": "sha1:MXCLVFNSI62YXH7NAR2FTEROP7BXX3IN", "length": 7337, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वादळाचे थैमान : दोन ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › वादळाचे थैमान : दोन ठार\nवादळाचे थैमान : दोन ठार\nजत तालुक्यात वीज, वादळी वारे आणि पावसाने सोमवारी सायंकाळी थैमान घातले. त्यात अनेक घरांचे पत्र उडाले. घरांची पडझड झाली, झाडे पडली. विजेच्या तारा तुटल्या. निगडी खुर्द येथे घराची भिंत पडून अंबुबाई आबासाहेब जगताप (वय 50) या जागीच ठार झाल्या; तर जाडरबोबलाद येथे अंगावर वीज पडून भीमराय शिवाप्पा हिचंगेरी (45) या शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला आहे.\nदरम्यान सांगली, मिरज शहरातही सायंकाळी पाऊस झाला. सांगलीच्या विश्रामबाग परिसरात सुमारे पंधरा मिनिटे पाऊस झाला. जिल्ह्यातही पावसाचे वातावरण होते. हवामान विभागाने जिल्ह्यात 24 तासांत वादळी वार्‍यासह पाऊस येईल, असा अंदाज सोमवारी सकाळी व्यक्‍त केला होता. सायंकाळी पाचपर्यंत हवेत चांगलाच उकाडा होता. सायंकाळी मात्र वातावरण पावसाळी झाले.\nजत, येळवी, खलाटीत वादळ\nजत शहरासह येळवी, खलाटी, वाषाण, निगडी खुर्द, कोणीकोणूर, सोन्याळ, जाडरबोबलाद, टोणेवाडी, खैरावसह अनेक गावांत विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने तडाखा दिला. जत शहरात शहीद अंकुश सोलनकर चौकात झाड उन्मळून पडले. त्यामुळे सातारा रोडकडून शिवाजी पेठेकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती .विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अनेक गावांत अंधार होता. येळवी-जत रस्त्यावर निगडीनजीक ठिकठिकाणी झाडे व रस्त्यावर विजेच्या तारा पडल्या होत्या. निगडी आणि येळवी येथे अनेक घरांचे पत्रे उडून व कौले पडून नुकसान झाले. तुकाराम बिरा काळे, ज्ञानू बिरा काळे, पांडुरंग रूपनूर यांच्या घरावरील पत्रे उडून गेले . अनेकांच्या डाळिंब बागा जमीनदोस्त झाल्या.\nनिगडी खुर्द येथे वादळी वारे आणि पावसामुळे पिंटू जगताप यांचे घर पडून अंबुबाई जगताप या जागीच ठार झाल्या. निगडी येथे तात्यासाहेब कोळी यांच्यासह चार जण जखमी झाले. अनेकांची घरे, पत्राशेड वार्‍याने पडले. स्मशानभूमी जमीनदोस्त झाली.कोणीकोणूर येथे एकजण जखमी झाला.\nजाडरबोबलाद येथे अंगावर वीज पडून भीमराय हिचंगेरी या शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. वादळी वार्‍याने जाडरबोबलाद, सोन्याळ, माडग्याळ सह पूर्वभागातील अनेक गावे आणि मळ्यातील काही घरांवरील पत्रे उडून गेले. ठिकठिकाणी घराच्या भिंती पडल्याने नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. उमदी व परिसरात वार्‍यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे ; तर अर्ध्या तासानंतर वादळ शांत झाले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Confusion-over-the-absence-of-the-officials/", "date_download": "2018-11-15T06:58:12Z", "digest": "sha1:WVNCCTZOVYA7BXR7KGF5ZNGOYCIJY7ZX", "length": 9683, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीवरून गोंधळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीवरून गोंधळ\nसातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत अधिकारीच मासिक सभांचा प्रोटोकॉल न पाळता गैरहजर राहतात, यावरून सभेत सदस्यांनी गोंधळ घातला. अशा अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात, यावी याबाबतचा ठराव मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेत गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांवर सदस्यांनी ताशेरे ओढले.\nसातारा पंचायत समितीची मासिक सभा सभापती मिलिंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली, उपसभापती जितेंद्र सावंत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आढाव्यादरम्यान बांधकामचे उपअभियंता गेले चार महिन्याच्या मासिक सभांना उपस्थित नाहीत. आजच्या मासिक सभेसही सभापतींना पूर्वकल्पना न देताच गैरहजर आहेत. या विषयावरून सभेत बराच काळ सदस्यांनी गोंधळ घातला. जोपर्यंत ते सभागृहात उपस्थित राहत नाहीत तोपर्यंत त्या विभागाचा आढा���ा सभेत मांडण्यात येवू नये. संबंधीत उपअभियंत्यांना सभेस गैरहजर राहिल्याबाबत व सभेचा प्रोटोकॉल न पाळल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. यापुढे मासिक सभेचा प्रोटोकॉल न पाळता गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा ठराव उपसभापती जितेंद्र सावंत यांनी मांडला. त्यास सदस्य अशुतोष चव्हाण, रामदास साळुंखे यांनी अनुमोदन देत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.\nदरम्यान, याच विषयाचा धागा पकडून अनेक अधिकारी शासनाकडून आलेली योजनांची परिपत्रके, जिल्हा परिषदेकडील सूचना सभागृहापुढे मांडत नाहीत. सभापती बी.डी.ओ.यांचा अधिकार्‍यांवर अंकुश राहिला नाही. अधिकार्‍यांचे आओ जाओ चाललेले असते. त्यामुळे जनतेची कामे होत नाहीत. अशा अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी राहुल शिंदे, अरविंद जाधव यांच्यासह काही महिला सदस्यांनी केली.शिक्षण विभागाच्या आढाव्यादरम्यान बाल आनंद मेळावे जानेवारी महिन्यापर्यंत घेण्यात यावेत. ऐन परीक्षेच्या कालावधीत घेण्यात येवू नयेत. तसेच शिक्षक प्रशिक्षणेही सुट्टीच्या कालावधीत घेण्यात येवू नये जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, अशी मागणी सदस्य अरविंद जाधव यांनी केली.\nग्रामीण पाणी पुरवठा आढाव्यादरम्यान कास तलावाच्या पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनवरुन परळी खोर्‍यातील 10 ते 15 गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या कास तलावाचे उंची वाढवण्याचे काम सुरू असून पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनमधून तेथील जनतेला गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप सदस्या सौ. देवरे यांनी केला. वीज वितरणावरील चर्चेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कण्हेरचे वीज बिल थकल्याबद्दल पूर्वकल्पना न देता वीज तोडल्याने गेले सहा दिवस रुग्णांचे हाल झाले. तसेच संबंधित विभागाने धनादेशाने पैसे दिले असता धनादेश न स्विकारता रोख कॅशची मागणी केली ही गंभीर बाब आहे. शासकीय आरोग्य केंद्रांची वीज बंद करता येत नसताना वीज बंद केली तसेच थकीत बील चेकने भरत असताना रोख कॅशची मागणी केली तरी संबंधित विभागाची चौकशी करुन तातडीने वीज जोडणी करावी, अशी मागणी जितेंद्र सावंत यांच्यासह सर्वच सदस्यांनी केली. वनीकरण विभागाच्या आढाव्यादरम्यान औद्योगिक वसाहतीमधील 4 कि.मी. रस्त्याच्या कडेला लावलेल्या 2 हजार झाडांपैकी किती झ���डे जगली याची प्रत्यक्ष पाहणी संबंधित अधिकार्‍याने करुन पुढील मिटींगला माहिती द्यावी. नुसते कागदी घोडे नाचवून सदस्यांची दिशाभूल करु नका, असे सदस्य रामदास साळुंखे, अशुतोष चव्हाण यांनी सांगितले.\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/elephant-in-sindhudurg/", "date_download": "2018-11-15T06:05:58Z", "digest": "sha1:DGOBUICVDDVZTIQSAVUG353YFMRQM6UL", "length": 3681, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हेवाळेत हत्तींचा धुडगूस सुरूच; हजारो केळी रोपे तुडवली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › हेवाळेत हत्तींचा धुडगूस सुरूच; हजारो केळी रोपे तुडवली\nहेवाळेत हत्तींचा धुडगूस सुरूच; हजारो केळी रोपे तुडवली\nहेवाळे-राणेवाडी येथील सिद्धेश राणे यांचे पाच दिवसांत हत्तींनी सहा लाखांचे नुकसान केले आहे. एक हजार केळी लागवड जमीनदोस्त केली.गुरुवारी रात्री 8 वा. हत्तींनी बागायतीत प्रवेश करून प्रचंड नुकसान केले.\nसिद्धेश राणे या सुशिक्षित बेरोजगार युवकाने बँकेचे कर्ज घेऊन राणेवाडीपासून 2 कि.मी. च्या अंतरावर नदीप्रवाहाच्या बाजूला केळीची बाग केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हत्ती याच बागेत येत आहेत. अवघ्या काही दिवसांत परिपक्व केळी तोडण्यात येणार होत्या, पण हत्तींचा कळप बागायतीत घुसून केळीची झाडे मोडत आहेत. एकीकडे लाखो रुपयांचे नुकसान आणि दुसर्‍या बाजूने बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/paisa-irrigation-workers-coop-socity-chairman-scam-in-nilanga/", "date_download": "2018-11-15T06:34:18Z", "digest": "sha1:JIIXFFEIKIB4ZPDNSX2HTQEDC5R3MQGJ", "length": 16982, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "पैसा कर्मचारी पतसंस्थेची जागा चेअरमनने हडपल्याचा आरोप | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपैसा कर्मचारी पतसंस्थेची जागा चेअरमनने हडपल्याचा आरोप\nपाटबंधारे कर्मचारी पतसंस्था निलंगाचे चेअरमन विनायक मोहिते व्हंताळे यांनी पतसंस्थेमध्ये १७ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप व्हाईस चेअरमन अजय पाटील यांनी केला असून त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.\n१९९२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पाटबंधारे कर्मचारी पतसंस्थेचे केवळ ३४ सभासद आहेत. या पतसंस्थेचे निलंगा बसस्थानकाजवळील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते आहे. चेअरमन विनायक मोहिते यांनी पतसंस्था कार्यालय खरेदी करण्यासाठी म्हणून पतसंस्थेच्या खात्यामधून तब्बल १७ लाख रुपये उचलले प्रत्यक्षात पतसंस्थेच्या नावाने कार्यालयासाठी जागा खरेदी न करता स्वतःच्या वैयक्तीक मालकी हक्कात खरेदी खत २ फेब्रुवारी २०१८ रोजी करुन घेतल्याचे निदर्शनास आले आहे. पैसा पतसंस्थेच्या सदस्यांचा आणि चेअरमन विनायक मोहिते यांनी जागा मात्र स्वतःच्या नावावर खरेदी करुन सर्वांची फसवणूक केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या विनायक मोहिते यांची सखोल चौकशी करावी. त्यांना सहकार्य करणाऱ्या सहकारी, सहकार खात्यातील कर्मचारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचारी यांचीही चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी. त्यांच्या कडून पतसंस्थेची वसूली दंडासह वसूल करावी अशी मागणी व्हाईस चेअरमन अजय पाटील, प्रताप हिंगोले, उध्दव पाटील, बी. वैजनाथ यांनी केलेली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील१३०० फुटांवर लटकलेले खतरनाक हॉटेल\nपुढीलपाऊस नसल्याने लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरविवारी मध्य रेल्वेवर गर्दी उसळणार,140 लोकल फेऱ्या रद्द\nमराठा समाजाला महिनाभरात आरक्षण, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांच��� मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/meinungsfreiheit", "date_download": "2018-11-15T06:25:41Z", "digest": "sha1:GFHA5L5VCD5MOYIZXZIPQ4GNHGG4HQAX", "length": 6966, "nlines": 136, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Meinungsfreiheit का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nMeinungsfreiheit का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Meinungsfreiheitशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Meinungsfreiheit कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\n'M' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Meinungsfreiheit का अनुवाद ��े जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Dare and need' के बारे में अधिक पढ़ें\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nbathmophobia नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7424-dhangar-community-show-aggressive-for-the-reservation", "date_download": "2018-11-15T07:03:49Z", "digest": "sha1:6EHJWGJJQPXL2MAC72HXWFQG2MYWZNMK", "length": 10194, "nlines": 159, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आरक्षणासाठी आता धनगर समाजही आक्रमक - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआरक्षणासाठी आता धनगर समाजही आक्रमक\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे राज्यभर आंदोलन सुरु असतानाच आता धनगर समाजही आक्रमक पाहायला मिळले. सोमवारपासून राज्याच्या विविध भागांमध्ये धनगर समाजातर्फे आंदोलन केले जाणार आहे. सकाळपासूनच राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन सुरु आहे.\nधनगर आणि धनगड असा शब्दाचा खेळ करून धनगर समाजाला अरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले, 31 ऑगस्टपर्यंत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा धनगर समाजाने दिला आहे.dhangar-community-show-aggressive-for-the-reservation\nधनगर समाजाच्या मागण्या -\nताबडतोब धनगर आरक्षण जाहिर करा\nसत्तेवर येतांना पहिल्या कॅबीनेटमध्ये आरक्षण देण्याच आश्वासन, अडीचशे कॅबीनेट झाल्या प्रस्ताव धुळखात\nसरकारनं टिसला अहवाल तयार करायला सांगीतलाय, मात्र 3 वर्षापासून अहवाल तयार नाही\nमहाराष्ट्रात धनगर, धनगड हा एकच शब्द आहे. या स्वरुपाचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवावा\n14 ऑगस्टला सर्व तहसिल कार्यालयावर निवेदन देणार, 24 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देणार\n8 सप्टेंबरला चौडी इथ मेळावा, तिथून आंदोलनाची रुपरेषा ठरणार\nइथे उमटले आंदोलनाचे पडसाद -\nनागपूरमधील गुमगाव – वर्धा रोडवर खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज रस्त्यावर उतरला.\nनागपुर- सोलापुर हायवेवर रास्ता रोको, रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत,रस्त्यावर शेकडो कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन.\nगुमगाव – वर्धा रोडवर आंदोलन करणारे खासदार विकास महात्मे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nआंदोलकांनी रस्त्यावर आंदोलन केल्याने वाहतू�� खोळंबली\nबीड : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणी करता बीड जिल्ह्यामध्ये धनगर समाज रस्त्यावर\n12 ठिकाणी चक्काजाम तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर भंडारा उधळून केला निषेध\nग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांची जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर थांबून माननीय संदर्भात दिले निवेदन\nचौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी डॉ. इंद्रकुमार भिसे आणि आंदोलकांनी आंदोलन केले.\nधनगर समाजाला निवडणुकीपुर्वी जाहीर केलेले आरक्षण आद्यापर्यंत मिळाले नसल्याने आज 13 आँगस्ट राेजी सकाळी 10 वाजल्यापासून जिंतूर - येलदरी टी - पाँईंटवर रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आलं\nआरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आज नागपूर मध्ये रस्त्यावर उतरला होता ...\nधनगर समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांसाठी जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर ती धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला.\nहिंगोली- धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी कुरुदा इथ बाजार पेठ बंद तर कन्हेरगाव इथ हिंगोली- आकोला महामार्गवर रास्ता रोको आंदोलन\nवर्ध्यात धनगर समाज बांधव रस्त्यावर\nरायगड - धनगर समाजाचा जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा...\nआता आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरणार...\nअकोलामध्ये धनगर आरक्षणासाठी 'जागर'\nमराठा आरक्षण: थोड्याच वेळात आयोगाचा अहवाल होणार सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/police-arrested-mobile-thieves-in-the-weekly-market/", "date_download": "2018-11-15T06:52:31Z", "digest": "sha1:DLFWT23EOVZXMZSFWIOZEYP4KZ5VNFAM", "length": 18572, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यास पोलिसांनी पकडले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्���े वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआठवडी बाजारात मोबाईल चोरट्यास पोलिसांनी पकडले\nसामना ऑनलाईन , वैजापूर\nबाजारातून मोबाईल चोरी करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यास पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या काही तासांत जेरबंद केल्याची घटना सोमवारी घडली. पोलिसांनी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राहुल पुंडलिक भोसलेला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून चोरी गेलेला मोबाईल ���प्त केला आहे.\nशिवाजी सुखदेव तुपे (रा. पानवी खंडाळा) हे आठवडी बाजारात भाजीपाला घेत असताना दुपारी दीड वाजेला त्यांच्या खिशातील ८ हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला होता. बाजारातून गावातील दुकानात गेल्यावर त्यांना मोबाईल चोरी झाल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलवर संपर्व साधला. मात्र, मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, बाजारात मोबाईल चोरी करणारे संशयित आले असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी बाजारात धाव घेतली. त्यावेळी संशयास्पद हालचाली करणायाला ताब्यात घेत असतानाच त्याने पोलिसांची चाहुल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक बंद असलेला मोबाईल संच आढळून आला. पोलिसांनी तो सुरू केल्यावर लगेचच त्यावर तुपे यांचा फोन आल्याने हा मोबाईल चोरीचा असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला हिसका दाखविताच त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी शिवाजी तुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या मोबाईल चोरीप्रकरणी पोलिसांनी राहुल भोसले याला अटक केली आहे.\nविष पिऊन विवाहितेची आत्महत्या\nविषारी औषध सेवन करून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. द्वारकाबाई शिवनाथ गायके (४५, रा. खामगाव, ता कन्नड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. द्वारकाबाई यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे..\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराहुल गांधी मानसरोवर यात्रेला जाणार\nपुढीलइम्रानला पळवून नेण्याचा कट रचणाऱ्या ११ जणांना पोलीस कोठडी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरविवारी मध्य रेल्वेवर गर्दी उसळणार,140 लोकल फेऱ्या रद्द\nमराठा समाजाला महिनाभरात आरक्षण, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/congress-sopkesperson-priyanka-chaturvedi-gets-rape-threats-to-daughter-on-twitter-complaint-lodged-294577.html", "date_download": "2018-11-15T06:03:16Z", "digest": "sha1:NXOTL3PSKV7S2HPYF6MRQBTMSIQUQQV5", "length": 15849, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसच्या महिला नेत्याला ट्विटरवरून मुलीच्या बलात्काराची धमकी !", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकाँग्रेसच्या महिला नेत्याला ट्विटरवरून मुलीच्या बलात्काराची धमकी \nसोमवारी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना ट्विटरवरून त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीच्या बलात्कारी धमकी देण्यात आली आहे.\nमुंबई, 03 जुलै : मागच्या अनेक दिवसांपासून परराष्ट्र मंत्री सुक्षमा स्वराज यांना पासपोर्ट प्रकरणात ट्रोल करण्यात आलं. हे प्रकरण कुठे शांत होत नाही तर सोमवारी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना ट्विटरवरून त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीच्या बलात्कारी धमकी देण्यात आली आहे.\nकाही दिवसांआधी मध्य प्रदेशच्या मंदसोरमध्ये 8 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण आणि नंतर बलात्कार केल्याची घटना घडली होती, त्यासंदर्भात प्रियांका चतुर्वेदी यांना त्यांच्या मुलीच्या बलात्काराची धमकी देण्यात आली आहे.\nपूल कोसळून पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत, जाणून घ्या या महत्त्वाच्या 10 गोष्टी\nप्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबईमध्ये गोरेगाव पोलीस ठाण��यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितलं की, 'मी तक्रार दाखल केली आहे, पोलिसांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.'\nया प्रकरणात काँग्रेसच्या इतर नेत्यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 'हे तेच लोक आहेत ज्यांनी सुक्षमा स्वराज यांना ट्रोल केलं. भाजपच्या काही राक्षसांकडून असे प्रकार केले जात आहेत' असं काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी म्हटलं आहे.\nपश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, या मार्गांवरून करू शकता प्रवास \nदरम्यान, पासपोर्टच्या वादावरून ट्विटरवर सुक्षमा स्वराज यांना ट्रोल करण्याचं सत्र सुरू होतं. शनिवारी एका ट्विटर युजरने सुषमा यांचे पती स्वराज कौशल यांना ट्विट केलं.\nत्यात भाजप आणि परराष्ट्र मंत्री यांच्यावर आरोप लावत सुषमा घरी आल्यानंतर त्यांना मारा आणि समज द्या की मुस्लिम लोक भाजपला कधीही मतदान करणार नाहीत.\nयावर स्वराज कौशल यांनी त्या ट्विटचा स्क्रिनशॉट काढून तो पोस्ट केला. त्यात असं लिहलं होतं की, 'आज रात्री जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्यांना मारा आणि समज द्या की मुस्लिमांमध्ये मतभेद करू नये. मुस्लिम लोक भाजपला मतदान नाही करणार.'\nस्वराज यांनी शेअर केलेलं हे ट्विट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील लाईक केलं आहे. त्याचबरोबर असं ट्विट करणाऱ्या मुकेश गुप्ताचं आणखी एक ट्विट सुषमा यांनी लाईक केलं आहे.\nत्यामुळे आता या ट्विटर ट्रोलिंगवर मुंबई पोलीस काय कारवाई करतात याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.\nप्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर चाकूने केले वार\nजुलैच्या पहिल्या आठवड्यात निघणारी म्हाडाची लॉटरी लांबणीवर \nतुमच्या खिशातली पाचशेची नोट खरी आहे की खोटी \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात���री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/videos/", "date_download": "2018-11-15T06:44:14Z", "digest": "sha1:VL4J2GXZT3BURPKIG6GJDJN4SXWUY7ZX", "length": 11511, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या म���दानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल\nहरियाणातील गुरुग्राममध्ये एका बर्निंग कारचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आग लागल्यानंतरही कार रस्त्यावर धावत होती. या पेटलेल्या कारने एका रिक्षाला धडक दिली आणि थांबली. ही घटना गुरुग्राममधील राजीव चौकात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये आधी स्फोट झाला आणि नंतर कारने पेट घेतला. कारमध्ये राकेश नावाचा व्यक्ती स्वार होता. कारला आग लागल्यानंतर त्याने बाहेर उडी घेतली आणि जीव वाचवला.\nVIDEO : भरधाव कारने महिलेला चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा अपघात\nVIDEO : मृत्यू तुम्हाला रस्त्यातही गाठू शकतो, अंगावर काटा आणणारा अपघात\nVIDEO: अमृतसर रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टळली, थोडक्यात थांबली ट्रेन\nVIDEO: वाहन तपासणी करताना कार चालकानं वाहतूक पोलिसालाच उडवलं\nमहाराष्ट्र Sep 28, 2018\nVIDEO: चिमुकला होता समोर तरीही महिलेने घातली अंगावरून गाडी, पण...\nVIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका\nVIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस \nVIDEO : दोन वाहनांच्या धडकेत 'तो' मध्येच सापडला\nVIDEO: नदीत कार कोसळली,सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : ओव्हरटेक नडला, ट्रकला रिंगण घालून कार उलटी फिरली\nइनोव्हा कार नदीत बुडाली\nसुसाट फाॅर्च्युनर कार हाॅटेलमध्ये घुसली\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T06:03:26Z", "digest": "sha1:AVXGY6E6BZFXVYPOY77BDV3ZAYIZFZ2G", "length": 11072, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राम मंदिर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये त�� माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nबांधल्यावर असं दिसेल राम मंदिर, पाहा हे PHOTOS\n50 टक्के दगडी नकशीचे काम पूर्ण झाले आहे. याचा अर्थ पहिला मजला पूर्ण आहे. त्यामुळे....\nब्लॉग स्पेस Nov 13, 2018\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराम मंदिरासाठी संघाची मोर्चेबांधणी, 25 नोव्हेंबरला नागपुरात काढणार हुंकार रॅली\nमंदिर होते आणि राहणारच-योगी आदित्यनाथ\nअविवाहितांचा सन्मान करा, २ मुलं असणाऱ्यांचा मतदानांचा अधिकार काढून घ्या -बाबा रामदेव\nVIDEO : राममंदिर प्रकरणी सरकारने अध्यादेश काढण्याची घाई करू नये - रामदास आठवले\nराम मंदिरासाठी सरकारलाच अध्यादेश आणावा लागेल - आरएसएस\nकारला झालेला अपघात कोणालाच नव्हता माहीत, 6 दिवसांनंतर 'ती' अशी सापडली जिवंत\nसरदार पटेलांच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा स्वत:ची उंची तपासा - उद्धव ठाकरे\nभाजपला सोडून चंद्राबाबू काँग्रेसबरोबर राहुल म्हणतात, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र\nVIDEO : ‘अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे’, मुलायम सिंहांच्या छोट्या सुनेचं मत\nअयोध्या विवाद: रामजन्मभूमी प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nउद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या का झोंबल्या \nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/pankaja-mune-said-death-of-fundkar-is-sad-291426.html", "date_download": "2018-11-15T06:35:41Z", "digest": "sha1:4H5Q4WOMQ2LPQMUM4X4RZN3FAQKBV54Z", "length": 14287, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'फुंडकर काकांच्या जाण्याचं दु:ख मोठं आहे'", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्��ीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'फुंडकर काकांच्या जाण्याचं दु:ख मोठं आहे'\n'फुंडकर काकांच्या जाण्याचं दु:ख मोठं आहे'\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ ��िंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nमहाराष्ट्र 3 days ago\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nVIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण\nVIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/noise-pollution-9-1739407/", "date_download": "2018-11-15T06:33:36Z", "digest": "sha1:4U6BGU2CVALXPTLLMCRELDWTZWGXOXCQ", "length": 16353, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Noise pollution | आदेश कानाआडच जाणार? | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nदर वर्षी गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र आदी सण जवळ आले\nदर वर्षी गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र आदी सण जवळ आले की, उच्च न्यायालयाकडून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले जातात. त्या आदेशांचे काय होते, हे कळायच्या आतच अधिक कडक कारवाईचे पुढील आदेश येतात. उच्च न्यायालयाने नुकतेच शांतता क्षेत्रात ध्वनीची मर्यादा ओलांडणाऱ्यांना तुरुंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे स्पष्ट करताना रात्री दहा ते सकाळी सहा या काळात ४० डेसिबलपेक्षा आवाज अधिक असणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा आदेशांचे काय होते हा प्रश्न, उल्लंघन करणाऱ्यांबरोबरच त्याविरुद्ध सतत तक्रार करणाऱ्या सामान्य नागरिकांनाही पडत असतो. यापूर्वीही न्यायालयाने असे आदेश दिले होते; त्याची अंमलबजावणी नेमकी कशी झाली, याचे उत्तर आजवर कुणी दिलेले नाही. दंड ठोठावणे आणि तुरुंगात डांबणे अशा शिक्षा झालेल्या व्यक्ती वा मंडळे यांची नावे आत्तापर्यंत कधीच जाहीर करण्यात आलेली नाहीत. मुंबईसारख्या महानगरात या ध्वनिप्रदूषणाचा फटका केवळ सणासुदीच्याच काळात बसतो, हा पूर्ण गैरसमज आहे. रस्ते हे ध्वनिप्रदूषण निर्माण करणारे सर्वात महत्त्वाचे ठिकाण असते, हे ‘नीरी’ (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रीसर्च इन्स्टिटय़ूट) या संस्थेने जाहीर केले आहे. वाहनाचा वेग तपासणाऱ्या यंत्राप्रमाणे ध्वनिप्रदूषण तपासणारी यंत्रणा विकसित करण्याची गरज या संस्थेने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे. नगरविकास खात्याने या अहवालातील सूचना तातडीने अमलात आणण्याच्या सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत. प्रत्यक्षात अशा न्यायालयीन आदेशांना कधीच गांभीर्याने घेण्याची पद्धत वरपासून खालपर्यंत नाही. त्यामुळे असे फतवे आणि आदेश केवळ कागदोपत्रीच राहतात आणि प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर होत जातो. केवळ सणांच्याच काळात नव्हे, तर ध्वनिप्रदूषणाचा त्रास आता बारमाही झाला आहे. सरकारने जाहीर केलेल्या शांतता क्षेत्राच्या परिसरात हे प्रदूषण टाळायला हवे, याबद्दल नागरिकांतही अजिबात समंजसपणा नसल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. कारण नसताना भोंगा वाजवत ठेवणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याचे वाहनचालकांना वाटते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कानठळ्या बसू शकतात, याचे भानच न राहिल्याने दवाखाने, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये या परिसरात मोठमोठय़ाने भोंगा वाजवला तरच पुढील वाहनास आपण मागे असल्याचे समजते, असा खुळा समज पसरताना दिसतो.ध्वनिप्रदूषण कायद्यातील व्याख्येनुसार २००९ मध्ये मुंबईसारख्या शहरात अस्तित्वात असलेल्या १५०० शांतता क्षेत्रांची संख्या आता ११०वर आणून मुंबई महानगरपालिकेनेही आपला निर्बुद्धपणा चव्हाटय़ावर आणला आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांना या ध्वनिप्रदूषणाचा किती त्रास होतो, याबद्दल अनेकदा जाहीर तक्रारी करूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही. राज्यातील ध्वनिप्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी न्यायालयाने ‘नीरी’ या संस्थेची नेमणूक केली होती. यासंबंधीच्या अहवालात रेल्वे, रस्ते आणि महामार्ग येथे ध्वनीची पातळी ८५ ते ८८ डेसिबल असल्याचे स्पष्ट केले आहे. हे आकडे किमान पातळीच्या दुप्पट आहेत. याचा अर्थ सणांच्या काळात त्यामध्ये आणखी काही पटींची वाढ होत असणार. हा मस्तवालपणा चालू शकतो, याचे कारण केवळ कायदे किंवा आदेश यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती. कुणालाच जुमानायचे नाही, कारण कोणीच कारवाई करू शकत नाही, असा विश्वास संबंधित यंत्रणांनी निर्ढावलेल्या सगळ्यांच्याच मनात निर्माण केला आहे. त्यामुळे न्यायालयाचे आदेश पाळण्यासाठी नसतात, असा समज तयार होण्यास मदतच होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनल��ड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sahyadriche-vare-news/unemployment-issue-in-india-1667966/", "date_download": "2018-11-15T06:33:40Z", "digest": "sha1:TKO5YXCVCXO5HFJXIXWNRL3Z5IGAZGUF", "length": 28134, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Unemployment issue in india | बेरोजगारांचा मळा! | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nगेल्या २० वर्षांत महाविद्यालयांच्या फोफावलेल्या जाळ्यातून ‘शिक्षण मुबलक, तरी नोकऱ्यांचा बाजार घसरलेला’ अशीही स्थिती उद्भवली आहे.\nदेशभरात वार्षिक तीन कोटींहून अधिक बेरोजगारीला थोपविण्यासाठी आपल्याकडचा जालीम उपाय आहे केवळ सहा लाख रोजगार तयार करण्याचा. पण बेरोजगारांचा हा मळा फोफावतो आहे आपल्या शिक्षणव्यवस्थेमुळे\nअभ्यासक्रम ब��लले, नवी चकचकीत, रंगीत, आकर्षक मांडणीची पुस्तके आली तरीही प्रश्न आणि उत्तरे वर्षांनुवर्षे तीच आहेत. भारतासमोरील समस्या कोणत्या, या प्रश्नाचे ‘गरिबी आणि बेरोजगारी’ हे उत्तर लिहून पणजोबांच्या पिढीपासून आजपर्यंत अनेकांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. नव्वदोत्तर जागतिकीकरणाच्या फेऱ्यात गरिबीबाबत हलका दिलासा दिसला असला, तरी गेल्या २० वर्षांत महाविद्यालयांच्या फोफावलेल्या जाळ्यातून ‘शिक्षण मुबलक, तरी नोकऱ्यांचा बाजार घसरलेला’ अशीही स्थिती उद्भवली आहे.\nनव्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ किंवा ‘मेक इन महाराष्ट्र’या योजनांमुळे रोजगाराची आशा आणि उत्साही वातावरण तयार झाले खरे. मात्र या योजनांनी अद्यापही पुरते बाळसे धरलेले नाही. एकीकडे रोजगारात वाढ होत असल्याचे आणि आवश्यक, सक्षम मनुष्यबळाची फौज तयार होत असल्याचे दावे शासनदरबारी करण्यात येत आहेत. मात्र या उधळणाऱ्या कागदी घोडय़ांचा लगाम सावरून जमिनीकडे पाहिल्यावर दिसणारे चित्र हे शासकीय दाव्यांना छेद देणारे आहे. एम. ए. करून सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा कुणी, बी.एस्सी. करून रस्त्यावर भाजी विकणारी कुणीही अगदी सहज भेटू शकतात. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील हमालाच्या पाच जागांसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यात एम.फिल, पदव्युत्तर पदवी झालेले उमेदवारही होते. पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केलेल्यांपैकी अनेक उमेदवार हे डॉक्टर, अभियंते, वकील असल्याचे नुकतेच समोर आले. स्पर्धा परीक्षांमार्फत भरती करण्यात येणाऱ्या शे-पाचशे जागांसाठी दरवर्षी लाखो उमेदवार परीक्षा देतात. पाच वर्षे शिक्षक भरती झाली नाही तरीही दरवर्षी हजारो उमेदवार राज्याच्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मोठय़ा आशेने अर्ज भरतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांचे अहवाल हे दिसणाऱ्या या परिस्थितीला दुजोरा देणारे आहेत.\nसेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेच्या अहवालानुसार मार्चअखेपर्यंत भारतातील बेरोजगारीचे प्रमाण ६.२३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे एप्रिल २०१७ मध्ये हे प्रमाण ३.८९ टक्के होते. यातही शहरी भागांतील बेरोजगारीचे प्रमाण तुलनेत अधिक दिसते. याच अहवालानुसार महाराष्ट्रातील ३.४ टक्के तरुण बेरोजगार आहेत. सध्याच्या घडीला देशातील साधारण ३.१ कोटी तरुणांना रोजगार नाही आणि देशातील रोजगारनिर्मितीची संख्या ही दरवर्षी साधारण ६ लाख आहे. तुलनेने कमी शैक्षणिक पात्रता आवश्यक असणाऱ्या तृतीय, चतुर्थ श्रेणी कामगार वर्गापेक्षा शिकून, सवरून नोकरीच्या शोधात असणारे तरुण अधिक आहेत. त्यामुळे आता या शैक्षणिक वर्षांच्या अखेरीस पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्या फौजेची नवी भर या आकडेवारीत पडण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या (आयएलओ) ताज्या अहवालातूनही भारतातील बेरोजगारी वाढत असल्याचे दिसते आहे. असलेल्या नोकऱ्यांची शाश्वती आणि दर्जाबाबतही या अहवालातून शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. आता या सगळ्या चुकलेल्या गणितामागे आंतरराष्ट्रीय आर्थिक/राजकीय स्थितीचा देशाच्या अर्थकारणावर होणारा परिणाम यांपासून वाढती लोकसंख्या, स्थलांतर अशी अनेक कारणे खचितच आहेत. त्याचबरोबर मनुष्यबळनिर्मितीचे चुकलेले व्यवस्थापन हादेखील प्रमुख मुद्दा आहे आणि तो जाऊन मिळतो अर्थातच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेशी.\nमागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. त्याचा विसर नियोजनकर्त्यांना झालेला दिसतो. कारण शिक्षणातून नुसतीच पदव्यांची भेंडोळी घेतलेले मनुष्यबळ वाढत चाललेले आहे. पण बाजारपेठेच्या गैरजेनुसार त्याचे व्यवस्थापनच होत नाही. ग्राहकाकडून मागणी आहे म्हणून सर्वच उत्पादकांनी ती वस्तू तयार केली तर ती गैरजेपेक्षा जास्त होते आणि पुन्हा विनाखप पडून राहते. ज्याची विक्री होते त्याचेही भाव पडतात. आपल्याकडील अभ्यासक्रम योजनेत नेमके असेच झाल्याचे दिसते.\nनवी महाविद्यालये, अभ्यासक्रम सुरू करताना विद्यार्थ्यांच्या मागणीपेक्षा बाजारपेठेच्या मागणीचा अधिक विचार होणे समर्पक ठरले असते. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून अधिक मागणी म्हणजे अधिक शुल्क अशा होऱ्याने एखाद्या अभ्यासक्रमाचे पीक अगदी गल्लोगल्ली काढले जाते. गेल्या दशकांत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा गवगवा झाला. या क्षेत्रातील तगडय़ा पगाराच्या नोकऱ्यांच्या जनमानसावरील परिणामाने पुढे माहिती-तंत्रज्ञान शाखांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या. अतिरिक्त शुल्क देऊन प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांची तयारी होती. खास विद्यार्थी आग्रहास्तव नवी अभिया���त्रिकी महाविद्यालये, अभ्यासक्रम सुरू झाले. त्यावर व्यवस्थेने नियंत्रण न ठेवता, मागेल त्याला परवानगी देण्याचेच धोरण ठेवले. बाजारपेठेची समीकरणे बदलली आणि मुळातच अतिरिक्त मनुष्यबळ तयार झाल्यामुळे या अभ्यासक्रमांचा प्रतिसाद घटला. गेल्या चार वर्षांत आलेल्या नव्या योजनांनी आणि उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या घोषणांनी बाजारपेठेत थोडा उत्साह निर्माण झाला. परिणामी निर्मिती क्षेत्राशी जवळचा संबंध असणाऱ्या यांत्रिकी, बांधकाम, विद्युत या अभियांत्रिकी शाखांना बरे दिवस आले. त्यामुळे संस्थाचालकांनी पुन्हा या शाखांकडे मोर्चा वळवला. पुन्हा मागणी आणि पुरवठय़ाचे गणित फसले आणि आता महाविद्यालयांनी हळूहळू या शाखांचे वर्ग घटवण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) आकडेवारीनुसार गेल्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनाच समर्पक रोजगाराची संधी मिळू शकली नाही. एके काळी सर्वोत्तम वेतन मिळवणाऱ्या संगणक अभियंत्यांना आता अनुभव मिळवण्यासाठी काही वर्षे फुकट काम करण्याचीही वेळ आली आहे. महाविद्यालयांतील कॅम्पस मुलाखतींमधून मिळालेली नोकरी सहा महिन्यांच्या आत सोडण्याची वेळ आलेलेही अनेक जण आहे. म्हणजे कागदोपत्री कॅम्पस मुलाखतींमधून नोकऱ्या मिळालेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ९० टक्केसुद्धा दिसेल. मात्र ती नोकरी टिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे आणि त्याची दखल शिक्षणव्यवस्थेकडून घेण्यात येत नसल्याचे दिसते. शैक्षणिक पात्रतेनुरूप नोकरी आणि मोबदला न मिळणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची जी कथा ती पूर्वीच शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्याबाबत झाली. जैवतंत्रज्ञान, रासायनिक अभियांत्रिकी, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स असे अनेक अभ्यासक्रम शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना विकले. स्पर्धा परीक्षांच्या शिकवण्यांनी लाखो मुलांना शासकीय नोकरीची स्वप्ने विकली. हा साराच मनुष्यबळनिर्मिती आणि आनुषंगिक शिक्षणातील ताळमेळ नसल्याचा परिपाक. बाजारपेठेची गैरज, भविष्यातील स्थिती यांचा अदमास न घेता केवळ विद्यार्थ्यांचा प्रतिसाद एवढय़ाच मुद्दय़ाला केंद्रीभूत ठेवून सुरू झालेल्या अभ्यासक्रमांनी या ���ेरोजगारीत मोठीच भर घातली आहे किंबहुना अजून घालत आहेत. यावर नियंत्रण ठेवणे गावीच नसल्यामुळे आणि द्रष्टेपणाच्या अभावामुळे व्यवस्था मनुष्यबळाला दिशा देण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसते. सध्या बोलबाला असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील संशोधनासाठी अगदी प्राथमिक पाऊल आपण यंदा उचलले. अर्थसंकल्पात यासाठी काहीशी तरतूदही झाली. तिथे चीनने यासाठी अगदी शाळा, महाविद्यालयांच्या स्तरावर दहा वर्षांपूर्वीच या विषयातील काम सुरू केले होते.\nयातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दर्जा. पीएच.डी. करून म्हणजेच पदवी मिळवून, संशोधनात() काहीशी भर घालून शेतमजुरी किंवा हमाली करण्याची वेळ येत असेल तर आपण स्वातंत्र्योत्तर काळात आपण नक्की काय केले याचा विद्यार्थ्यांनी आणि आपण काय दिले याचा व्यवस्थेने विचार करणे क्रमप्राप्तच आहे. तसा विचार न केल्यास निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि मानसिक समस्यांवर उतारा शोधण्यावरच देशाची उरलीसुरली शक्ती खर्च होईल.\nअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार..\nदेशभरातील अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या साधारण ४२ टक्के विद्यार्थ्यांना, औषधनिर्माणशास्त्रातील पदवी घेतलेल्या अवघ्या २० टक्के विद्यार्थ्यांना आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी घेतलेल्या ३९ टक्के विद्यार्थ्यांनाच रोजगार मिळू शकला.\nमहाराष्ट्रात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम (३५ टक्के), औषधनिर्माणशास्त्र पदवी (१५ टक्के), व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (४३ टक्के) विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि र���वीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/charitra-stree/10064-Tejaswini-Draupadi-P-V-Vartak-Dr-Vartak-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.html", "date_download": "2018-11-15T06:05:34Z", "digest": "sha1:73UWA4GXCDDN7HDECLFU6RQ7PEACNQTU", "length": 21892, "nlines": 578, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Tejaswini Draupadi by P. V. Vartak Dr. - book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > चरित्र - आत्मचरित्र>चरित्र - स्त्री>Tejaswini Draupadi (तेजस्विनी द्रौपदी )\nTejaswini Draupadi (तेजस्विनी द्रौपदी )\nCategory चरित्र - स्त्री\nTejaswini Draupadi (तेजस्विनी द्रौपदी )\nब्रम्हर्षि, समाजभूषण, श्रध्दानंद अशा पदव्या देऊन लोकांनी गौरावलेले पुण्यातील यशस्वी सर्जन डॉ. प. वि. वर्तक यांच्या समर्थ लेखणीतून उद्‍भवलेला, सत्य प्रस्थापित करणारा, विचारांना चालना देणारा, अनेक प्रमाणांवर आधारलेला, स्वतंत्र संशोधनातून साकारलेला, अव्दितीय ग्रंथ तेजस्विनी द्रौपदी.\nTejaswini Draupadi (तेजस्विनी द्रौपदी )\nPeshavekulin Striya (पेशवेकुलीन स्त्रिया)\nDnyanpith Lekhika (ज्ञानपीठ लेखिका)\nEtihasatil Nave Pravah (इतिहासातील नवे प्रवाह)\nMaharani Laxmibai Saheb (महाराणी लक्ष्मीबाई साहेब)\nSthalkal Akashvani (स्थळकाळ आकाशवाणी)\nA Princess Rembers (अ प्रिन्सेस रिमेंबर्स)\nIndira Antim Parv (इंदिरा अंतिम पर्व)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. ज��मेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहि���्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/component/tags/tag/366-video", "date_download": "2018-11-15T07:01:20Z", "digest": "sha1:ZJFLR7T6NIWOMZAI2F4YBQ3YZHM2PIRT", "length": 4690, "nlines": 112, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Video - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'गणाधीश' पंडित रोणू मुजुमदारांसोबत\n‘काहानी मे ट्विस्ट’; धावत्या ट्रेन सोबत काढलेल्या 'त्या' थरारक सेल्फी व्हिडिओबाबत धक्कादायक माहिती उघड\nYouTube झाले बंद..जाणून घ्या कारण\nअभिनेत्री माधवी जुवेकरला डसला 'नागीण डान्स'\nअहिलच्या बर्थडे पार्टीत सलमानची कॉपी करत अर्पिता थिरकली जॅकलिनसोबत\nआत्म्याला नवीन जन्म मिळतो का\nआंबेनळी बस दुर्घटनेपुर्वीचा व्हिडीओ 'जय महाराष्ट्र'च्या हाती...\nकॅरेबियन बेटांवर इर्मा वादळाचे थैमान\nखारघरमध्ये भाजपा नगरसेवकाची गुंडागिरी\nगणेशोत्सवात या आमदारावर झाला पैशांचा वर्षाव...पाहा हा व्हायरल व्हिडीओ\nघनश्याम राजेचा सरकारला इशारा\nघातपाताचा कट एटीएसने उधळला ►\nचायनीज विक्रेत्याने ग्राहकाच्या अंगावर उकळते तेल फेकले; पाहा धक्कादायक CCTV फुटेज\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\nजोर लगा के हयश्शा \nजोर लगा के हयश्शा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nदिलदार अजित दादा....अपघातग्रस्ताला मदत करत माणुसकीचं दर्शन घडवलं\nनिरोप एका युगाला... ►\nपुढील लोकसभेनंतर भाजप दोन आकड़्यांवर येईल\nबेपत्ता झाल्याच्या बातमीनंतर, कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा व्हिडीओ\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7710-jain-muni-tarun-sagar-dies-after-prolonged-illness", "date_download": "2018-11-15T06:13:54Z", "digest": "sha1:2AE3QX7UUJZ2XIEQPLEDKZAF4GTNHW4Q", "length": 8115, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राष्ट्रसंत जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजारानं निधन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nर���ष्ट्रसंत जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजारानं निधन\nजय महाराष्ट्र वेब न्यूज\t 01 September 2018\nअनेक कुप्रथांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजारानं नवी दिल्लीत निधन झालं आहे. ते 51 वर्षांचे होते.\nअतिशय कडव्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच तरुण सागर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजताच त्यांच्या लाखो अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.\nपूर्व दिल्लीतील कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यरात्री 3 वाजता त्यांचं निधन झालं.\nतरुण सागर यांच्यावर आज दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जातील.\nगेल्या २० दिवसांपूर्वी त्यांना काविळ झाली होती. त्यामुळे त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृतीत सुधारणाच होत नसल्यामुळे तरुण सागर यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी जाऊन संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणं...\nमुनी तरुण सागर यांचं नाव पवन कुमार जैन\nत्यांचा जन्म 26 जून 1967 रोजी मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गुहजी गावात झाला.\nत्यांच्या आईचं नाव शांतीबाई आणि वडिलांचं नाव प्रताप चंद्र\nमुनीश्री तरुण सागर यांनी 8 मार्च 1981 रोजी गृहत्यागले...\nत्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली.\nतरुण सागर यांचं मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेत प्रवचन\nहरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.\nमध्य प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जाही दिला होता.\nरॉबिनहूड आणि आप्पा महाराज म्हणून ओळखले जाणारे बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन\n'ज्या माणसांवर तुम्ही प्रेम करता, तेच जर जगात नसतील, तर हे जग काय कामाचं: स्टीफन हॉकिंग\nकॉपी करणाऱ्या सचिनची मृत्यूशी झूंज अयशस्वी\nIPS अधिकारी हिमांशू रॉय यांची आर्श्चयजनक एक्झिट\nबजाज उद्योग क्षेत्राला मोठा धक्का, अनंत बजाज यांचे निधन\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्���ी देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/265__ruskin-bond", "date_download": "2018-11-15T06:05:38Z", "digest": "sha1:OUIIIAWKWKROPWRRFTNNLSY4JTTJVCNU", "length": 18535, "nlines": 482, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Ruskin Bond - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nDevdaranchya Chayetala Mrutyu (देवदारांच्या छायेतला मृत्यू)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प���रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-15T07:23:39Z", "digest": "sha1:IZPB3CCXOK6N7XA56HAMWHBY7CXO247O", "length": 7929, "nlines": 109, "source_domain": "blog.madguy.co", "title": "अरुणाचल प्रदेश आणि ब्रिटिश परिषदमध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक सहकार्यासाठी MoU वर स्वाक्षरी - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi National News अरुणाचल प्रदेश आणि ब्रिटिश परिषदमध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक सहकार्यासाठी MoU वर स्वाक्षरी\nअरुणाचल प्रदेश आणि ब्रिटिश परिषदमध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक सहकार्यासाठी MoU वर स्वाक्षरी\n27 ऑक्टोबर 2018 रोजी अरुणाचल प्रदेश सरकारने राज्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी व ज्ञानसंबंधित महत्वाकांक्षा व आर्थिक वाढ वाढविण्यासाठी ब्रिटिश परिषदेसह एक समझौता ज्ञापन (MoU) वर स्वाक्षरी केली.\nया कराराचा उद्देश अरुणाचल प्रदेशच्या तरुणांसाठी संधी वाढविणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि कल्पनांसह जोडणे आहे. तवांग महोत्सवाच्या वेळी अरुणाचल प्रदेशच्या उच्च आणि तांत्रिक शिक्षणाचे संचालक तय्यक तलम आणि ब्रिटिश कौन्सिल इंडियाचे संचालक ऍलन गेम्मेल यांनी त्यावर स्वाक्षरी केली. यावेळी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू उपस्थित होते.\n• MoUच्या तरतुदीनुसार, डिसेंबर 2018 पासून दरवर्षी सरकारी उच्च शिक्षण संस्थांमधील 50 अध्यापकवर्गाचे सदस्य ब्रिटिश परिषदेकडून प्रशिक्षित होतील.\n• यापैकी 30 सदस्य सरकारी महाविद्यालये, शासकीय पॉलिटेक्निक संस्थांमधील 10, अरुणाचलमध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय संस्थांपैकी 8 आणि उच्च शिक्षण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमधील 2 असतील.\n• याशिवाय, उच्च आणि तांत्रिक शिक्षण संस्थांच्या 50 विद्यार्थ्यांना दरवर्षी इंग्रजी कौशल्यात ब्रिटिश काउंसिलने प्रशिक्षण दिले जाईल.\n• हा करार अरुणाचल प्रदेशच्या नागरी सेवकांच्या इंग्रजी संप्रेषणास सुधारण्यासाठी देखील कार्य करेल.\n• हे राज्यातील क्षमता-निर्मिती पुढाकार विकसित करण्यास मदत करेल आणि गणित आणि विज्ञान आणि अध्यापन व उच्च शिक्षण संस्थांचे वरिष्ठ प्रशासकांसाठी क्षमता-निर्मिती कार्यक्रमांच्या सुधारणांमध्ये सुधारणा करण्यास मदत करेल.\n• अरुणाचल प्रदेशसाठी विद्यार्थी आणि शैक्षणिक गतिशीलता वाढविण्याचीही तरतूद होईल.\n14 नोव्हेंबरपासून सुरु होणार रामायण एक्सप्रेस\nकेंद्र सरकारने राष्ट्रीय डेटा रेपॉजिटरी (संग्रहालय) चे गठन केले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील अंतर्देशीय मल्टी-मॉडेल टर्मिनल पोर्टचे उद्घाटन केले\nअमेरिका ने पाकिस्तान के बैंक एचबीएल को बैन किया\nसिक्किमला यू.एन.एफ.ए.ओ. चा भविष्यातील धोरण सुवर्ण पुरस्कार\nझोजिला बोगद्याच्या कामाला शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/category/current-affairs/marathi/economy-news-marathi/", "date_download": "2018-11-15T07:21:54Z", "digest": "sha1:G336HH2JSEAUEQGNNWF4CJOMLRXDMPWH", "length": 9872, "nlines": 134, "source_domain": "blog.madguy.co", "title": "Economy News Archives - MadGuy The Government Job App", "raw_content": "\n2019 च्या सुरुवातीपासून चीनला कच्च्या साखरेची निर्यात पुन्हा सुरु करणार भारत\n2019 पासून चीनला कच्च्या साखरेच्या निर्यातीची एक दशकानंतर पुन्हा सुरू करण्याची योजना आहे. अतिरिक्त साठ्यामुळे घटणाऱ्या किमती स्थिर क���ण्यासाठी आणि त्यामुळे भारतीय साखर कारखान्यांमध्ये निर्माण झालेले आर्थिक संकट कमी...\nUSITCने भारत, चीन पासून आयात केलेले PTFE राळ वर अँटी-डंपिंग ड्यूटी विरूद्ध नियम केला\n2 नोव्हेंबर 2018 रोजी यूएस आंतरराष्ट्रीय व्यापार आयोगाने भारत आणि चीनमधून सिंथेटिक फ्लोरोपॉलिमर आयात करण्यावर अँटी डंपिंग ड्यूटीच्या विरोधात नियम जारी केला. पॅन आणि इतर कूकवेअरसाठी नॉन-स्टिक कोटिंगमध्ये फ्लोरोपॉलिमर...\nRBIने डिजिटल पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीची स्थापना करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डीफॉल्टरसह सर्व कर्जदारांची वित्तीय कर्जाची तपासणी करण्यासाठी कर्जदारांचे सर्व तपशील आणि विलंबित कायदेशीर सूट मिळविण्यासाठी डिजिटल पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.सार्वजनिक...\nILCने क्रॉस बॉर्डर दिवाळखोरीवरील द्वितीय अहवाल सादर केला; UNCITRAL मॉडेल कायदा स्वीकारण्याची शिफारस\n22 ऑक्टोबर 2018 रोजी दिवाळखोरी कायदा समितीने (ILC) वित्त आणि कॉरपोरेट अफेयर्सचे मंत्री अरुण जेटली यांना क्रॉस बॉर्डर दिवाळखोरीचा दुसरा अहवाल सादर केला.22 ऑक्टोबर 2018 रोजी दिवाळखोरी कायदा समितीने...\nविश्वेश्वर बॅंकेच्या अध्यक्षपदी अनिल गाडवे\nविश्वेश्वर सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची, वर्ष 2018-19 साठी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीची, निवड सभा नुकतीच पार पडली. या सभेत अनिल गाडवे यांची बॅंकेच्या अध्यक्षपदी, तर सीए मनोज साखरे...\n“एक देश एक कर’चे आश्वासन देत केंद्र सरकारने देशभरात 1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू केली होती. या अंमलबजावणीला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त सरकार हा दिवस...\nअमेरिका, महाराष्ट्रात तीन करार\nद यूएस-इंडिया स्टेट अँड अर्बन इनिशिएटिव्हच्या माध्यमातून अमेरिका व महाराष्ट्र सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या क्षेत्रांसंबधीच्या करारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्यात वॉशिंग्टन...\nयेतेय २० रुपये किमतीचे नाणे\nभारतीय चलनात नव्या नोटांची भर पडत असतानाच आता नव्या नाण्याचा खणखणाट ही लवकरच ऐकू येणार आहे. रिझर्व बँक डिसेंबर मध्ये २० रु. मूल्याची नवी नाणी चलनात आणणार असल्याचे सांगितले...\nदिल्लीत बनतेय वर्ल्ड ट्रेड सेंटर\nभारताची राजधानी दिल्ली येथे न्य��यॉर्कच्या धर्तीवर वर्ल्ड ट्रेड सेंटर उभारले जात असून त्याचे बांधकाम सुरु झाले आहे. गुरुवारी उपराष्ट्रपती वैकाय्या नायडू याच्या हस्ते येथे भूमिपूजन पार पडले. २ वर्षात...\nभारत सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश\nभारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश ठरला आहे. एएफआर आशिया बँक ग्लोबल वेल्थच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जगातील श्रीमंत देशांच्या सूचीत अमेरिकेचा पहिला तर भारताचा सहावा...\nभारतीय नौसेना में पनडुब्बी ‘कलवरी’ शामिल\nए आर रहमान की जीवनी ‘नोट्स ऑफ़ अ ड्रीम’ का लोकार्पण किया गया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa-desh/amazon-stops-cash-delivery-15926", "date_download": "2018-11-15T07:18:00Z", "digest": "sha1:ZM2XRGGKOOR73GHR6OZ75RT7WJKM3BIW", "length": 12005, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "amazon stops cash on delivery अॅमेझॉन, फ्लिपकार्टची ‘कॅश ऑन डिलीवरी’ सेवा बंद | eSakal", "raw_content": "\nअॅमेझॉन, फ्लिपकार्टची ‘कॅश ऑन डिलीवरी’ सेवा बंद\nबुधवार, 9 नोव्हेंबर 2016\nकाळा पैशावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने काल देशांतर्गत आर्थिक व्यवहारातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली. उत्पन्न प्रारुपाचा(रेव्हेन्यू मॉडेल) महत्त्वाचा भाग असलेल्या 'कॅश ऑन डिलीवरी'तून ई-कॉमर्स कंपन्यांना 60 टक्के उत्पन्न मिळते\nनवी दिल्ली: देशांतर्गत आर्थिक व्यवहारात पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर परिणाम झाला आहे. फ्लिपकार्ट व स्नॅपडीलसारख्या कंपन्यांनी रु.1000 ते रु.2000 दरम्यान उत्पादनांच्या वितरणावर 'कॅश ऑन डिलीव्हरी' सेवा बंद केली असून प्रतिस्पर्धी अॅमेझॉननेदेखील ही सेवा काही काळाकरिता पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\n\"सध्या आम्ही काही नव्या ऑर्डर्सकरिता 'कॅश ऑन डिलीवरी' सेवा पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांनी 8 तारखेच्या पुर्वी ऑर्डर दिल्या होत्या त्यांना डेबिट/क्रेडिट कार्ड अथवा व्यवहारात असलेल्या चलनी नोटांच्या माध्यमातून पैसे भरता येतील. भविष्यातील ऑर्डर्सकरिता नवीन इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचा पर्याय शोधण्यात येत आहे. लवकरच कॅश ऑन डिलीवरी सेवा पुन्हा सुरु केली जाईल\", असे अॅमेझॉनने आपल्या निवेदनात म्हटले आहे.\nयेत्या काळात कॅश ऑन डिलीवरीची मर्यादा वाढविली जाईल, असे स्नॅपडीलकडून सांग��्यात आले आहे. ज्या ग्राहकांकडे पैसे नाहीत अशांना उशीरा उत्पादन वितरीत करण्याचा पर्याय कंपनीकडून देण्यात आला आहे.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nबळी की बळीचा बकरा \nभारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या \"फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nफ्लिपकार्टमधून बिन्नी बन्सल बाहेर\nनवी दिल्ली - ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बन्सल यांच्यावरील गैरवर्तणुकीच्या...\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू\nयवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-bjp-municipal-corporation-104335", "date_download": "2018-11-15T07:29:30Z", "digest": "sha1:U4CWRGAWFJ6UYBPVEBMXK7ISNDMU26R7", "length": 14463, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur news BJP in municipal corporation महापौर-शहराध्यक्षांची समिती साधणार 'समन्वय' | eSakal", "raw_content": "\nमहापौर-शहराध्यक्षांची समिती साधणार 'समन्वय'\nबुधवार, 21 मा��्च 2018\nमहापालिका सभा होण्यापूर्वी पक्षनेते संजय कोळी यांच्या कार्यालयात मानपत्राविषयी चर्चा रंगली. झालेला प्रकार चुकीचा असल्याचे सर्वमत झाले. मानपत्रात नेमके काय लिहिले आहे हे कुणी विचारले तर त्यांना काय सांगायचे, असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित झाला. भाजपचे नगरसेवक राजेश काळे यांनी मानपत्राच्या एकूणच प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसे लेखी पत्र दिल्यास ते प्रदेश समितीकडे पाठविण्याचे आश्‍वासन श्री. कोळी यांनी श्री. काळे यांना दिले आहे.\nसोलापूर : शहर भाजपमधील बहुचर्चित गटबाजी संपविण्याचा विडा शहर समिती आणि महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी उचलला आहे. त्यानुसार लवकरच महापौर-शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखालील समिती निर्माण केली जाणार आहे. ज्येष्ठता व अनुभवानुसार कोणत्या नगरसेवकाला कोणत्या समितीत स्थान द्यायचे याचा निर्णय समिती घेणार आहे व तो सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे.\nविरोधकांच्या एकजुटीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजप एकत्रित आले आहेत. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. त्यामुळे शहरवासीयांसमोर भाजपबाबत वेगळेच चित्र जात आहे. त्याची दखल प्रदेश पातळीवरून घेण्यात आली आहे. नूतन संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी हा प्रकार फार गांभीर्याने घेतला आहे. गटबाजी संपलीच पाहिजे याचे संकेत त्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पुण्यातील बैठकीत दिले आहेत.\nमहापालिकेतील कारभार एकोप्याने व्हावा यासाठी महापौर, उपमहापौर, सभागृहनेते यांच्यासह शहराध्यक्षांच्या समितीची नियुक्ती केली जाणार आहे. ही समिती प्रत्येक नगरसेवकाकडून लेखी म्हणणे मागविणार आहे. पक्षाने दिलेली कोणती जबाबदारी पार पाडण्यात तुम्ही सक्षम आहात यासह पालिकेतील कोणत्या पदावर काम करण्यास आवडेल असे प्रश्‍न संबंधितांना विचारले जाणार आहेत. त्यानुसार संबंधित नगरसेवकांना समित्यांवर संधी दिली जाणार आहे. या निर्णयाचे सर्वसामान्य भाजपप्रेमी कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त होत आहे.\nमहापालिका सभा होण्यापूर्वी पक्षनेते संजय कोळी यांच्या कार्यालयात मानपत्राविषयी चर्चा रंगली. झालेला प्रकार चुकीचा असल्याचे सर्वमत झाले. मानपत्रात नेमके काय लिहिले आहे हे कुणी विचारले तर त्यांना काय सांगायचे, असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित झाला. भाजपचे नगरसेवक राजेश काळे यांनी मानपत्राच्या एकूणच प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसे लेखी पत्र दिल्यास ते प्रदेश समितीकडे पाठविण्याचे आश्‍वासन श्री. कोळी यांनी श्री. काळे यांना दिले आहे.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nतलावांच्या किनाऱ्यावर तेलाचे तवंग\nठाणे - उत्तर भारतीय समाजाने केलेल्या छटपूजेच्या कार्यक्रमानंतर बुधवारी संपूर्ण उपवन तलावाच्या किनाऱ्यावर तेलाचा तवंग आढळून आला; तर मासुंदा, जेल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/led-railway-station-23926", "date_download": "2018-11-15T06:36:29Z", "digest": "sha1:744UYHMKNYGVN4YXQXPCBLN7SV6JMYQ4", "length": 13054, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "LED in railway station रेल्वेस्थानकावर 'एलईडी'चा प्रकाश ऊर्जाबच��ीच्या दिशेने पाऊल | eSakal", "raw_content": "\nरेल्वेस्थानकावर 'एलईडी'चा प्रकाश ऊर्जाबचतीच्या दिशेने पाऊल\nसोमवार, 2 जानेवारी 2017\nनागपूर - मध्य रेल्वेने ऊर्जाबचतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत रेल्वेस्थानकांवर एलईडी लाइट लावण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नागपूर रेल्वेस्थानक तब्बल अडीच हजार एलईडी ट्यूबलाइट लावण्यात येणार आहे.\nनागपूर - मध्य रेल्वेने ऊर्जाबचतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत रेल्वेस्थानकांवर एलईडी लाइट लावण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नागपूर रेल्वेस्थानक तब्बल अडीच हजार एलईडी ट्यूबलाइट लावण्यात येणार आहे.\nकेंद्र व राज्य शासनातर्फे ऊर्जाबचतीसाठी एलईडी बल्बच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उन्नतज्योती बाय अफॉर्डेबल एलईडी फॉर ऑल (उजाला) योजनेंतर्गत देशभरात परवडणाऱ्या दरात एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात येत आहे. भारतात सुमारे 10 कोटींपेक्षा जास्त बल्बचे वाटप करण्यात आले आहे. त्यातून दरवर्षी सुमारे 108 कोटी युनिट विजेची बचत आणि कार्बन उत्सर्जनात 16 लाख टनपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य आहे. रेल्वेनेसुद्धा ऊर्जाबचतीसाठी एलईडी बल्ब लावण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत नागपूर स्थानकही एलईडी दिव्यांनी प्रकाशित करण्यात येणार आहे. गरजेनुसार सर्वच फलाटांवर एलईडीचे ट्यूबलाइट लावण्यात येत आहे. सर्वाधिक साडेचारशे ट्यूबलाइट फलाट क्रमांक 1 वर लावण्यात येणार असून, स्थानकावर अडीच हजार ट्यूबलाइट लागणार आहे. विद्युतीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला असून, गतीने हा प्रकल्प साकारण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावरील ऊर्जेची बचत होण्याची अपेक्षा आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलईडी बल्बचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले होते. नागपूरकरांनी त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेले एलईडी बल्बच्या खरेदीत नागपूर राज्यात अव्वल राहिले आहे.\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभे���ोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-lekh?page=5", "date_download": "2018-11-15T07:07:38Z", "digest": "sha1:AD4BT227L3AUPZMP4RR3JOZNAMWEU7HK", "length": 5974, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - ललितलेखन | Marathi Lekh | Marathi articles | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख\nगुलमोहर - ललित / संकीर्ण / स्फुट लेखन मराठी लेख\nबघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना लेखनाचा धागा\nस्वैर स्वछंद उडू दे.. लेखनाचा धागा\nया नि:शब्दाचा नाद कोणता \nआठवण बालपणीची लेखनाचा धागा\nनवरात्र : माळ सातवी लेखनाचा धागा\nसुंठीची कढी लेखनाचा धागा\nनवरात्र : माळ सहावी लेखनाचा धागा\nभक्त आणि त्याचा देव\nनवरात्र : पाचवी माळ लेखनाचा धागा\nपरमहंसांची दाल-बाटी लेखनाचा धागा\n प्रकरण १ भाग ३ लेखनाचा धागा\nकिनारा आणि धोबीघाट (ग्रीस २) लेखनाचा धागा\nआदिशक्तीचा जागर : चौथी माळ लेखनाचा धागा\n'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक' लेखनाचा धागा\nजब देखनेवाला कोई नहीं...... लेखनाचा धागा\nकाम हे फक्त काम असतं लेखनाचा धागा\nनवरात्र : माळ तिसरी लेखनाचा धागा\nनवरात्र : आदिशक्तीचा जागर दुसरी माळ लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66705", "date_download": "2018-11-15T07:28:28Z", "digest": "sha1:NV5HXIPZGWMCVLBP37DO6NYIIISF33BO", "length": 17575, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "“ एका संध्याकाळची डायरी ” | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /“ एका संध्याकाळची डायरी ”\n“ एका संध्याकाळची डायरी ”\nवेळ संध्याकाळची. दिवे लागणीची. काहीशी एकाकी, काहीशी कातरवेळ वगैरे म्हणतात तसली. बाल्कनी मधे बसलो होतो, एकटाच. स्वत:च्याच अस्तित्वाचे फरसाण खात. किती वेळ ते माहिती नाही. पण बराच वेळ. एक डोंगर आहे पश्चिमेला बाल्कनी मधून दिसणारा. त्या डोंगरा पलीकडे होणारा सूर्यास्त आमच्या बाल्कनी मधून दिसतो. अगदी दररोज. विशेषत: उत्तरायणात नक्कीच. पुर्वी दक्षिणायनातही दिसायचा, साधारण आठेक वर्षांपूर्वी इथे राहायला आलो तेंव्हा. आता ह्या वर्षीच्या संपत आलेल्या उत्तरायणाचे थोडेच काही दिवस शिल्लक उरलेत. मोजायचेच झाले तर फक्त अकरा दिवस. मग मात्र हळू हळू हा सूर्यास्त दिसायचा बंद होईल. कारण अजस्त्र अशा त्या बेढब उंचच उंच इमारतींच्या भिंती तो निळसरसा सोनेरी संधीप्रकाश अडवतील. पण तरीही त्यांच्या काचा आणि अल्यूमिनियमच्या त्या चकचकीत फसाड वरुन परावर्तीत होणा-या गुलबक्षी मजेन्टा रंगांच्या त्या शलाकांच्या छटा येतातच थोडे दिवस आमच्या बाल्कनी पर्यंत. त्या छटा म्हणजे जणू नॉर्दर्न लाइट्स पडावेत उत्तर ध्रुवावर तसे प्रकाश पाडतात आमच्या काचेवर. मग मात्र हळू हळू थंडी वाढते तशी पुढील काही महिन्यांच्या गॅ��� नंतर सूर्यास्त परत आमच्या बाल्कनीमधे येतो तो सरळ मग जानेवारीत संक्रांतीनंतर. तो पर्यंत मग फक्त उधार उसनवारीचे संध्याछायेचे हे झरोके इकडून तीकडून दुस-या तिस-या इमारतींच्या लोलकामधून येणारे पाहत उभे राहायचे, बाल्कनीच्या कठड्याला मुठीन्नी अलगद असे स्पर्श करत.\nहा बाल्कनी मधून दिसणारा सूर्यास्त मला फार गरजेचा असतो कधी कधी. विशेषत: दिवस भर मनाविरुद्ध घटना घडल्या असतील तर. रात्रीस शरण जाण्या आधी हा संधी प्रकाश बराच आधाराचा ठरतो. त्या एकल कोंड्या संध्याकाळी मग मी जुनाट कुठले तरी पुस्तक शोधून वाचत बसतो. घरी कुणीच नसतं. सोबतीस् तसे नाही कुणी लागंत, पण हवीच असली तर घ्यायची कुठली तरी ग्रेस ची कविता दुखा:ची किनार शिवत बसलेली. आणि अर्थ काढत बसायचे वेगवेगळे. लयबद्धतेने एक एक असं करत जाणिवाचं वारूळ बांधणारे हे ग्रेस. नाहीच सापडले ग्रेस तर मग बोरकर. 'संधी प्रकाशात अजुन जे सोने' अशी शब्दावली अशीच सूर्यास्ता वेळी सुचली असेल का एखाद्या विचार करत वाचत बसायचं. ह्यांच्या पैकी कुणीच नाही सापडले जुनाट पुस्तकांच्या रॅकवर (ब-याच वेळेला मित्रांना दिलेली पुस्तके तिकडेच रहातात. माझ्या कडे ही असलेली सगळी पुस्तके मी विकत आणलेली नाहीत.) तर मग सरळ इयर फोन घ्यायचे आणि यू ट्यूब 'रन्जिशि सही' सारखी गझल सुरू करायची. मेहदी हसन वाली ओरिजिनल किंवा हरिहरनने हरकती घेत घेत गायलेली. त्यातला 'पहेले से मरासिम नही' हा शेर आला की त्यातला ‘तीव्र मध्यम’ पुन्हा पुन्हा ऐकायचा. अगदी कंटाळा येई पर्यंत. डोळे मिटून पाठीचा कणा नसलेल्या रॉकिंगच्या खुर्ची वर संध्याकाळ च्या वेळेस गझल ऐकत बसणे म्हणजे समाधी मध्ये 'तुरिया' अवस्था प्राप्त होण्या इतकीच दुर्मिळ मानसिक प्रक्रिया. निष्कांचन अवस्थेत खुर्चीत पाहुडून दोन्ही पाय एकमेकांत गुंतवून बाल्कनीच्या आडव्या गजान्मधे गुंफलेले. जमिनी पासून तीस औन्शात वरती कललेले. पायांना मुंग्या येईस्तोपर्यंत अगदी न केलेली हालचाल.\nइतक्यात बाहेर टपो-या थेंबांचा पाऊस सुरू झालेला असतो. 'ती गेली तेव्हा रिम झिम पाऊस नीनादात होता’ वाला पाऊस...कवितेतला पण प्रत्यक्षात उतरलेला. त्या गझलेतल्या ‘तीव्र मध्यम’ मधे दरावरची बेल दोन तीनदा कुणी तरी वाजवून गेलं असतं. तिसर्या चवथ्या बेल ला लक्षात येतं. मग कानातले प्लग्स काढायचे. पायांना आलेल्या मुंग्यांना पायाप���सून दूर सारत दरवाज्या पर्यंत जायचं. पावसांन फुगलेला दरवाजा जोर देऊन उघडायचा. पावसाळा आसमन्तात स्थिरावल्याची दोन मुख्य लक्षणं आमचा दरवाजा दर वर्षी न चुकता देतो..... एक दरवाजा घट्ट होणे आणि दुसरा सकाळ चा पेपर उंबर्यात भिजून पडलेला असणे.\nदारात मुग्धा, पल्लवी आणि ‘ही’...अश्या तिघी उभ्या असतात. एरोबिक्स करून आलेल्या. घामाने आणि पावसाच्या थेंबांनी निथळणार्या तिघी अर्ध्या गारठयामध्ये बेल वाजवत माझ्या दार उघडण्याची वाट पाहत उभ्या असतात.\n“काय हे किती उशीर कधीची बेल वाजावतोय आम्ही काका कधीची बेल वाजावतोय आम्ही काका” – गारठलेली मुग्धा लडीवाळ पणे माझ्यावर हसत हसत ओरडते.\nपल्लवी आमच्या ‘समोर’ राहते सी-टू थ्री-झिरो-थ्री मधे. मुग्धा तिची मुलगी. यंदा दहावीत गेलेली. नुकतीच वयात आलेली. परिजातकाच्या झाडाला नुकतीच पालवी फुटून नवीन फुलं लागावित तशी दिसते. अवखळपणा आणि नाविन्याची उर्मि तिच्यात क्षणाक्षणा गणिक जाणवते हल्ली. दार उघडल्या उघडल्या मुग्धा तशीच स्वयंपाकघरात पळते झर्रकन...तिचे ओले पाय सगळ्या हॉल भर आणि स्वयंपाक घरातल्या फरशी वर पसरतात. त्यांच्या घराची किल्ली आमच्या स्वयंपाक घरात फ्रीझ पाशी टांगलेल्या किल्ल्यांच्या हुका वर कुठे असते हे तिला आंधळी कोशिंबीर खेळताना डोळ्यावरची पट्टी न काढता शोध म्हणून सांगितले तरी ती ‘न’ चुकता शोधेल इतकी ती जागा तिच्या सवईची आहे.\n“पुन्हा डॅडी विसरला किल्ली, मम्मा” मुग्धा आणि पल्लवी मधे मग काही संवाद होतो. आता पल्लवी आणि मुग्धा ला तिचे बाबा येई पर्यंत वाट पहाणे अपरिहार्य. 'ही' ची कॉफी ची दोघींना ऑफर. ह्या सगळ्या लगबगीत माझी ‘यमन’ मधली हरिहरनची गझल मागे पडते. आणि मग मी, पल्लवी, मुग्धा आणि वेदा च्या संवादात अडकून पडतो. तिकडे सूर्यास्त होउन संधी प्रकाश सरला असतो आणि रात्रीचं काळसर गर्दनिळ आकाश हळू हळू घरावर काजळमाया पांघरू पाहत असते. मला ही कॉफी घ्यायची ची ऑफर येते. मग पल्लवी मुग्धालाच 'मुग्धा तूच कर गं कॉफी सगळ्यांना' असं म्हणते. पाचव्या मिनिटाला आमच्या स्वयंपाक घरात मुग्धाचा मुक्त पदन्न्यास सुरू होतो. कधी काळी कुर्ग हून आणलेल्या भरडलेल्या कॉफी बिन्स बरोबरच कॉफी मधे वेल्दोडयाच्या दोन पाकळ्या पडतात आणि घर नुसतं मग दरवळून निघतं.\nपुढच्या दोनच मिनिटात मग कॉफी ची वाफ डायनिंग टेबलाच्या काचांना दवमय करून ��ाते. कॉफी पिता पिता मग बडबडी मुग्धा अव्याहत पणे काही बाही बोलत राहते. अलीकडे नवीन काय काय वाचलं...कुठले पिक्चर...कुठली गाणी... एखादा खळखळणारा झरा ओसंडून वाहवा तशी नुसती बडबड. गडबडीत माझ्या पुढयातला माझा मोबाइल घेत त्यावर ती तिचं इनस्टाग्रॅम ओपन करते आणि...तिचे काल अपलोड केलेल फोटो आणि त्यावरचे कॅपशन्स मला वाचून ऐकवत बसते...बराच वेळ निघून जातो...अगदी सहज झर्रकन...\nकातर संधी प्रकाशात सुरू झालेली ग्रेस च्या कवितेत भिजलेली संध्याकाळ...मुग्धाच्या कॉफी बिन्स आणि तिच्या इनस्टाग्रॅम च्या पोस्ट नि संपलेली असते... आता अशी संध्याकाळ आणि तो क्षितीजावरचा मालवणारा सूर्यप्रकाश केवळ परत उत्तरायण सुरू झाल्यावर जानेवारी नंतर... परंतु मुग्धा ची कॉफी मात्र मिळत राहील आम्हा चौघांना लहर येईल तेंव्हा, अधे मधे कधीही... मला दोन्हीची तितकीच अपूर्वाई…\n८ जुलै १८, पुणे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://travelwithdreams.com/category/more-to-explore/%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%8B%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T06:23:03Z", "digest": "sha1:E6ZCMGTESAOBTBSZ57BMAZ42LMP7P2AO", "length": 19893, "nlines": 146, "source_domain": "travelwithdreams.com", "title": "भटकंती वर्षाऋतूतली! Archives ~ Travel with Dreams", "raw_content": "\nलेखणी अनुभवांची, पानं प्रवासाची \nआपल्या भेटीस येण्यास कारण की…..\nBeauty of India (भारताचे सौंदर्य)\nफिरण्याची आवड असलेली व्यक्ती वर्षाचे १२ महिने भटकंती करते. पण वर्षाऋतूमध्ये केलेली भटकंती म्हणजे जणू सोने पे सुहागाच मस्त धो- धो पाऊस कोसळत असतो. निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला असतो. सगळीकडे वातावरण चैतन्यमय झालेले असते. अन् हीच संधी साधून आपणही ते चैतन्य अनुभवण्यासाठी निघतो भटकंतीला. पण कुठे मस्त धो- धो पाऊस कोसळत असतो. निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला असतो. सगळीकडे वातावरण चैतन्यमय झालेले असते. अन् हीच संधी साधून आपणही ते चैतन्य अनुभवण्यासाठी निघतो भटकंतीला. पण कुठे तशी मान्सून स्पेशल ठिकाणं तर बरीच असतात. पण नक्की कुठे जायचं ते ठरत नसतं. काहींना जिथे माणसांची वर्दळ नसेल अशा ठिकाणी जायचं असतं, काहींना लोकप्रिय ठिकाणी जाऊन पावसाची मजा लुटायची असते, तर काहींना स्वस्तात मस्त ट���रिप करायची असते. पावसाळी सहलीला असे अनेक पैलू असले तरी सगळ्यांचा हेतू मात्र एकच असतो आणि तो म्हणजे पावसाळ्यात निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटायचा. म्हणूनच आम्ही खास तुमच्यासाठी आणलं आहे हे सदर. यामध्ये आम्ही तुम्हाला मान्सून स्पेशल ऑफबीट आणि प्रसिद्ध अशा दोन्ही ठिकाणांची माहिती देणार आहोत. जेणेकरून सगळ्यांनाच वर्षाऋतूची मनसोक्त मजा लुटता येईल.\nआपण सगळ्यांनीच पावसाळ्यात कोसळणारे धबधबे पाहिलेत. पावसाचे दिवस संपत आले की या धबधब्यांचा प्रवाहदेखील कमी होतो आणि नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत हे धबधबे विश्रांतीसाठी निसर्गाच्या कुशीत गुडूप होतात. पण यांना अपवाद ठरलाय तो पालघरमधील दाभोसा धबधबा जेव्हा इतर धबधबे विश्रांतीसाठी जातात, तेव्हाही तो अविरत कोसळत असतो. “आपल्यालाही अशीच न थकता न थांबता सतत पुढे चालत […]\n९. उलटा धबधबा (सडावाघापूर धबधबा)\nआतापर्यंत आपण सगळ्यांनीच कड्यावरून धो-धो कोसळणारे झेनिथ धबधबा, चिंचोटी धबधबा यांसारखे ‘सरळ’ धबधबे पाहिलेत आणि त्यांंच्यात मनसोक्त चिंब झालो, पण तुम्ही कधी ‘उलटा धबधबा’ ( Reverse waterfall) पाहिलाय का आश्चर्य वाटलं ना पण निसर्गाला काहीच अशक्य नाही. त्याचाच अद्भुत चमत्कार म्हणजे हा उलटा धबधबा ( Reverse waterfall). अजूनही विचार करताय ना ‘उलटा धबधबा’ […]\n[kc_row use_container=”yes” force=”no” column_align=”middle” video_mute=”no” _id=”940123″][kc_column width=”12/12″ video_mute=”no” _id=”692358″][kc_column_text _id=”974555″] लोणावळा धबधबा (Lonavala Waterfall) लोणावळा – खंडाळ्याला अगदी सामान्य माणसापासून बॉलीवूडकरांपर्यंत सगळ्यांनीच डोक्यावर घेतलं. तिथलं निसर्गसौंदर्यच इतकं अप्रतिम की सहज कोणालाही भुरळ पडावी. पावसाळ्यात तर उंचावरून कोसळणाऱ्या शुभ्र जलप्रपातांमुळे या सौंदर्याला आणखी ‘”चार चाँद” लागतात आणि पर्यटक तिथे आकर्षिले जातात. घाटातून जाताना अनेक धबधबे दिसतात, […]\nतुम्हांला पावसाची मजा घेत इतिहासात रमायला आवडेल का प्राचीन काळातील बौद्ध भिक्षुकांच्या जीवनाचा मागोवा घ्यायला व एक रात्र गुंफेत तळ ठोकायला आवडेल का प्राचीन काळातील बौद्ध भिक्षुकांच्या जीवनाचा मागोवा घ्यायला व एक रात्र गुंफेत तळ ठोकायला आवडेल का जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ‘हो’ अशी असतील तर आमच्याकडे आहे तुमच्यासाठी एक मस्त ठिकाण – कर्जतमधील ‘कोंडाणे गुंफा’. इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील या प्राचीन गुंफा म्हणजे त्या काळातील बौद्ध भिक्��ुकांचे निवासस्थान. […]\nआपल्या सौंदर्याची मोहिनी टाकत दरवर्षी अधिकाधिक पर्यटकांचा ओढा खेचून आणणारा धबधबा म्हणजे खोपोलोतील ‘झेनिथ धबधबा’. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा अशी त्याची ख्याती आहे . जवळजवळ ८० ते ९० फुटांवरून कोसळणारा हा धबधबा मुंबई व पुणे दोन्ही शहरांपासून जवळ आहे. झेनिथ धबधबा मोठा व वक्राकार आहे. इथे ट्रेकिंग, रॅपलिंगसाठी उत्तम संधी असल्यामुळे अनेक साहसप्रेमी पावसाळ्यात त्याचा […]\nनवरा-नवरी पर्वतरांगांनी वेढलेल्या चंदेरी किल्ल्याजवळील धनगर धबधबा नावं थोडी वेगळी व कुतूहल जागवणारी आहेत ना नावं थोडी वेगळी व कुतूहल जागवणारी आहेत ना आपल्या भटकंती वर्षाऋतूतली सीरिज मधील आणखी एक ऑफबीट ठिकाण म्हणजे बदलापूरमधील हा धनगर धबधबा. पावसाळ्यात उंचावरून पडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर घेत रॅपलिंगचा थरार अनुभवायचा असेल, तर ‘धनगर धबधबा’ एक मस्त पर्याय आहे. शिवाय मुंबई पासून १.३० ते २ तासांच्या अंतरावर असल्यामुळे […]\nमुंबईपासून जवळच वसईतील घनदाट जंगलात हा धबधबा आहे. मान्सून पर्यटनासोबत ट्रेकिंग आणि साहसाची आवड असेल तर तुम्ही चिंचोटी धबधब्याचा पर्याय निवडायला हरकत नाही. प्रवास थोडा खडतर आणि शीण आणणारा असला तरी धबधब्याजवळ पोहोचल्यावर समोरचे नयनरम्य दृश्य पाहून तो थकवा दूर पळून जातो. पक्षीप्रेमी व फोटोग्राफर्ससाठी मुंबईच्या जवळचा हा निसर्ग म्हणजे स्वर्गच जणू \n३. देवकुंड धबधबा (मान्सून special आर्टिकल)\n३. देवकुंड धबधबा (मान्सून special आर्टिकल) माणगावातील भिरा धरणाजवळ ‘भिरा’ नावाचंच एक छोटंसं गाव आहे. त्या गावाजवळील जंगलात देवकुंड धबधबा आहे. त्याला व्हर्जिन वॉटरफॉल (virgin waterfall) असं देखील म्हणतात. माणसांच्या वर्दळीपासून आणि अस्वच्छतेपासून टिकून त्याने आपलं सौंदर्य जपलंय, म्हणून त्याला व्हर्जिन वॉटरफॉल म्हणत असतील का जाऊन पाहिलं तर या देवकुंड धबधब्याचे आणखी वैशिष्ट्य […]\n02 . शिवथरघळ गीरीचे मस्तकी गंगा तेथुनि चालिली बळे धबाबा तोय आदळे ॥ १ ॥ गर्जतो मेघ तो सिंधु ध्वनि कल्लोळ उठीला वात आवर्त होतसे ॥ २॥ तुशार उठती रेणु दुसरे रज मातले वात मिश्रीत ते रेणु \nमाटवण(Mathvan) मुंबईपासून ४ तासांच्या अंतरावर महाडमध्ये वसलेलं हे गाव खलाटीला असल्यामुळे डोंगरदऱ्यांतून वाट काढत जाण्याची गरज नाही. दोन्ही बाजूंना हिरवीगार पसरलेली शेतं, धबधबे आणि गावात जवळून वाहणारी सावित्री नदी यांमुळे पुरेपूर निसर्गाची मजा लुटता येते. तसेच पर्यटकांचा खूप जास्त ओढा नसल्यामुळे शांत आणि सुरक्षित जागा म्हणूनही माटवणची निवड करता येईल. येथे गावकऱ्यांशी चर्चा करून व […]\n मराठीतील प्रवास अनुभव शोध अज्ञाताचा……( Discovering the undiscovered )\n मराठीतील प्रवास अनुभव शोध अज्ञाताचा……( Discovering the undiscovered )\nआपल्या भेटीस येण्यास कारण की…..\nBeauty of India (भारताचे सौंदर्य)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/pakistan-did-not-accept-icj-decision/", "date_download": "2018-11-15T05:47:45Z", "digest": "sha1:NE6OZBMGNLBOGR44ZD35NS7SHTNVOGA4", "length": 25045, "nlines": 276, "source_domain": "www.saamana.com", "title": "पाकड्यांचे शेपूट वाकडेच; आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय मान्य नाही | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेहरूंमुळेच चहावाला पंतप्रधान होऊ शकला, शशी थरूर यांची स्पष्टोक्ती\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपाकड्यांचे शेपूट वाकडेच; आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय मान्य नाही\nआंतरराष्ट्रीय कोर्टाने मुस्काटले तरीही पाकिस्तानचे मात्र शेपूट वाकडेच आहे. या कोर्टाचा निर्णय आम्ही मान्य करणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय बंधनकारक असू शकत नाही असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झाकारिया यांनी सांगितले. हिंदुस्थान आपला खरा चेहरा लपवीत आहे अशी बोंब त्यांनी मारली.\nआंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकिस्तानला झटका\nआंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला जबरदस्त झटका दिला असून हिंदुस्थानचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला अंतरिम स्थगिती दिली आहे. आमचा निर्णय पाळावाच लागेल असे बजावताना न्यायालयाने पाकडय़ांच्या खोटय़ा दाव्यांच्या अक्षरशः चिंधडय़ा उडविल्या. जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात येत असून अंतिम निर्णय हे कोर्ट देईपर्यंत फाशीची शिक्षा देता येणार नाही, असे न्यायालयाने बजावले आहे. दरम्यान, जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळाल्यामुळे हिंदुस्थानात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.\nजाधव यांच्या फाशीविरुद्ध हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली आहे. ९ मे रोजी कोर्टाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. त्यानंतर मंगळवारी हिंदुस्थानची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडला होता. दोन्ही देशांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नेदरलॅण्डच्या हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय आज निर्णय देणार होते. या निर्णयाकडे अवघ्या हिंदुस्थानसह जगाचे लक्ष लागले होते. हिंदुस्थानी वेळेप्रमाणे दुपारी ३.३० च्या सुमारास चीफ जस्टिस रोनी अब्राहम यांच्या नेतृत्वाखाली ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने कामकाज सुरू केले. चीफ जस्टिस रोनी अब्राहम यांनी आपल्या निकालपत्राचे ४० मिनिटे वाचन केले. पाकिस्तानचा प्रत्येक दावा खोटा असल्याचे स्पष्ट करून जाधव यांच्या फाशीला अंतरिम स्थगिती त्यांनी दिली. ऑगस्टमध्ये न्यायालयात अंतिम निर्णय लागण्याची शक्यता आहे.\nपंतप्रधानांकडून सुषमा स्वराज यांचे अभिनंदन\nजाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले.\nपाकड्यांचे दावे, पुराव्यांची चिरफाड\n> चीफ जस्टिस अब्राहम यांनी सर्वप्रथम दोन्ही देशांकडून मंगळवारी मांडण्यात आलेल्या युक्तिवादाचा संक्षेप वाचून दाखवला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल ऑर्डर ऑफ मेरिटच्या तत्त्वावर दिला जाईल असे स्पष्टपणे सांगितले.\n> कुलभूषण जाधव हिंदुस्थानी नागरिक आहेत हे दोन्ही देश मान्य करतात. तसेच १९७७ च्या व्हिएन्ना करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱया केल्या आहेत. त्यामुळे या कराराचे पालन करणे दोघांनाही बंधनकारक आहे. या कराराचा पाकिस्तानने भंग केल्याचे या प्रकरणात स्पष्ट दिसते.\n> जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी अटक केल्याचा पाकचा दावा आहे. परंतु अटक कशी केली, खटला कसा चालवला याची माहिती हिंदुस्थानला दिली नव्हती.\n> जाधव यांनी कबुलीजबाब दिल्याचा व्हिडीओ बनावट असल्याचे अब्राहम यांनी स्पष्ट केले.\n> जाधव यांना आपला बचाव करण्याचा अधिकार आहे. त्यांना वकिलांमार्फत म्हणणे मांडण्याचा अधिकार असताना पाकने का खटल्याची घाई केली\n> जाधव यांना भेटू द्या अशी मागणी हिंदुस्थानने १६ वेळा केली, पण ही मागणी मान्य केली गेली नाही. कागदपत्रेही दिली नाहीत.\n> जाधव यांना पाकडे कधीही फाशी देऊ शकतात अशी भीती साळवे यांनी मंगळवारी युक्तिवादावेळी केली होती. ही भीती खरी असल्याचे चीफ जस्टिस अब्राहम म्हणाले.\n> जाधव यांना दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आहे.\n> जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात येत असून अंतिम निर्णय हे कोर्ट देईपर्यंत फाशीची शिक्षा देता येणार नाही.\n> आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय पाकिस्तानला मान्य करावाच लागेल. नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील.\nपाकचे १८ वर्षांनंतर पुन्हा वस्त्रहरण\nआंतरराष्ट्रीय न्यायालयात १८ वर्षांनंतर पुन्हा पाकचे वस्त्रहरण झाले आहे. कच्छमध्ये नौदलाचे विमान हिंदुस्थानने पाडले. त्यात १६ कर्मचारी ठार झाले असा दावा करीत पाकने आंतरराष्ट्रीय न्यायालयात २००० मध्ये धाव घेतली होती, मात्र पाकडय़ांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला होता. आता दुसऱ्यांदा पाकचा पराभव झाला आहे.\nहरीश साळवेंचे सर्वत्र कौतुक\nजगभरात पाकिस्तानची नाचक्की करण्यामागे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. साळवे यांनी जबरदस्त युक्तिवाद केल्यामुळे कुलभूषण जाधव यांची बाजू मजबूत असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या लक्षात आले. केवळ एक रुपया फी घेऊन हिंदुस्थानच्या वतीने साळवे यांनी भूमिका मांडली. त्यांचे सर्वच मुद्दे न्यायालयाने मान्य केले. जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्याचे वृत्त येताच देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून साळवे यांचे अभिनंदन केले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n शिवसेनेचा आज नाशिकमध्ये भव्य शेतकरी मेळावा\n विद्यार्थ्यांनो, आवडीचे कॉलेज विसरा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामन��� भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/harbour-railway-news/", "date_download": "2018-11-15T06:55:07Z", "digest": "sha1:TLWI7NU56WHFJIUCHQSDTXVPVJDUOJ6R", "length": 6718, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प; तांत्रिक बिघाडामुळे लोकल कुर्ल्याजवळ थांबली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प; तांत्रिक बिघाडामुळे लोकल कुर्ल्याजवळ थांबली\nमुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे वृत्त मिळत आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकल कुर्ल्याजवळ थांबली आहे.\nयामुळे इतर लोकल गाड्यांचा खोळंबा झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी ��धिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/uddhav-thackeray-criticize-ajit-pawar/", "date_download": "2018-11-15T06:20:33Z", "digest": "sha1:6RUGERYN2EDQQXAQRIDS35S7CXO6YWL5", "length": 9427, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'अयोध्येतच जातोय, बारमध्ये नाही! बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते…आम्ही येतो, आम्ही येतो!'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘अयोध्येतच जातोय, बारमध्ये नाही बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते…आम्ही येतो, आम्ही येतो बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते…आम्ही येतो, आम्ही येतो\nतुमचे बारा वाजलेत,तुमचा मोडकळीला आलेला पक्ष अगोदर सांभाळा; उद्धव ठाकरेंचा अजितदादांना सल्ला\nटीम महाराष्ट्र देशा- आम्ही अयोध्येत जाणार म्हटल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात मुरडा आला. अयोध्येतच जातोय, बारमध्ये नाही बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते… आम्ही येतो, आम्ही येतो बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते… आम्ही येतो, आम्ही येतो अडगळीत गेलेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये, तुमचे बारा वाजलेत, तुमचा मोडकळीला आलेला पक्ष अगोदर सांभाळा, असे खडे बोल यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सुनावले. दुष्काळ आहे. महाराष्ट्रातली धरणे, तलाव कोरडे पडलेत. अजित पवारांना फिरकू देऊ नका अडगळीत गेलेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये, तुमचे बारा वाजलेत, तुमचा मोडकळीला आलेला पक्ष अगोदर सांभाळा, असे खडे बोल यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सुनावले. दुष्काळ आहे. महाराष्ट्रातली धरणे, तलाव कोरडे पडलेत. अजित पवारांना फिरकू देऊ नका असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच एकच हशा पिकला.\nऔरंगाबाद , बीड व लातूर येथे नुकतेच शिवसेना गटप्रमुखांचे मेळावे झाले. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला .\nनिवडणूक आली म्हणून शिवसेनेला ��ाममंदिराची आठवण झाली असे कुणीतरी म्हणाले. आमचे दैवत एकच, शिवसेनाप्रमुख यांनी आतापर्यंत किती दैवते बदलली यांनी आतापर्यंत किती दैवते बदलली दैवत बदलणारी अवलाद तुमची दैवत बदलणारी अवलाद तुमची तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचा पाठ शिकवू नये, तो आमच्या रक्तात आहे, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भ़ुजबळ यांना सुनावले. आणि तुमच्यापेक्षा रामाची आठवण बरी, असे ते म्हणाले. जामिनावर सुटले, पण जमिनीवर आले नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भुजबळांना नाव न घेता लगावला.\nउद्धव ठाकरेंचा आयोध्या दौरा : खा. संजय राऊत यांनी राम मंदिर परिसराला दिली भेट\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादी��ा होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-news-statue-social-102290", "date_download": "2018-11-15T06:32:11Z", "digest": "sha1:XQHLBUTMIZO6PYUJI3AZXM7IOLSKGK3Z", "length": 13884, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Jalgaon news statue social मुर्ती विक्रीतून दीपक राठोड यांची गुजराण | eSakal", "raw_content": "\nमुर्ती विक्रीतून दीपक राठोड यांची गुजराण\nरविवार, 11 मार्च 2018\nमुर्ती तयार करून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या मोबदल्यात आमच्या कुटुंबींयांची गुजराण होते. वयोवृद्ध आई आजही दगडापासुन वऱ्हाटा पाटा तयार करण्यासाठी मदत होते. आईची व पत्नीची ही मदत मला पाठबळ देणारी ठरली आहे.\n- दिपक राठोड (मुर्तीकार राजस्थान)\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर' या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा प्रत्यय जणु राजस्थान येथुन पोटाची खळगी भरण्यासाठी मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथे आलेल्या दिपक राठोड व त्यांच्या कुटंबीयाच्या कष्टातुन दिसुन येत आहे.दगडाला आकार देवुन त्यापासून मूर्ती तयार करून हे कुटुंबीय उन्हाचे चटके सोसत संसाराचा गाडा ओढत आहे.\nयेथील जामदा फाट्यावर दिपक राठोड यांनी मूर्ती तयार करून विकत आहेत. यापुर्वी ते आपल्या मामाकडे रोजंदारीवर काम करून मूर्ती तयार करायचे. मामाचे निधन झाल्यानंतर दिपकला पाहीजे तसे काम मिळतनव्हते. त्यामुळे त्यांनी स्वताच हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. .\nदिपक राठोड यांनी देवाच्या मूर्ती बनविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराची चार दगड राजस्थान मधुन खरेदी केले आहेत. कुरंगी, काळा दगड, मार्बल, काळा मार्बल या दगडाचा वापर करून ते मुर्ती तयार करतात.येथील जामदा फाट्यावर रस्त्यावरच छोटीशी ताडपत्री टाकून आपले मूर्ती बनविण्याचे दुकान थाटले आहे. त्या ठिकाणी त्यांना सुरवातीला खुपच आडचणीचा सामना करावा लागला.मात्र त्यावर मात करून दिपकने येथे मुर्ती तयार करण्याचे काम सुरू केले. या कामासाठी त्यांना त्यांची पत्नी कविता यांची मोलाची मदत होते. त्यांना तीन मुली,एक मुलगा, व वयोवृद्ध आई आहे. दिपक राठोड हे बारा फुटपर्यंत मुर्ती तयार करतात.साधारण दोन हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत मूर्ती ते छनी हातोड्याचा वापर करून तयार करतात.मुर्तीना अकर्षनपणा येण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करतात. ज्यामुळे मूर्ती चांगली होऊन त्याचा मोबदलाही त्यांना चांगला मिळतो.\nमुर्ती तयार करून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या मोबदल्यात आमच्या कुटुंबींयांची गुजराण होते. वयोवृद्ध आई आजही दगडापासुन वऱ्हाटा पाटा तयार करण्यासाठी मदत होते. आईची व पत्नीची ही मदत मला पाठबळ देणारी ठरली आहे.\n- दिपक राठोड (मुर्तीकार राजस्थान)\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nनिवडणुकीपूर्वी भाजपचा खासदार काँग्रेसच्या 'हाता'ला\nजयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा मोहरा काँग्रेसच्या हाताला लागला असून, दौसाचे खासदार हरिश्चंद्र मीना यांनी आज (बुधवार)...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nसलग दुसऱ्या दिवशी पोलिस लाचेच्या जाळ्यात\nऔरंगाबाद - सातारा पोलिस ठाण्याचा सहायक फौजदार लाचेच्या सापळ्यात अडकल्यानंतर सिटी चौक ठाण्याच्या पोलिस नाईकाला अडीच हजारांची लाच घेताना पकडले. वाळू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Domestic-code-binding-for-medical/", "date_download": "2018-11-15T06:25:36Z", "digest": "sha1:YAA7ESD64NWSCYBDWKLPU3ENBVWVW5XF", "length": 10512, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मेडिकलसाठी डोमिसाईल बंधनकारक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेडिकलसाठी डोमिसाईल बंधनकारक\nवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्यातील कोट्यातून प्रवेश घेेणार्‍या विद्यार्थ्यांना डोमिसाइल प्रमाणपत्र (वास्तव्याचा दाखला) बरोबरच दहावी आणि बारावी राज्यातून उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्याची राज्य सरकारची अट ही राज्याच्या हिताच्यादृष्टीने योग्य आणि घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने निर्णय देताना राज्य सरकारने डोमिसाइलबरोबरच 10 आणि 12 परीक्षा राज्यातून उत्तीर्ण होण्याच्या घातलेल्या अटींना आव्हान देणार्‍या याचिका फेटाळून लावल्या. या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या 30 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होऊन त्या ठिकाणी राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.\nराज्य सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राज्यातील कोट्यातील प्रवेशासाठी डोमिसाइल बरोबरच दहावी आणि बारावी राज्यातून उत्तीर्ण होण्याची अट घातली. तसा अध्यादेशही 2016 मध्ये काढला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या तिन्ही अटींपैकी एखाद्या अटीची पूर्तता न करणार्‍या विद्यार्थांना न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून प्रवेश देण्याचे निर्दश दिले होते. त्यानुसार सुमारे 30 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. दरम्यान राज्य सरकारने 17 जुलै रोजी हे प्रवेश रद्द केले. त्या विरोधात विद्यार्थ्याच्या वतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. पूजा थोरात, अ‍ॅड. राजाराम बनसोडे, अ‍ॅड. अथर्व दांडेकर, यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने 1995 मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार राज्य सरकारने वैद्याकीय अभ्यासक्रमासाठी राज्यातील कोट्यातून प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनासाठी घातलेल्या अटी या योग्यच आणि राज्याच्या हितासाठी असल्याचा न��र्वाळा देऊन सर्व याचिका फेटाळून लावल्या.\nवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खुल्या वर्गासाठी 15 टक्के आणि राज्यासाठी 85 कोटा ठेवण्यात आला आहे. या 85 टक्के कोट्यातून प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना 10 वर्षे डोमिसाइल प्रमाणपत्र वास्तव्याचा दाखला) तसेच 10 वी आणि 12 वी परीक्षा महाराष्टातून उर्त्तीण होणे राज्य सरकारने बंधनकारक केले. 2016 ला तसा अध्यादेश काढला.\nराज्य सरकारच्या या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर आव्हान देण्यात आले. न्यायालयाने अटींची पूर्तता न करणार्‍या विद्यार्थ्यांना न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून प्रवेश देण्याचे आदेश दिलेे. 201 विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्यापैकी 30 विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात आले. 17 जुलैला राज्य सरकारने हे प्रवेश रद्द केल्याने विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन त्या विरोधात याचिका दाखल केल्या.\nराज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी राज्य सरकार राज्यातीलच जनतेचा पैसा खर्च करते. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर राज्यातील जनतेला वैद्यकीय सेवा पुरवाव्यात, असे अभिप्रेेत आहे. त्यानुसार 85 टक्के कोटा राज्यातील विद्यार्थ्यांना ठेवण्यात आला आहे. राज्यातील कोट्यासाठी अशा प्रकारे नियम करणे योग्य असल्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने 1995 मध्ये दिला आहे.\nत्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या अनेक खंडपीठांनीही नंतर आपल्या अनेक निवाड्यांत ही बाब अधोरेखित केलेली असल्याने 10 वी व 12 वी परीक्षा महाराष्ट्रातून उत्तीर्ण असणे आणि महाराष्ट्रात 10 वर्षे वास्तव असल्याचे प्रमाणपत्र (डोमिसाइल प्रमाणपत्र)या तिन्ही अटी योग्यच आहेत असा दावा राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी केला.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवल��ी देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/ramdev-baba-invites-dr-jadhav-to-haridwar-/", "date_download": "2018-11-15T06:22:32Z", "digest": "sha1:SCD2YZYXXCTQ4J7QGMCV7BMXSZJSMUKR", "length": 5344, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पुढारी’कारांना हरिद्वारचे निमंत्रण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘पुढारी’कारांना हरिद्वारचे निमंत्रण\nकराडमधील योग शिबिर कमालीचे यशस्वी ठरल्यानंतर या शिबिराबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती केल्याबद्दल समाधान व्यक्त करत योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांनी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना हरिद्वार येथील योगपीठास भेट देण्याचे निमत्रंण दिले आहे. तसेच यावेळी भ्रमणध्वनीवरून झालेल्या चर्चेवेळी गेल्या 15 वर्षातील हितसंबंधाना उजाळा देत योग शिबिराच्या माध्यमातून दै. ‘पुढारी’शी असलेले संबंध अधिक द‍ृढ झाल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले.\nयोगगुरू रामदेव बाबा यांच्या कराडमधील तीन दिवसीय योग शिबिराची सोमवारी सकाळी सांगता झाली. त्यानंतर मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा हॉस्पिटलची पाहणी करताना दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. गेल्या 15 वर्षापासून माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधाना उजाळा देत रामदेव बाबा यांनी कराडमध्ये झालेल्या योग शिबिराची माहिती दिली. तसेच यावेळी हरिद्वार येथे होणार्‍या योगपीठास भेट द्यावी, असे आपणास आमंत्रित करीत असल्याचे सांगितले.\nयावेळी दै. पुढारीच्या कराड कार्यालयाचे ब्युरो मॅनेजर सतीश मोरे यांनी स्वामी रामदेव बाबा यांना दै. ‘पुढारी’चे अंकही भेट दिले. कृष्णा चॅरिटेबर ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, पंढरपूर येथील विठ्ठल\nरूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले हेही यावेळी उपस्थित होते.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच��या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/her-life-ended-with-poison-for-her-maratha-reservation-298617.html", "date_download": "2018-11-15T06:02:25Z", "digest": "sha1:TAJCVJVTWENJHAXCKNAGFU453KIM3XA3", "length": 5245, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मराठा आरक्षणासाठी तिने विषप्राशन करून संपविली जीवनयात्रा–News18 Lokmat", "raw_content": "\nमराठा आरक्षणासाठी तिने विषप्राशन करून संपविली जीवनयात्रा\nमराठा आरक्षणासाठी तरुणीने विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली गावात घडली.\nउस्मानाबाद, 2 ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी तरुणीने विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली गावात घडली. तृष्णा तानाजी माने (वय १९) असे या तरुणीचे नाव आहे. ती बी-कॉमच्या द्वितीय वर्षाला होती. यापुर्वी झालेल्या मराठा मूक मोर्चामध्ये ती सहभागी झाली होती.मराठा आरक्षणाच्या आंदोलनांमध्ये तृष्णा सहभागी असायची. यापुर्वी झालेल्या मराठा मूक मोर्चामध्ये ती सहभागी झाली होती. सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे ती कमालीची अस्वस्थ्य होती. याच कारणातून तिने बुधवारी तीच्या राहत्या घरात विषप्राशन करून आत्महत्या केली. घडला प्रकार लक्षात येताच कुटुंबियांनी तिला रुग्णालात दाखल केले. मात्र, सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.तृष्णाच्या अशा जाण्यामुळे जिल्ह्यात संतापची लाट उसळली. मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत तृष्णावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. यानंतर गावात व जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर आज दुपारी 2.30 वाजता तृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nरिलायंस Jio आणि SBI यांची भागीदारी; ग्राहकांना मिळतील हे फायदे७ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलन, सकल मराठा मोर्चाचे अल्टिमेटमआंबेनळी घाट अपघात कोणाच्या चुकीमुळे \nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T06:02:45Z", "digest": "sha1:BDSYVWLYTERWYKNSXJIR2IPK5ESHVGZA", "length": 11125, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा ठोक मोर्चा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमराठा तरुणावरील गुन्हे मागे घेण्याबाबतचा शब्द पाळा, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन\nआज मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयक समितीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेतली.\n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nमराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव-शरद पवार\nअंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये नेमकं काय घडलं , हाच तो व्हिडिओ\nVIDEO : उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द,अंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की\nफोटो गॅलरी Aug 9, 2018\nPHOTOS :..जेव्हा अजित पवार आपल्याच काकांच्या घराबाहेर आंदोलन करतात...\nMaharashtra Band : महाराष्ट्र बंदला जाळपोळ,तोडफोडीचे गालबोट \nVIDEO : आैरंगाबादेत कंपन्यांची तोडफोड,कंटेनर पेटवला\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज,अश्रूधुराची नळकांड्या फोडल्या\nVIDEO : अशोक चव्हाणांच्या वृत्तपत्राचे कार्यालय फोडले\nVIDEO : मुस्लिम बांधवांकडून मराठा आंदोलकांना बिर्याणी वाटप\nVIDEO : मराठा आंदोलनात घोषणाऐवजी मंगलाष्टक,जोडप्याचं शुभमंगल सावधान \nVIDEO :घोषणा थांबल्या,आंदोलक बाजूला झाले,अन् अॅम्ब्युलन्स सुसाट गेली\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/ec-decide-samajwadi-party-symbol-26065", "date_download": "2018-11-15T06:35:35Z", "digest": "sha1:W5I2WAFRPBC77Z2Z672MMZLIADUVMBUZ", "length": 16157, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "EC to decide on Samajwadi Party symbol 'सायकल'बाबत आयोगाचा निर्णय राखीव | eSakal", "raw_content": "\n'सायकल'बाबत आयोगाचा निर्णय राखीव\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nया यादवीमध्ये खुद्द मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांनी एकमेक���ंना नरमाईच्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या बहुतांश आमदारांनी अखिलेश यांच्यामागे पाठबळ उभे केल्याने समाजवादी पक्षावर नियंत्रण उरलेले नाही, याची जाणीव मुलायमसिंह यादव यांना झाली आहे. पक्षामध्ये आपण वर्चस्व निर्माण केले तरीही अजूनही कायदेशीररीत्या मुलायमसिंहच अध्यक्ष असल्याने तांत्रिक कारणास्तव निवडणूक चिन्ह मिळाले नाही, तर राजकारणाचा डाव उधळला जाऊ शकतो, याची जाणीव अखिलेश यादव यांना आहे. त्यामुळे निवडणूक चिन्हावरील ताब्यासाठी दोन्ही गटांची आयोगापुढे लढाई सुरू असली तरीही यादव पिता-पुत्रांकडून एकमेकांना नरमाईचे फिलर पाठविले जात असल्याचे चित्र आहे.\nनवी दिल्ली - उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. \"सायकल' या निवडणूक चिन्हावर दावे करणाऱ्या मुलायमसिंह यादव गट आणि अखिलेश यादव गटाची बाजू आज निवडणूक आयोगाने ऐकून घेतली. यानंतर आयोगाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र दोन्ही गटांच्या या संघर्षामध्ये पक्षाचे चिन्ह गोठवले जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर यादव पिता-पुत्रांमध्ये तह होण्याची आणि एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्‍यता बळावल्याचे बोलले जाते.\nनिवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान मुलायमसिंह यादव, शिवपाल यादव हजर होते, तर अखिलेश गटातर्फे रामगोपाल यादव, नरेश अग्रवाल, किरणमयी नंदा आणि इतर नेते उपस्थित होते. अखिलेश गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली, तर मुलायमसिंह गटातर्फे वरिष्ठ वकील मोहन प्रशारण यांनी बाजू मांडली. समाजवादी पक्षात फूट नसल्याचे एकीकडे नेते म्हणतात आणि दुसरीकडे निवडणूक चिन्ह आपल्याच गटाला मिळावे, अशी मागणी करतात. याचाच अर्थ समाजवादी पक्षात फूट असल्याचे निरीक्षण निवडणूक आयोगाने या वेळी नोंदवले. त्यानंतर निकाल राखीव ठेवला आहे. यापुढे सुनावणी होणार नसून, आयोगाकडून केव्हाही निकाल जाहीर केला जाऊ शकतो.\nया साऱ्या पार्श्‍वभूमीवर यादव पिता-पुत्रांची चिंता वाढली असल्याने निवडणुकीपुरती का होईना; हातमिळवणी कशी करता येईल यासाठीच्या प्रयत्नांना सुरवात झाल्याचे बोलले जाते. शिवपाल यादव आणि अमरसिंह यांचा मुलायमसिंह यांच्यावर \"काहीही झाले तरी तह नको' असा दबाव आहे, तर अखिलेश यादव यांच्या गटातले रामगोपाल यादवही दुसऱ्या गटाशी तह करण्याच्या विरोधात आहेत.\nया यादवीमध्ये खुद्द मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांनी एकमेकांना नरमाईच्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या बहुतांश आमदारांनी अखिलेश यांच्यामागे पाठबळ उभे केल्याने समाजवादी पक्षावर नियंत्रण उरलेले नाही, याची जाणीव मुलायमसिंह यादव यांना झाली आहे. पक्षामध्ये आपण वर्चस्व निर्माण केले तरीही अजूनही कायदेशीररीत्या मुलायमसिंहच अध्यक्ष असल्याने तांत्रिक कारणास्तव निवडणूक चिन्ह मिळाले नाही, तर राजकारणाचा डाव उधळला जाऊ शकतो, याची जाणीव अखिलेश यादव यांना आहे. त्यामुळे निवडणूक चिन्हावरील ताब्यासाठी दोन्ही गटांची आयोगापुढे लढाई सुरू असली तरीही यादव पिता-पुत्रांकडून एकमेकांना नरमाईचे फिलर पाठविले जात असल्याचे चित्र आहे.\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\nबळी की बळीचा बकरा \nभारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या \"फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nदेशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया\nलातूर : \"शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मणांच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय...\nमाधवरव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार\nमनमाड - कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड माधवरव गायकवाड आज अनंतात विलीन झाले. माधवरावांच्या पार्थिवावर मनमाडच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स��त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/article-about-lifestyle-related-app-1726664/", "date_download": "2018-11-15T06:45:44Z", "digest": "sha1:AHSMWWYRAYCMO6NBARK2I66LFQVTFBVJ", "length": 22943, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about lifestyle related app | ‘अ‍ॅप’ले आरोग्य | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nहेल्थ अ‍ॅप वापरल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक अनुभवही नोंदवले जातात.\nमाणसाच्या अत्यावश्यक गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा यांसोबत आता स्मार्टफोनचीही भर पडली आहे. रोजच्या दैनंदिन कामाच्या गोष्टींचे रिमाइंडर लावण्यापासून ते बिलं भरणं, खरेदी करायच्या वस्तूंच्या याद्या करणं ते अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची आठवण करण्यासाठीही स्मार्टफोन हाताशी असतो. स्मार्टफोन आणि त्यातली अ‍ॅप्स हे जसे वेळ घालवायला, मित्र-मैत्रिणी जोडून त्यांच्याशी संवाद साधायचा पर्याय म्हणून स्वीकारले जाताहेत, तशीच आरोग्याची काळजी घेण्यासाठीही या अ‍ॅप्सना पसंती दिली जाते.\nस्मार्टफोनचं प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर जरा चाळून त्यातल्या हेल्थ मेनूला भेट दिलीत तर अक्षरश: असंख्य प्रकारचे अ‍ॅप्स सेवेसाठी हजर असलेले दिसतील. हेल्थ अ‍ॅप वापरल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक अनुभवही नोंदवले जातात. अ‍ॅप ही काही जादू नाही, त्यामुळे एकदा अ‍ॅप सुरू केले की आरोग्याच्या समस्या सुटत नाहीत. त्याचप्रमाणे व्यायाम, योगा, ध्यानधारणा (मेडिटेशन) यासाठीचीही काही अ‍ॅप्स वापरताना त्याचे दुष्परिणाम काय असू शकतील, त्याचा विचार करावा़ त्यासाठी काही वेळा अ‍ॅप्समधील परीक्षण वाचूनही मदत मिळू शकते. फिटनेसतज्ज्ञ मिहीर तेरणीकर म्हणाले, काही वेळा पाणी, आहाराचा मागोवा ठेवणाऱ्या अ‍ॅप्समध्ये आपल्याला माहिती अपडेट करावी लागते. सुरुवातीच्या चार दिवसांच्या उत्साहानंतर आपण कंटाळा करतो आणि मग अ‍ॅप उपयोगी नसल्याचे वाटते; पण अ‍ॅप हे केवळ मदतीचे साधन आहे, त्यामुळे ते वापरताना योग्य खबरदारी घ्यावी, असे तेरणीकर यांनी स्पष्ट केले.\nरात्री झोप छान झाली तर दिवसभर काम करण्यासाठी उत्साह येतो. थकवा, ताणतणाव यामुळे झोपेकडे आपलं लक्ष जात नाही; पण ही गोष्ट बदलण्यातही स्मार्टफोन अ‍ॅप तुमच्या मदतीला आहेतच. रात्री झोपताना अलार्म सुरू केला तर पुरेशी झोप होताच अ‍ॅप अलार्म वाजवून तुम्हाला उठवते. अ‍ॅप वापरण्यास सुरुवात करताच तुमची झोपायची वेळ झाल्यावर त्याची आठवणही हे अ‍ॅप तुम्हाला करेल. या अ‍ॅपचा वापर झोपेची नोंद ठेवण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे वापरकर्त्यांकडून सांगितलं जातं.\n* ‘स्लीप ट्रॅकर’, ‘स्लीप टाइम’, ‘स्लीप सायकल’ असे काही अ‍ॅप्स तुम्हाला तुमच्या झोपेची नोंद ठेवायला मदत करू शकतात.\nरात्री झोप छान झाली तर दिवसभर काम करण्यासाठी उत्साह येतो. थकवा, ताणतणाव यामुळे झोपेकडे आपलं लक्ष जात नाही; पण ही गोष्ट बदलण्यातही स्मार्टफोन अ‍ॅप तुमच्या मदतीला आहेतच. रात्री झोपताना अलार्म सुरू केला तर पुरेशी झोप होताच अ‍ॅप अलार्म वाजवून तुम्हाला उठवते. अ‍ॅप वापरण्यास सुरुवात करताच तुमची झोपायची वेळ झाल्यावर त्याची आठवणही हे अ‍ॅप तुम्हाला करेल. या अ‍ॅपचा वापर झोपेची नोंद ठेवण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे वापरकर्त्यांकडून सांगितलं जातं.\n* ‘स्लीप ट्रॅकर’, ‘स्लीप टाइम’, ‘स्लीप सायकल’ असे काही अ‍ॅप्स तुम्हाला तुमच्या झोपेची नोंद ठेवायला मदत करू शकतात.\nयोगासने ही मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात, पण प्रत्येकालाच योगासनांच्या वर्गाला जाणे शक्य नसते. योगासनांची प्रात्यक्षिकांची चित्रफीत, आकृत्या दाखवणारी अ‍ॅप आता स्मार्टफोनवर आहेत. कोणते आसन कसे करावे, ते करताना काय खबरदारी घ्यावी, त्याचे फायदे काय होतात याची माहिती यावर उपलब्ध आहे. यातील काही अ‍ॅप पूर्ण मोफत, तर काही अ‍ॅप्ससाठी शुल्क आकारलं जातं. प्रथमच योगासने करणाऱ्यांसाठी, मानसिक शांततेसाठी, चांगली झोप मिळण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी करता येतील अशी आसने यात देण्यात आली आहेत.\n* ‘योगा फॉर बिगिनर्स’, ‘डेली योगा’, ‘योगा गो’, ‘बेटर मी- योगा’ ह�� अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.\nमासिक पाळी हा महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग. मासिक पाळीचे चक्र नोंद करून ठेवणारी कॅलेंडर अ‍ॅप स्वरूपात स्मार्टफोनमध्ये काम करतात. मासिक पाळी जवळ आल्याची आठवण ते करून देतात. पाळीच्या दरम्यान दिसणाऱ्या लक्षणांची नोंद ठेवण्याची सोय त्यामध्ये असते. रोजच्या रोज तुम्ही घेत असलेली औषधं, त्यांच्या वेळा यांचे रिमाइंडर लावले तर औषधं घ्यायची वेळ झाली की, हे अ‍ॅप तुम्हाला आठवण करून देतं. या अ‍ॅपचा वापर उपयोगाचा ठरत असल्याचं मत अनेक महिला नोंदवतात.\n* ‘क्लू- पीरियड ट्रॅकर’, ‘पीरियड डायरी’ ही अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.\n‘पाणी हे जीवन’ असं आपण शाळेत शिकलोय. थकवा आला आणि पाणी प्यायले की थकवा लगेच गायब होतो; पण अनेकदा आपण पाणी प्यायला विसरतो किंवा तहान लागली आहे हे आपल्याला कळत नाही. काळजी करू नका. तुम्हाला पाणी पिण्याची आठवण करणारी अनेक अ‍ॅप्स स्मार्टफोनमध्ये आहेत. दिवसभरात तुम्ही किती पाणी प्यायलात याची नोंद हे अ‍ॅप ठेवेल आणि तुम्हाला पाणी पिऊन बराच वेळ झालाय याची आठवणही करून देईल याचा वापर करायला लागताच शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे येणारा थकवा किंवा डिहायड्रेशनमुळे होणारा त्रास कमी झाल्याचा प्रतिसाद नोंदवण्यात आला आहे. मात्र तुम्ही पाणी प्यायलात की नाही आणि किती प्यायलात याची नोंद तुम्हालाच अ‍ॅपवर करावी लागते.\n* ‘ड्रिंक वॉटर रिमाइंडर’, ‘वॉटर ट्रॅकर’, ‘हॅव अ ग्लास ऑफ वॉटर’ अशा नावांची अ‍ॅप्स प्ले स्टोअरमध्ये मिळू शकतात.\nकामाच्या वेळा, कामासाठी करावा लागणारा प्रवास, आरोग्याच्या तक्रारी, खाण्यापिण्याकडे होणारं दुर्लक्ष या बाबी बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्याचा भाग झाल्या आहेत. आपल्या फिटनेसची माहिती देणारी अनेक अ‍ॅप्स स्मार्टफोनमध्ये मिळतात. सकाळी उठल्यापासून तुमच्या शरीराची किती हालचाल झाली, त्यातून किती ऊर्जा खर्च झाली अशा अनेक गोष्टींचा लेखाजोखा ठेवून एकत्रित उपलब्ध करून द्यायचं काम काही अ‍ॅप्स करतात. दिवसभर तुम्ही किती किलोमीटर चाललात, किती मिनिटं चाललात, या चालण्यात तुमचे किती उष्मांक खर्च झाले त्याची नोंदही अ‍ॅप्स ठेवतात. त्यामुळे व्यायाम आणि फिटनेसविषयी जागरूक असलेल्यांसाठी ही अ‍ॅप्स उपयोगी पडतात. मात्र त्यांच्या अचूकतेबद्दल संपूर्ण खात्री देता येत ना��ी. अ‍ॅप वापरणाऱ्यांशी त्याबद्दल बोललं असता खेळाडू किंवा अ‍ॅथलीट जे दिवसभर फिटनेससाठी व्यायाम, खेळ अशा अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतात, त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष व्यायाम आणि खर्च झालेल्या उष्मांकाचे (कॅलरी) गणित प्रत्येक अ‍ॅपवर वेगवेगळे दिसून येते. काही वेळा खूप जास्त, तर काही ठिकाणी कमी उष्मांकांची नोंद होते.\n* ‘३० डे फिटनेस’, ‘फिटनेस’, ‘जिम वर्क आऊट’, ‘स्टेप्स ट्रॅकर’ अशा नावांनी ही अ‍ॅप्स तुमच्या अ‍ॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Goa/Health-Minister-Vishwajit-Rane/", "date_download": "2018-11-15T07:11:49Z", "digest": "sha1:OG4UHJFNZV4KVMZDNHTEZLSICLXDTCN2", "length": 4909, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " एफडीएचे नियम पाळा; अन्यथा निवेदनाला केराची टोपली : राणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › एफडीएचे नियम पाळा; अन्यथा निवेदनाला केराची टोपली : राणे\nएफडीएचे नियम पाळा; अन्यथा निवेदनाला केराची टोपली : राणे\nघाऊक मासळी विक्रेता संघटनेने एफडीएने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आधी पालन करावे आणि त्यानंतर सरकारकडे सूचना कराव्यात. सदर संघटनेच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या जाणार नसून त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.\nराणे म्हणाले, की सदर संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मौलाना सरकारला निवेदनाद्वारे अनेक सल्ले देत असल्याबद्दल आपल्याला आश्‍चर्य वाटत आहे. आयात मासळीची तपासणी करण्यासाठी कोणाला नेमावे हे त्यांचे सांगणे संयुक्‍तिक नाही. एफडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणार्‍या माणसाला सरकारला उपदेश करण्याचा कोणताही हक्क नाही.\nएफडीए चे नियम न पाळता मासळी संघटना निवेदने देत राहिल्यास त्या निवेदनांचे तुकडे करून केराच्या टोपलीत टाकली जातील. सरकारचे कायदे न पाळणार्‍यांशी आपण बोलणी वा चर्चा करण्याचाही कोणताही प्रश्‍न उद्भवत नाही. आधी एफडीए च्या सूचनांचे पालन करा, व त्यानंतरच बैठक घेऊया. असे सांगून हा माणूस आपल्याला आपण काय करावे, याविषयी कसे काय सांगू शकतो, राज्याचा मंत्री म्हणून आपल्या अधिकारात काय ते करणार आहे,असे राणे यांनी सांगितले.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/heavy-rain-in-konkan/", "date_download": "2018-11-15T06:09:55Z", "digest": "sha1:Q6BVIJLOGXQPLR4KIA62VEVVVU7O22Z6", "length": 4130, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आगामी तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आगामी तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार\nआगामी तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार\nजिल्ह्यात आगामी तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. या कालवधीत दक्षिण कोकणसह गोव्यात 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने देताना प्रशासनांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.\nऑगस्ट महिन्यात श्रावणापासून पावसाने जिल्ह्यात सातत्य ठेवले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2800 मि. मी. सरासरी पाऊस झाला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 16.44 मि. मी. च्या सरासरीने 148 मि. मी. पाऊस झाला. यामध्ये मंडणगड 22, दापोली 17, खेड 28, गुहागर 6, चिपळूण 18, संगमेश्‍वर 17, रत्नागिरी 5, लांजा 15, आणि राजापूर 20 मि. मी. पाऊस झाला. नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार संगमेश्‍वर आणि रत्नागिरी तालुक्यांत मुसळधार पावसाने झालेल्या पडझडीत 1 लाखांची हानी झाली. यामध्ये संगमेश्‍वर तालुक्यात किरबेट येथे दोन घरांचे आणि स्मशानभूमीची सुमारे 95 हजारांची हानी झाली. रत्नागिरी तालुक्यात गुरूमळी येथे घरावर झाड पडल्याने 7 हजारांचे नुकसान झाले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/first-list-bjp-declared-goa-24759", "date_download": "2018-11-15T06:33:57Z", "digest": "sha1:JZR25M2OZWJXF4K57JNMK4FU4UWUUOPD", "length": 15499, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "First list of BJP declared in Goa भाजपची गोव्यातील पहिली यादी जाहीर | eSakal", "raw_content": "\nभाजपची गोव्यातील पहिली यादी जाहीर\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nपणजी - गोव्यात 4 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी 40 पैकी 21 मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपच्या राज्य निवडणूक समितीने निश्‍चित केली. मात्र पेडणे, काणकोण, सावर्डे, मये, कुंभारजुवे आणि केपे या मतदारसंघाबाबतचा निर्णय पहिल्या टप्प्यात घेणे भाजपने टाळले आहे.\nपणजी - गोव्यात 4 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी 40 पैकी 21 मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपच्या राज्य निवडणूक समितीने निश्‍चित केली. मात्र पेडणे, काणकोण, सावर्डे, मये, कुंभारजुवे आणि केपे या मतदारसंघाबाबतचा निर्णय पहिल्या टप्प्यात घेणे भाजपने टाळले आहे.\nपहिल्या यादीतील संभाव्य उमेदवारांच्या नावावर अंति��� निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ दिल्लीत घेणार आहे. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पक्षाच्या कार्यालयात आज झाली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली. पेडणे मतदारसंघाचे सध्या पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर प्रतिनिधीत्व करतात, काणकोणचे रमेश तवडकर हे क्रीडामंत्री, मयेचे अनंत शेट हे विधानसभेचे सभापती आहेत. या तिघांची उमेदवारी पहिल्या टप्प्यात जाहीर करणे भाजपने टाळले आहे.\nकॉंग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेले पांडुरंग मडकईकर (कुंभारजुवे मतदारसंघ) यांची उमेदवारीही पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेली नाही याउलट कॉंग्रेसमधून आमदारकी सोडून आलेल्या माविन गुदिन्होंची उमेदवारी मात्र दाबोळी मतदारसंघातून पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आली आहे.\nसावर्डे मतदारसंघात सध्या गणेश गावकर आमदार आहेत. तेथून निवडणूक लढविण्यास प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर इच्छूक आहेत. त्यामुळे मयेचे अनंत शेट यांना प्रदेशाध्यक्ष करून तेंडुलकर यांना सावर्डेची उमेदवारी देण्यात येण्याची शक्‍यता आहे. गावकर हे आदिवासी समाजाचे आहेत. त्यांना उमेदवारी नाकारून केपे मतदारसंघातून त्याच समाजाचे माजी मंत्री प्रकाश वेळीप यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. काणकोणातून माजी आमदार विजय पै खोत यांच्या नावाचा विचार भाजपने चालवला आहे.\nभाजपच्या राज्य निवडणूक समितीने उमेदवारीसाठी शिफारस केलेले उमेदवार मतदारसंघवार असे -\nमांद्रे - लक्ष्मीकांत पार्सेकर (मुख्यमंत्री)\nहळदोणे - ग्लेन टिकलो (आमदार)\nथिवी - किरण कांदोळकर (आमदार)\nम्हापसा- ऍड फ्रांसिस डिसोझा (उपमुख्यमंत्री)\nशिवोली - दयानंद मांद्रेकर (जलसंपदामंत्री)\nकळंगुट - मायकल लोबो (आमदार)\nसाळगाव - दिलीप परुळेकर (पर्यटनमंत्री)\nपणजी- सिद्धार्थ कुंकळकर (आमदार)\nताळगाव - दत्तप्रसाद नाईक\nसाखळी - प्रमोद सावंत (आमदार)\nशिरोडा - मदाहेव नाईक (उद्योगमंत्री)\nसांगे - सुभाष फळदेसाई (आमदार)\nकुडचडे - आर्थुर डिसिल्वा\nवास्को - कार्लुस आल्मेदा (आमदार)\nदाबोळी - माविन गुदिन्हो(कॉंग्रेसचे माजी आमदार)\nमुरगाव - मिलींद नाईक ( वीजमंत्री)\nकुठ्ठाळी - एलिना साल्ढाना (ग्रामीण विकासमंत्री)\nमध्��� प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nसहाशे कोटींची कामे उद्यापासून\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/farmers-help-cell-26215", "date_download": "2018-11-15T06:52:33Z", "digest": "sha1:EKW35A46XJDJSTYC5RAMN6WUXMM3IXZY", "length": 14987, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmers help cell शेतकरी मदत सेल कधी? | eSakal", "raw_content": "\nशेतकरी मदत सेल कधी\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nनागपूर - विदर्भात नापिकीला खचून गेलेले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी मेडिकलच्या मानसोपचार विभागात शेतकरी मदत सेल तयार करण्यात येणार होता. परंतु, वर्षभरात शेतकरी मदत सेल तयार न झाल्याची माहिती पुढे आली आहे.\nनागपूर - विदर्भात नापिकीला खचून गेलेले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी मेडिकलच्या मानसोपचार विभागात शेतकरी मदत सेल तयार करण्यात येणार होता. परंतु, वर्षभरात शेतकरी मदत सेल तयार न झाल्याची माहिती पुढे आली आहे.\n(कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी वर्षभरापूर्वी मेडिकलमध्ये कोलाम महिलेवर सुरू असलेल्या उपचारासंदर्भातील माहिती घेण्यासाठी आले होते. या वेळी तिवारी यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना उपचारासाठी मदत केंद्र उभारण्यासंदर्भात तसेच योग्य उपचार मिळवून देण्यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून शेतकरी मदत सेल तयार करण्यात येईल, असे तिवारी यांनी सांगितले होते.\nशेतमजूर व शेतकरी कुटुंबाला आरोग्यसेवेसाठी सरकारी यंत्रणेशिवाय पर्याय नाही. यामुळे सरकारी रुग्णालये शेतकरी व गरिबांसाठी सक्षम करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मेडिकलमध्ये मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन व उपचार मिळाल्यास काही प्रमाणात का होईना आत्महत्या रोखण्यास मदत होईल, या हेतूने विशेष कक्ष तयार करण्याच्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यात येईल, याला अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी दुजोरा दिला होता. तिवारी यांच्या मेडिकल भेटीला वर्ष झाले. यानंतरही मानसोपचार विभागात शेतकरी मदत सेल तयार झाला नाही.\n\"डाय' उपलब्ध करून देण्यात सरकार नापास\nमेडिकलमध्ये शेतकरी तसेच बीपीएल रुग्णांना एमआरआय यंत्रावरील निदानाचा लाभ मोफत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्‍वास तिवारी यांनी व्यक्त केला होता. एमआरआय करताना \"डाय'ची गरज असते. हे डाय मोफत मिळत नसल्यामुळे एमआरआय निदान मोफत करण्याचा प्रश्‍नच उरत नाही, असे उत्तर वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हिवाळी अधिवेशनात दिले होते. मात्र, शेतकरी किंवा बीपीएलग्रस्तांना एमआरआयसाठी साधा \"डाय' मोफत देण्याची तयारी सरकारची नाही, अशी टीका इंटकचे नेते त्रिशरण सहारे यांनी केली आहे.\nमेडिकलमध्ये शेतकऱ्यांसाठी मदत सेल तयार झालाच नाही. परंतु, शेतकऱ्यांना किंवा बीपीएल रुग्णांना एम��रआय निदानासाठी शुल्क आकारतात. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय सहायता निधीतून 10 लाखांची रक्कम मेडिकलमध्ये जमा ठेवावी; जेणेकरून एमआरआय करताना शेतकऱ्यांना व बीपीएलग्रस्तांना शुल्क या निधीतून खर्च करता येईल.\n- त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय आरोग्य कर्मचारी संघटना (इंटक), नागपूर.\nनागपूर - राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/government-has-announced-a-new-crop-insurance-scheme-1204594/", "date_download": "2018-11-15T06:33:28Z", "digest": "sha1:5WCMOLBRMGAOPS56PP5SCDV2HMQVUDCK", "length": 26428, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बीमा आणि बिमारी | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nमध्यमभूधारक शेतकऱ्यांना ती लाभदायक ठरणारी आहे, हे योग्यच झाले..\nनवी पीक विमा योजना केंद्राने जाहीर केली असून अल्प आणि मध्यमभूधारक शेतकऱ्यांना ती लाभदायक ठरणारी आहे, हे योग्यच झाले..\nयंदा नऊ राज्ये व त्यातील २०७ जिल्ह्य़ांतील ९० लाख हेक्टर जमिनीवरील पिके शेतकऱ्याच्या हातून जाणार आहेत. खेरीज अन्य ३०२ जिल्ह्य़ांत अवर्षणग्रस्त स्थिती आहे. पण यातल्या कोणत्याही शेतकऱ्यास या पीक विमा योजनेचा लाभ नाही, कारण ती यंदा जूनपासून अमलात येईल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जाहीर केलेली कृषी विमा योजना ही त्यांच्या सरकारने आतापर्यंत जाहीर केलेल्यांतील सर्वात महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी योजना ठरते. तेव्हा या योजनेबद्दल नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन. अशा स्वरूपाच्या योजनेची गरज होती. याचे कारण शेतीविषयी आपल्याकडे होत असलेली भाबडी आणि म्हणूनच, अवास्तव मांडणी. तीबाबत दोन परस्परविरोधी भावना व्यक्त होतात. एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने आंधळेपणाने बोलणारे बळीराजा, काळी आई, देशासाठी त्याग आदी निर्थक शब्दरचनेच्या आधारे भावनिक मुद्दे तेवढे मांडतात. दुसरीकडचे, हव्यात कशाला शेतकऱ्यांना इतक्या सवलती येथपासून ते बडय़ा धनदांडग्या आणि राजकीयदृष्टय़ा तगडय़ा शेतकऱ्यांच्या विरोधात अहमहमिकेने भूमिका घेतात. वास्तव या दोन्हीच्या बरोबर मध्ये आहे. याचे कारण आपल्याकडे केवळ शेतीतून प्रचंड गबर झालेले जसे आहेत तसेच किंबहुना त्याहूनही अधिक शेतीमुळे भिकेला लागलेलेही आहेत. ही विषमता हे आपले शेतीचे वास्तव आहे. याचे कारण सरासरी जमीन मालकी आपल्याकडे अत्यल्प असून त्यामुळे शेती करणे हे प्रचंड मोठय़ा वर्गासाठी आतबट्टय़ाचा व्यवहार ठरते. हा दुसरा वर्ग आíथकदृष्टय़ा अभागी असतो आणि आहे. परंतु त्यांच्या नावे शेतीतला गबरू वर्गही गळा काढतो आणि सरकारी सवलतींचा मलिदा आपल्याकडे ओढून घेतो. स्वत:स बळीराजा म्हणवून घेत कर्जम��फी, वीजमाफी, खतावरील अनुदाने आदी ओरपून रडगाण्यांची बोगस बोंब ठोकणारा वर्गही हा गबरूच. त्यामुळे आपल्याकडे अल्पभूधारक, भूमिहीनांवर नेहमीच अन्याय होतो. मोदी यांनी जाहीर केलेल्या योजनेमुळे भूमिहीनांहाती काही गवसणारे नसले तरी प्रचंड संख्येने असलेल्या अल्प आणि मध्यमभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकेल. आधीच्या पीक विमा योजनांत तो नव्हता.\nयाचा अर्थ मोदी यांनी जाहीर केलेली अशा प्रकारची ही काही पहिली योजना नाही. १९८५ पासून आपल्याकडे पीक विमा योजना आहेत. पुढे १९९८ साली हीच योजना नव्या नावाने पुन्हा आणली गेली. एक वर्ष जेमतेम ती चालली. अटल बिहारी सरकारने १९९९ साली नव्याने नटवून ती पुन्हा आणली. या सर्व योजनांतील बऱ्यावाईटाची गोळाबेरीज मोदी यांनी जाहीर केलेल्या पीक विमा योजनेत आहे. या योजनेसाठी मोदी सरकारने एकंदर ८८०० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली असून ही रक्कम पीक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या नावे हप्ते भरण्यासाठी खर्च होणे अपेक्षित आहे. या आधीच्या योजनांपेक्षा मोदी यांनी जाहीर केलेल्या पीक विमा योजनांचा हप्ता अगदीच नगण्य आहे. खरीप पिकांसाठी या हप्ता रकमेपकी अवघी दोन टक्के तर रब्बी पिकांसाठी दीड टक्का रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. सध्याच्या विमा योजनांत शेतकऱ्यांवरील हप्ता आठ, नऊ ते १२ टक्के इतका मोठा होता. आता तो सरसकट दोन वा दीड टक्का इतकाच असेल. त्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून भरली जाईल. यात दोघांचा वाटा किती हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. तसेच विद्यमान विमा योजनांत प्रत्यक्ष निर्धारित रकमेपेक्षा किती तरी कमी रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पडत असे. वेगवेगळ्या कारणांनी विमा रकमेतील काही हिस्सा कापून घेण्याचा प्रघात आहे. मोदी यांच्या विमा योजनेतून ही त्रुटी दूर करण्यात आली असून शेतकऱ्यांना विमा वसूल करावा लागलाच तर त्याची पूर्ण रक्कम त्यांना दिली जाईल. हा बदल फारच सकारात्मक म्हणावा लागेल. तसेच किती रकमेचा विमा काढावयाचा याचे स्वातंत्र्य मोदी यांची योजना शेतकऱ्यांना देते. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यास अधिक रकमेचा विमा काढावयाचा असल्यास त्याची या योजनेत मुभा आहे. विद्यमान योजनांत ती नाही. तसेच नव्या योजनेत पिकांना असलेल्या अनेक धोक्यांचा विचार करण्यात आला आहे. हाताशी आलेले उभे पीक आडवे होणे, अवकाळी पाऊस, तसेच अगदी स्थानिक कारणानेदेखील पिकाचे काही नुकसान झाल्यास या योजनेतून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकेल. विद्यमान व्यवस्थेत शेतकऱ्याने बँक आदी शासनमान्य वित्तसंस्थांकडून कर्ज काढले असेल तरच त्यास पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो. नवी योजना तशी नाही. तीत सरसकटपणे सर्वच शेतकऱ्यांना विमा कवच घेता येईल. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी घेतील असे पंतप्रधानांना वाटते ते यामुळे. आतापर्यंतची सर्वाधिक लाभदायी पीक विमा योजना असे या नव्या योजनेचे वर्णन त्यांनी केले. ती सर्वाधिक लाभदायी आहे किंवा काय, हे जरी काळ ठरवणार असला तरी तिचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यायला हवा, हे नि:संशय. याचे कारण आपल्याकडे देशातील लागवडीखालील १९ कोटी ५२ लाख हेक्टर जमिनीपकी फक्त चार कोटी ८२ लाख हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचा विमा काढण्यात आला आहे. हे प्रमाण २२ टक्के इतकेही नाही. म्हणजे शंभरातले कसेबसे २२ शेतकरी आपल्या पिकाचा विमा काढतात. तेव्हा त्यांचे पीक बुडाले वा करपले तर सरकारच्या मदतीवर अवलंबून ्नराहण्याखेरीज पर्याय नसतो. नवी योजना शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण आíथक व्यवस्थेसाठी महत्त्वाची आहे ती यामुळे. अर्थात म्हणून तिच्यात काही त्रुटी नाहीत असे अजिबात नाही.\nया योजनेबाबतची सर्वात मोठी तक्रार म्हणजे ती यंदाच्या जूनपासून लागू होईल. याचा अर्थ दुष्काळात गेल्या सलग दुसऱ्या -आणि काही ठिकाणी तिसऱ्याही- वर्षी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तिचा काहीही लाभ नाही. यंदा नऊ राज्यांतील २०७ जिल्हे दुष्काळाच्या धगीत पूर्ण करपून गेले आहेत. या राज्यांतील ९० लाख हेक्टर इतक्या प्रचंड आकाराच्या जमिनीवरील पिके शेतकऱ्याच्या हातून जाणार आहेत. खेरीज अन्य ३०२ जिल्ह्य़ांत अवर्षणग्रस्त स्थिती आहे. या सगळ्यांनी मागितलेली मदत द्यायची तर केंद्राच्या खिशास तब्बल २५ हजार कोटी रुपयांची चाट बसेल. पण यातल्या कोणत्याही शेतकऱ्यास गुरुवारी जाहीर झालेल्या पीक विमा योजनेचा लाभ नाही. कारण ती यंदा जूनपासून अमलात येईल. यंदाच्या जून महिन्यात सुरू होणारा पावसाळा गत दोन वर्षांच्या तुलनेत चांगला असेल असे प्राथमिक अंदाज आहेत. तसे होवो हीच सर्वाची इच्छा असेल. ती पूर्ण झाल्यास या योजनेचा कस लागणार नाही. तसेच गेली दोन वष्रे होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना तिचा काहीही लाभ नाही. दुसरी बाब म्हणजे हप्त्याचा बोजा. पीक विमा काढणाऱ्या देशातील शेतकऱ्यांची संख्या इतकी अल्प असतानाही सरकारला यासाठी सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचा बोजा स्वीकारावा लागणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांची संख्या वाढली की ही रक्कम किती वाढेल आणि तिची सोय करता येईल का, हा प्रश्न आहे. तिसरा मुद्दा हा राज्यांच्या सहभागाबाबत. मोदी यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे केंद्राला केंद्रस्थानी ठेवून ही योजना सुरू केली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्यांनी भरणे अपेक्षित आहे. तो किती हे नक्की नाही. तसेच भाजपेतर राज्यांनी काखा वर केल्या आणि सर्व हप्ता केंद्रानेच भरावा अशी भूमिका घेतली तर काय, याचे उत्तर केंद्राकडे नाही. ही योजना पंतप्रधानांच्या नावे आहे, तेव्हा विमा हप्ते आम्ही का भरायचे असे काही राज्य सरकारांना वाटले तर ते पूर्णच अस्थानी ठरणार नाही. इतकी मोठी योजना जाहीर करताना या त्रुटींचा विचार करणे आवश्यक होते. कारण देशातील सर्वच सरकारे भाजपच्या हाती असतील असे नाही.\nया खेरीज आणखी एक धोका संभवतो. तो राजकीय आहे. या विम्यानंतरही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, विमा हप्ता माफी आदी मागण्या केल्या गेल्या तर त्या अव्हेरण्याची राजकीय ताकद आणि दृढनिश्चय सरकारकडे आहे का, हा प्रश्न आहे. तो नसेल तर ‘बीमा’ दिला तरीही कर्जमाफी मागण्यांची ‘बिमारी’ सुरूच राहील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगातील सर्वात मोठी योजना मोदींनी केली लाँच, काय आहे आयुष्मान भारत समजून घ्या..\nयोगींनी पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली तुलना\nविराटला भारतरत्न पुरस्कार द्या; क्रीडा संघटनेची पंतप्रधानांकडे मागणी\nराज ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या ‘वर्मा’वर ठेवले बोट\nशिर्डीत पंतप्रधान मोदींनी लाभार्थ्यांशी मराठीतून साधला संवाद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरच�� मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-transporters-strike-stop-onion-transport-8825", "date_download": "2018-11-15T07:07:55Z", "digest": "sha1:BRSJOXLTHTZHDPI5X5PSPYFPKBOACOAJ", "length": 18435, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, transporters strike stop the onion transport | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाहतूकदारांच्या संपामुळे ६० लाखांची कांदा वाहतूक ठप्प\nवाहतूकदारांच्या संपामुळे ६० लाखांची कांदा वाहतूक ठप्प\nशुक्रवार, 1 जून 2018\nलासलगाव, जि. नाशिक : इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असून, डिझेलचे भाव ७२ रुपये ५० पैशांपर्यंत गेल्याने लासलगाव येथील मालवाहतूकदार संघटनेकडून सोमवारी (ता. २८) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. वाहतुकादारांच्या या लाक्षणिक संपामुळे लासलगावमधून फक्त एकाच दिवसात साेमवारी ५० ते ६० लाख रुपयांचा कांदा बाहेरगावी जाऊ शकला नाही. अशीच इंधन दरवाढीची परिस्थिती कायम राहिली तर ट्रकचा बेमुदत संपाचा इशारा वाहतूकदार संघटनेने दिला आहे.\nलासलगाव, जि. नाशिक : इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असून, डिझेलचे भाव ७२ रुपये ५० पैशांपर्यंत गेल्याने लासलगाव येथील मालवाहतूकदार संघटनेकडून सोमवारी (ता. २८) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. वाहतुकादारांच्या या लाक्षणिक संपामुळे लासलगावमधून फक्त एकाच दिवसात साेमवारी ५० ते ६० लाख रुपयांचा कांदा बाहेरगावी जाऊ शकला नाही. अशीच इंधन दरवाढीची परिस्थिती कायम राहिली तर ट्रकचा बेमुदत संपाचा इशारा वाहतूकदार संघटनेने दिला आहे.\nआशिया खंडातील नावाजलेली बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक अाहे. लासलगाव बाजार समितीत दररोज २० ते २२ हजार क्विंटल कांदे व तीन ते चार हजार क्विंटल धान्याची आवक होत असते. येथे खरेदी झालेला शेतीमाल ट्रक व इतर वाहनांच्या साह्याने बाहेरगावी, रेल्वेपर्यंत अथवा जहाजापर्यंत पाठविला जाताे. गेल्या अनेक दिवसांपासून मालवाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये इंधन दरवाढीमुळे नाराजीचा सूर पाहायला मिळत अाहे.\nलासलगाव शहरात मालवाहतूकदार संघटना कार्यरत असून, या संघटनेमध्ये २०० ट्रकचा समावेश आहे. सोमवारी इंधन दरवाढीला कंटाळलेल्या मालवाहतूकदारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारून सरकारला ‘आतातरी इंधनाचे दर कमी करा’ असा इशारा या निमित्ताने दिला.\nलासलगाव शहरातील रेल्वे स्टेशनरोड परिसरात सुमारे २०० ट्रक इंधन दरवाढीला कंटाळून साेमवारी उभे करण्यात अाले हाेते. यामुळे शहरातून बाहेर जाणारा कच्चा माल व कांदा माेठ्या प्रमाणात पडून होता. एक दिवसाच्या लाक्षणिक संपामध्ये बाळासाहेब होळकर, दीपक खांदे, महेश होळकर, दत्तात्रय ठाकरे, सागर पवार, सलीम शेख, गोरख सोनवणे, दत्तू जाधव, इस्माईल शेख, संजय होळकर, सचिन गायकवाड, सुफियान शेख, शरद कोटकर, सोमनाथ विंचू, बापू शिंदे, कैलास काळे, बंटी होळकर, मारुती हरळे यांच्यासह अनेक मालवाहतूकदारांनी सहभागी होत दरवाढीचा निषेध केला. अांदाेलनास शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला.\nसर्वाधिक फटका कांदा दरास बसणार\nलासलगाव बाजार समितीत सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. दररोज २० ते २२ हजार क्विंटल कांदा लासलगाव येथे परिसरातील शेतकरी विक्रीसाठी अाणतात. केंद्र सरकार इंधनाचे वाढवत असल्यामुळे एक दिवसाचा लाक्षणिक संप मालवाहतूकदारांनी केल्याने सुमारे ५० लाख रुपयांचा कांदा बाहेरगावी जाऊ शकला नाही. त्यातच इंधनाचे भाव असेच वाढत राहिले, तर बेमुदत संपाचा इशारा लासलगाव येथील मालवाहतूकदार संघटनेने दिल्याने कांद्याला या इंधन दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nइंधनाचे दर कमी करावेत\nदरराेज इंधन दरवाढीचा सामना करावा लागताेय. याला कंटाळून आम्��ी लाक्षणिक संप केला. मात्र, शासनाने यात लक्ष घालून इंधनाचे दर तातडीने कमी करावेत. अन्यथा, आम्ही ट्रकचा बेमुदत बंद पाळणार आहोत, असे मालवाहतूकदार संघटना सदस्य बाळासाहेब होळकर यांनी सांगितले.\nसंप बाजार समिती शेती रेल्वे सरकार\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोड��प्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T05:47:21Z", "digest": "sha1:U4TGQUEZC7QGCCHG3EMZAXKSXZOWWUUW", "length": 8101, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिनेता अनिकेत केळकरचा राजकारणात प्रवेश ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअभिनेता अनिकेत केळकरचा राजकारणात प्रवेश \nगेल्या पाच सहा वर्षापासून “लक्ष्य” या मालिकेतून आपल्या समोर पोलिस इन्स्पेक्टर म्हणून येणारा अभिनेता म्हणजे अनिकेत केळकर. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे कर्तव्य मालिकेत अगदी चोख पार पाडणारा अनिकेत केळकर आता राजकारणात प्रवेश करत आहे. काय मंडळी घाबरलात ना अहो अखिल देसाई दिग्दर्शित “मोर्चा” या मराठी सिनेमात अनिकेत राजकीय पुढारी साकारतो आहे. हा सिनेमा २३ मार्चला आपल्या सर्वत्र आपल्या भेटीला येत आहे. चला तर मग बघूया या सिनेमामध्ये अनिकेत केळकर याची नेमकी कोणती भूमिका आहे.\n“मोर्चा” हा सिनेमा आपल्या समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा आहे. “मोर्चा” या सिनेमामध्ये अनिकेत केळकर आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. यात अनिकेत मेहुल घोडके या राजकीय नेत्याची भूमिकेत साकारत असून, हा मेहुल घोडके आजच्या राजकारणातील व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो. राजकीय नेत्याची भूमिका साकारण्याची ही अनिकेत केळकर यांची पहिलीच ���ेळ आहे.\nअनिकेत केळकर या सिनेमाबद्दल सांगतो की, राजकीय नेते जे निवडून आले होते त्यांनी काय केलं आणि जे निवडून आले आहेत ते काय करत आहेत आणि पुढे जे निवडून येणार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा “मोर्चा” हा सिनेमा आहे. माझ्यासोबत सिनेमात संजय खापरे, कमलेश सावंत, दिगंबर नाईक, दुष्यंत वाघ, उदय सबनीस, किशोर चौगुले, गौरी कदम, अंशुमन विचारे, आरती सोळंकी, संदीप गायकवाड, संदीप जुवटकर, संजय पाटील आणि प्रिया यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकुपवाडामध्ये भारताचे चार जवान शहीद\nNext articleनाझरेतील पाण्याचे काटेकोर नियोजन\n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\nपरवानगीशिवाय फोटो काढणाऱ्याला झरीन खानने झापले\nगोविंदाचा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/myanmar-grave-of-28-hindus-killed-by-rohingya-militants-foundlatest-updates/", "date_download": "2018-11-15T06:18:47Z", "digest": "sha1:4AT37KNAHT5TWNVR6TTAEZ7UXXAI47DQ", "length": 8587, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रोहिंग्या आतंकवाद्यांनी २८ हिंदूंची हत्या केल्याचा म्यानमार सेनेचा दावा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरोहिंग्या आतंकवाद्यांनी २८ हिंदूंची हत्या केल्याचा म्यानमार सेनेचा दावा\nवेब टीम :मानवतावादी दृष्टीकोणातून भारतात रोहिंग्या मुस्लिमांना राहू देण्याची मागणी होत असताना रोहिंग्या आतंकवाद्यांचा क्रूर चेहरा समोर आला आहे . म्यानमार सेनाप्रमुखांच्या वेबसाईटवर एक पोस्ट टाकण्यात आली आहे ज्यात २८ निरपराध हिंदूंची हत्या रोहिंग्या आतंकवाद्यांनी केली असल्याचा दावा करण्यात आला आहे .\nअराकन रोहिंग्या सेलवेशन आर्मी (एआरएसए) च्या एका गटाने पोलीस चौकीवर हल्ला केला होता त्यानंतर सेनेने घुसखोर रोहिंग्यांच्या विरोधात मोहीम उघडली .मोहीम उघडल्यावर रोहिंग्या मुसलमानांनी वेगवेगळ्या देशात पलायन केलं . एका महिन्यात 430000 पेक्षा जास्त रोहिंग्यानी बांग्लादेश आणि इतर देशांचा आश्रय घेतला आहे . हिंसा प्रभावित राखिन प्रांतात २८ हि��दूंच्या कबरी सापडल्या आहेत . सर्व २८ जणांची हत्या रोहिंग्या आतंकवाद्यांनी केली असल्याचा दावा म्यानमार सेनेने केला आहे .\nपोस्ट मध्ये काय म्हटलंय \nसेनेला २८ हिंदूंच्या कबरी मिळाल्या असून या प्रेतांना कबरीमधून बाहेर काढण्यात आले आहे .यात २० महिला ८ पुरुषांचा समावेश आहे यापैकी ६ मुलांचे वय ८ वर्षांपेक्षा कमी आहे . राखिन प्रांतात एआरएसए अतिवादी बंगाली आतंकवाद्यानी हे हत्याकांड घडवून आणले आहे .\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-mayor-of-the-purohola-hydropower-plant-examined/", "date_download": "2018-11-15T06:35:42Z", "digest": "sha1:GNX5VTSHPQXQQR2NHKIRKDLBND7VLUK4", "length": 7382, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फारोळा जलशुद्धीकरण यंत्राची महापौरांनी केली पाहणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफारोळा जलशुद्धीकरण यंत्राची महापौरांनी केली पाहणी\nऔरंगाबाद: शहरात गढूळ पाणी आल्यामुळे फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरण प्रक्रिया आणि रसायनसाठ्याची महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाहणी केली.\nदूषित पाण्यामुळे अंबिकानगर, पदमपुरा भागात काही नागरिकांना साथरोगाची लागण झाली होती. थील भांडारगृहात शुद्धीकरण रसायनांचा साठा तीन दिवस पुरेल इतकाच असून तुरटी, ब्लीचिंग आणि क्लोरीनचा साठा संपत आला आहे हे पाहणी दरम्यान समोर आले. ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होतो आहे, तेथील नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी शहर अभियंत्यांची एक समिती लगेचच गठित करून जलशुद्धीकरण रसायनांची तातडीने खरेदी करावी, असे आदेशही महापौरांनी दिले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक सचिन खैरे आदींची उपस्थिती होती.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आर��्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/akhillesh-yadav-critisized-bjp-bsp-14809", "date_download": "2018-11-15T07:08:56Z", "digest": "sha1:TVNYGXPBLDGINNIHTET3K2L2DQQHJFNW", "length": 13687, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akhillesh Yadav critisized BJP, BSP अखिलेश यादव यांची भाजप, बसपवर टीका | eSakal", "raw_content": "\nअखिलेश यादव यांची भाजप, बसपवर टीका\nरविवार, 30 ऑक्टोबर 2016\nलखनौ - उत्तर प्रदेशमधील पूर्वीचे सरकार जातीयवादाच्या धोरणांवर आगामी विधानसभा निवडणूक लढवित असून, नंतरचे सरकार त्यांच्या काळात पुतळे उभे करण्यासाठी जमीन हडप करण्यात गुंतले होते, अशी टीका मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजप व बहुजन समाज पक्षावर केली.\nलखनौ - उत्तर प्रदेशमधील पूर्वीचे सरकार जातीयवादाच्या धोरणांवर आगामी विधानसभा निवडणूक लढवित असून, नंतरचे सरकार त्यांच्या काळात पुतळे उभे करण्यासाठी जमीन हडप करण्यात गुंतले होते, अशी टीका मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजप व बहुजन समाज पक्षावर केली.\nदिवाळीच्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना स्टीलचे ताट व पेला वाटप कार्यक्रमाप्रसंगी अखिलेश यादव बोलत होते. निवडणूक प्रचारात भाजपचे नेते काय बोलतील, याचा भरवसा नसल्याने या पक्षापासून सावध राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लखनौमधील भाषण, तर भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी गुरुवारी (ता.27) इटवाह येथे दिलेली \"जय श्रीराम'ची घोषणा याचा उल्लेख करीत अखिलेश म्हणाले,\"\" हे लोक पूर्वी वेगळी घोषणा देत होते. \"भारत माता की जय', या घोषणेने ते भाषण संपवित होते. मग आता काय झाले म्हणूनच आपल्याला त्यांच्यापासून अधिक सावध राहायला हवे.''\nविकासाबाबत बोलताना ते म्हणाले, लखनौसाठी तुम्ही काय केले, असे मला भाजप व त्यांच्या नेत्यांना विचारायचे आहे. दोन सरकारची तुलना विकासकामांवरून केली, तर समाजवादी पक्षाच्या सरकारशी तुम्ही ती करू शकणार नाही.'' भाजप नेत्य���ंचे अनेक अवघड शब्दप्रयोग सामान्यांना कळत नाहीत. \"सर्जिकल स्ट्राइक' काय आहे, हे समजून घेण्यासाठी मला स्वतःला \"गुगल'चा आधार घ्यावा लागला, अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडविली.\nबहुजन समाज पक्षाला लक्ष्य करताना अखिलेश यादव म्हणाले, या पक्षाच्या सत्ताकाळात त्यांनी मोक्‍याच्या जागा हडप केल्या आणि त्यावर पुतळे उभारले. बसपच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांचे स्वतःचे पुतळे लखनौत ठिकठिकाणी उभारले आहेत. त्यावर बोलताना \"आपल्या हयातीत स्वतःचे पुतळे उभारावेत, असे त्यांना का वाटले असा सवाल त्यांनी केला.\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-koregaon-bhima-riots-vita-band-90491", "date_download": "2018-11-15T06:55:55Z", "digest": "sha1:2UVHMCDSWNPGYQGTXSTIBLPRX52TCPIX", "length": 12844, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Koregaon Bhima Riots Vita Band विटा येथे दलित संघटनेतर्फे निषेध मोर्चा | eSakal", "raw_content": "\nविटा येथे दलित संघटनेतर्फे निषेध मोर्चा\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nविटा - कोरेगाव - भीमा येथील येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ आज (ता. 3) बुधवारी विट्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरेगाव भीमा येथील घटनेतील गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे, या मागणीसाठी विटा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दलित संघटनांच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.\nविटा - कोरेगाव - भीमा येथील येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ आज (ता. 3) बुधवारी विट्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरेगाव भीमा येथील घटनेतील गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे, या मागणीसाठी विटा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दलित संघटनांच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, कोरेगाव घटनेतील गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत विविध दलित संघटनांनी विटा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.\nभारिप बहुजन महासंघ, दलित महासंघ, रिपाईसह दलित संघटनांनी आज सांगली बंदची हाक दिली होती. बंदला पाठिंबा म्हणून विटा शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद पाळण्यात आला. या बंदला पाठिंबा देत शहरातील विविध व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nविटा नगरपालिकेचे नगरसेवक सुभाष भिंगारदेवे, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष एल. एम. खरात, डॉ राजन भिंगारदेवे, बसपचे दत्ताभाऊ नलवडे, गणेश माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष काका ऐवळे, समतावादी दलित महासंघाचे संदीप ठोंबरे , सुरेश ऐवळे, रवींद्र साठे उपस���थित होते.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nमहिलेशी चॅटिंग करणे भोवले\nनागपूर - फेसबुकवरून महिलेशी चॅटिंग करणे युवकास चांगलेच महागात पडले. तीन युवकांनी त्याचे अपहरण करून चांगलाच चोप दिला. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nअपहरणाच्या गुन्ह्यातील सहा जणांना ‘मोका’\nपुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-sugarcane-crop-advisory-agrowon-maharashtra-6686", "date_download": "2018-11-15T07:04:25Z", "digest": "sha1:LVMUUDEBUU5VWYKFQPFOXCBWSY5CNOIZ", "length": 18667, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, sugarcane crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ��े बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. प्रमोद चौधरी, डॉ. दीपक पोतदार\nमंगळवार, 20 मार्च 2018\nउसपिकात सद्यस्थितीत ठिबकसिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन व विद्राव्य खतांचे नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे. खोडकीडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टिकोनातून नियोजन करावे.\nउसपिकात सद्यस्थितीत ठिबकसिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन व विद्राव्य खतांचे नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे. खोडकीडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टिकोनातून नियोजन करावे.\nपीक १६ आठवड्याचे झाल्यास हेक्टरी एकूण शिफारशीत खतमात्रेच्या १० टक्के नत्राची (३४ किलो) मात्रा ७४ किलो युरिया याप्रमाणात द्यावी. युरिया ६ भागास निंबोळी पेंड १ भाग याप्रमाणे चोळून ही मात्रा द्यावी.\nपक्क्या भरणीयोग्य २० आठवडे वयाच्या उसात आंतरपिके घेतली असल्यास त्यांची काढणी करावी. काढणीनंतर पहारीच्या साह्याने सरीचे वरंबे फोडून उर्वरित रासायनिक खतांची मात्रा प्रतिहेक्टरी १४० किलो नत्र (३१० किलो युरिया) ८५ किलो स्फुरद (५३० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ८५ किलो पालाश (१५५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) याप्रमाणात द्यावी. खतमात्रा एकत्र चांगली मिसळून सऱ्यांच्या संख्येत विभागून द्यावी. खते दिल्यानंतर रिजरने भरणी करावी व रानबांधणी करून लगेच पाणी द्यावे.\nठिबकसिंचनाची सोय असल्यास ५ ते ९ आठवड्यांपर्यंत उसाला एकरी १६.५ किलो युरिया, ६.२० किलो माेनो-अमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ७ दिवसांच्या अंतराने द्यावे. तसेच १० ते २० आठवड्यापर्यंतच्या पिकास प्रतिएकरी ११ किलो युरिया, ४.५ किलो मोनो-अमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ७ दिवसांच्या अंतराने द्यावे.\nखोड किडीमुळे शेंडे वाळत असतील तर क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (०.४ टक्के दाणेदार) १८.७५ किलो किंवा फिप्रोनील (०.३ टक्के दाणेदार) २५ ते ३० किलो प्रतिहेक्टरी वापरावे.\nउगवण विरळ झाली असल्यास त्याठिकाणी प्लॅस्टीक पिशवीत किंवा गादी वाफ्यावर वाढवलेली समवयस्क रोपे वापरून नांग्या भरून घ्याव्यात. त्यानंतर त्वरित हलके पाणी द्यावे.\nखोड कीड नियंत्रणासाठी लावणीच्या ४५ दिवसांनी बाळबांधणी करावी.\nउसात मका, ज्वारी ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतर��िके घ्यावीत.\nखोडकीडग्रस्त ऊस देठ मुळासह उपटून अळीसह नष्ट करावा. हेक्टरी ५ फुले ट्रायकोकार्ड १० दिवसांच्या अंतराने ३ वेळा लावावीत. खोडकिडीमुळे शेंडे वाळत असल्यास गरजेनुसार ‍ क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (०.४ टक्के दाणेदार) १८.७५ किलो किंवा फिप्रोनील (०.३ टक्के दाणेदार) प्रतिहेक्टरी २५ ते ३० किलो याप्रमाणात वापरावे.\nसहा ते आठ आठवडे वयाच्या उसाला नत्र खताचा दुसरा हफ्ता एकूण शिफारशीच्या ४० टक्के नत्र (१०० किलो नत्र) द्यावे. त्यासाठी हेक्टरी ५५ किलो युरिया ६:१ याप्रमाणात निंबोळी पेंडीबरोबर मिसळून द्यावा. खत दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हलकेसे पाणी द्यावे. आवश्‍यकतेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\nठिबकसिंचनाची सोय असल्यास फेब्रुवारीमध्ये लावण केलेल्या १ ते ४ आठवड्यापर्यंतच्या ऊसाला प्रतिएकरी ६.५ किलो युरिया, २ किलो माेनो-अमोनियम फॉस्फेट व १.५ किलो म्युरेट आॅफ पोटॅश ही खते ७ दिवसांच्या अंतराने द्यावीत. जानेवारीत लावण केलेल्या उसाला वाढीच्या अवस्थेनुसार प्रतिएकरी १२ किलाे युरिया, ४ किलो मोनो-अमोनियम फॉस्फेट व २ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ७ दिवसांच्या अंतराने द्यावीत.\nसंपर्क : डॉ. प्रमोद चौधरी, ८२७५५६३५८०\n(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा.)\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/loksatta-crime-news-65-1674997/", "date_download": "2018-11-15T06:47:01Z", "digest": "sha1:I5Q3MIDXWT7OGYXHBESXBHVBYSU42QFD", "length": 12624, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Crime News | पेंच व्याघ्र प्रकल्पात मच्छीमारांवर कारवाई | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पि��गला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nपेंच व्याघ्र प्रकल्पात मच्छीमारांवर कारवाई\nपेंच व्याघ्र प्रकल्पात मच्छीमारांवर कारवाई\nअवैधरित्या प्रवेश करणाऱ्या २४ जणांना अटक\nअवैधरित्या प्रवेश करणाऱ्या २४ जणांना अटक\nपेंच व्याघ्र प्रकल्पात अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या २४ मच्छीमारांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली. आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. तोतलाडोह धरणाच्या बॅकवॉटरमध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान बोटीने गस्त घालत होते. त्यावेळी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्व पेंच वनपरिक्षेत्रातील उत्तर सलामा क्षेत्रातील दक्षिण बोडलझरा बिटच्या कक्ष क्र.५२८ अंतर्गत तोतलाडोह संरक्षित मॅगझिन नाला नं २ मध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या.\nदलाच्या जवानांनी त्वरित पूर्व पेंच वनपरिक्षेत्र कार्यालयाला सूचना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी अतुल देवकर यांच्या नेतृत्वात जवानांनी सापळा रचून २४ मच्छीमारांना ताब्यात घेतले. अवैध शिकार प्रतिबंधक पथकाच्या सहाय्यक वनसंरक्षक गीता ननावरे यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे, मोहन चाटी, प्रशांत हुमने, वनपाल खोरगडे यांनी मच्छीमारांच्या जबाणी नोंदवल्या. दरम्यान२१ जणांची १५ दिवसासाठी न्यायालयीन तर ३ जणाची वन कोठडीत रवानगी करण्यात आली.\nनवीन तोतलाडोह, डोंगरतला गावातील ते राहणारे होते. त्यांना अटक करण्यात आल्याचे कळताच मोठय़ा संख्येने गावकरी गोळा झाले. त्यांनी ही कारवाई करू नये म्हणून वनाधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक निनू सोमराज, सहाय्यक वनसंरक्षक भागवत या प्रकरणात लक्ष ठेवून आहेत. नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचेही सहकार्य लाभत आहे.\nविशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान सातत्याने या परिसरात गस्त घालत असतात. निसर्गाच्या संवर्धनासाठी पेंचची चमू कार्यरत आहे. ही कारवाई म्हणजे नियोजनपूर्वक गस्त आणि व्याघ्र संरक्षण डाळ, वन्यजीव विभाग यांच्यातील सुसंवादाचे उत्तम उदाहरण आहे. – रविकिरण गोवेकर, क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/farmers-producers-can-buy-agri-produce-26888", "date_download": "2018-11-15T06:29:04Z", "digest": "sha1:J5LUTEMNEKREH5N7AZIMT4NE4VWZSAR3", "length": 15044, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers producers can buy agri produce शेतीमाल खरेदीचे अधिकार 'फार्मर्स प्रोड्यूसर्स'लाही- सदाभाऊ खोत | eSakal", "raw_content": "\nशेतीमाल खरेदीचे अधिकार 'फार्मर्स प्रोड्यूसर्स'लाही- सदाभाऊ खोत\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nबारामती : \"शेतीमालाच्या घसरत्या किमती रोखताना शासकीय खरेदी केंद्रांना मर्यादा आहेत, म्हणूनच येणाऱ्या काळात फार्मर्स प्रोड्यूसर्स (शेतकरी उत्पादक) कंपन्यांनाही शासकीय दराने शेतीमाल खरेदी करण्याचे अधिकार दिले जाणार आहेत,'' अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिली. त्याच वेळी सोयाबीन, तुरीच्या किमती किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्याने शेतीमाल तारण कर्जासाठी सातबारा नाही, म्हणून कोणी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, तलाठ्याचा दाखलाही त्यासाठी पर्याय म्हणून स्वीकारावा, अशी सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.\nबारामती येथील कृषी महाविद्यालयात आज कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व खोत यांनी पत्रकार परिषद घेतली. ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते. पत्रकारांच्या एका प्रश्नास उत्तर देताना खोत म्हणाले, \"\"राज्यात किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने सोयाबीन व तूर खरेदी केली जात आहे, त्यासंदर्भात कालच पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन राज्यात जिथे जिथे गरज असेल, तिथे तिथे शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या शिवाय काही ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही खरेदीचे अधिकार दिलेले आहेत. पुढील वर्षी हे अधिकार कायम करून वाढविण्याचा सरकार विचार करीत आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरू करताना माल तारण कर्जामधील 6 टक्के व्याजदरापैकी 3 टक्के व्याज सरकार भरणार आहे आणि शेतकऱ्यांना फक्त 3 टक्के व्याजदर भरावा लागेल. शासकीय खरेदी केंद्रांच्या ठिकाणी ऑनलाइन अडचणी असतील, तर तलाठ्यांनी हस्ताक्षरात पिकाच्या नोंदीचे उतारे देण्याची सूचना केली आहे.''\nदुसरीकडे कृषिमंत्री फुंडकर यांनी ठिबक सिंचनाची पूर्वसंमती योग्यच असल्याचे ठणकावून सांगितले. \"एकीकडे ठिबक सिंचनाची सक्ती राज्य सरकार करते, मात्र पूर्वसंमतीची अट टाकते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत,' या प्रश्‍नावर, \"पूर्वसंमती न घेण्याचे पाप मागील काळातल्या सरकारचे आहे. आमचे नाही,' असे सांगून फुंडकर यांनी, \"आता जे पूर्वसंमती घेऊन शेतकरी ठिबक सिंचन करीत आहेत, त्यांचा कोणताही निधी थांबवलेला नाही,' असे स्पष्ट केले.\n'शेतकरी कुठे नाराज आहेत\nनोटाबंदीपासून सहकारी बॅंकांची कोंडी केली जात असून, शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने याचा विचार होत नाही, या प्रश्‍नाला खोत यांनी बगल दिली.\nते म्हणाले, \"काही निर्णय देशव्यापी असतील, नवा बदल स्वीकारणारे असतील, तर काही फायदे आणि तोटे होतातच, मात्र आता शेतकरीही कॅशलेस होत आहेत. जर शेतकऱ्यांना त्रास झाला असता, तर त्यांनी तशी नाराजी, रोष व्यक्त करून दाखविला असता. एखादी गोष्ट कमी कालावधीत स्वीकारताना काही फायदे- तोटे स्वीकारावे लागतात.''\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहु��बारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nचार शेतकऱ्यांच्या मराठवाड्यात आत्महत्या\nऔरंगाबाद - नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. सेलूमध्ये गळफास घेऊन...\nकऱ्हाड : शहरात भाजी मंडईचे पालिकेचे नियोजन कोलमडले\nकऱ्हाड : शहरात रविवार व गुरूवार अशा दोन्ही बाजारादिवशी भाजी मंडईचे पालिकेचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे भाजी विकण्यास येणारा शेतकरी रस्त्यावर...\nपालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी\nयेवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar_new/32", "date_download": "2018-11-15T06:18:10Z", "digest": "sha1:YDTD66YBWALFCBIXCCFT2BD7OCGYVBDC", "length": 3886, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : समाज | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : समाज\nगुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : समाज\nराफेल बद्दल बरेच काही - भाग २ रणजित चितळे 145 15 November, 2018 - 01:12\nएचआयव्ही एडस ह्या विषयाव��� जागरूकतेसाठी सायकल मोहीम मार्गी 10 14 November, 2018 - 07:45\nसध्या महाराष्ट्राला झालंय तरी काय...\n८ नोव्हेंबर माझ्या नजरेतून सिम्बा 43 12 November, 2018 - 11:50\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/offers-percent-voting-31061", "date_download": "2018-11-15T06:57:28Z", "digest": "sha1:36QR7YNLLUSEUFZZFC5ZHCVCLCCGKCOJ", "length": 13222, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Offers for the percent of the voting मतदानाच्या टक्‍क्‍यासाठी \"ऑफर'ची लयलूट | eSakal", "raw_content": "\nमतदानाच्या टक्‍क्‍यासाठी \"ऑफर'ची लयलूट\nशनिवार, 18 फेब्रुवारी 2017\nमुंबई - सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हॉटेल, रिसॉर्ट आणि टॅक्‍सीसेवा पुरवठादार कंपन्यांनी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मतदान करून आलेल्या नागरिकांना त्यांचा लाभ घेता येईल.\nमुंबई - सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हॉटेल, रिसॉर्ट आणि टॅक्‍सीसेवा पुरवठादार कंपन्यांनी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मतदान करून आलेल्या नागरिकांना त्यांचा लाभ घेता येईल.\nमुंबई, ठाणे आणि उल्हासनगर, पुण्यासह राज्यातील दहा महापालिकांची निवडणूक मंगळवारी (ता. 21) होणार आहे. त्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी खासगी कंपन्या आणि व्यावसायिकांनी पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारामुळे राजकारणाविषयी सर्वसामान्यांचे मत नकारात्मक बनले आहे, त्याचा परिणाम मतदानावर होतो आणि मतदानाची टक्केवारी घसरते. या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कंपन्या आणि व्यावसायिकांनी \"ऑफर' जाहीर केल्या आहेत.\nअशा आहेत ऑफर ः\nएमटीडीसीची 25 टक्के सूट मतदान केल्याची खूण \"एमटीडीसी'च्या रिसॉर्टवर दाखवल्यास मतदारांना आरक्षणावर 25 टक्के सूट मिळणार आहे. त्याचप्रमाणे लोणावळा- खंडाळा परिसरातील हॉटेल व्यावसायिकांनीही 15 ते 20 टक्के सूट जाहीर केली आहे.\nमुंबईतील \"आहार' या हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेचे सात हजार सदस्य आहेत. त्यांनी मतदारांना खास \"ऑफर' जाहीर केल्या आहेत. त्यात \"फ्री डिश', बिलात सूट, तर काहींनी \"स्पेशल फ्री मेन्यू' योजना आखली आहे. ताडदेव येथील व गिरगाव येथील रेस्टॉरन्टच्या ���ालकांनी मतदारांना बिलात 50 टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे.\nमतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी उबेर ही टॅक्‍सीसेवा मदत करणार आहेच, शिवाय नवीन ग्राहकांसाठी पहिल्या दोन फेऱ्यांवर 75 रुपये सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत योजना निवडणुकीच्या दिवसापर्यंत असेल.\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे - बबनराव तायवाडे\nनागपूर - मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले...\nइंधन दरवाढीने महागाईचा भडका\nनवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.२८ टक्‍क्‍यांवर पोचली. घाऊक चलनवाढीची ही मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/Hyderabad-Youth-Files-Fir-Against-Priya-Prakash-Varrier-and-producer-for-Viral-Video-Song/", "date_download": "2018-11-15T05:51:51Z", "digest": "sha1:WDJRXT7GJFTZDAZUWYBJGZA5FMMOHKKO", "length": 4801, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " नजरेनं घायाळ करणाऱ्या प्रियाविरोधात FIR | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › नजरेनं घायाळ करणाऱ्या प्रियाविरोधात FIR\nनजरेनं घायाळ करणाऱ्या प्रियाविरोधात FIR\nहैदराबाद : पुढारी ऑनलाईन\nआपल्या नयनांच्या अदाकारीने नेटकऱ्यांना घायाळ करणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एका रात्रीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या अभिनेत्रींने गाण्यातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी तिच्याविरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. हैदराबादमधील काही मुस्लीम तरुणांनी प्रिया आणि चित्रपट निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली.\nहैदराबादमधील काही तरुणांनी प्रियाच्या व्हायरल झालेल्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. मल्याळम अभिनेत्रीच्या गाण्याचे आम्हीही चाहते झालो आहोत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेले गाण्यातून मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या गाण्यात मोहम्मज पैंगबर आणि त्यांच्या पत्नीचा उल्लेख करण्यात आला आहे. रोमॅन्टिक गाण्यात पैगंबरांचा उल्लेख करणे अपमानास्पद आहे, असे तक्रारदार खान यानी म्हटले आहे.\nपण, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 'कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 'ओरू अडर लव्ह' हा मल्ल्याळम चित्रपट ३ मार्चला प्रदर्शित होणार आहे.\nवाचा : Video : प्रियाचा 'किलर हँडगन किस'\nवाचा : म्हणून 'प्रिया'ला धाडले होस्टेलवर\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nप्रजासत्ताक दिनी ट्रम्‍पऐवजी येणार दुसरा पाहुणा\nINDvAUS टी-20: विक्रमासाठी रोहित-विराट यांच्यात स्पर्धा\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/severe-cold-in-nashik/", "date_download": "2018-11-15T05:59:21Z", "digest": "sha1:CLRBABHHHXVZFNKM4IZZT2YY7BN2CCD5", "length": 16961, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाशिक जिल्हा गारठला ! कळवणला ��ीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमान | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n कळवणला नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमान\nनाशिक जिल्ह्यात एकाच दिवसात किमान तापमानात तब्बल चार अंशा��ची घट झाल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. कळवणजवळील मानूर येथे आज मंगळवारी राज्यातील नीचांकी चार अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. निफाडचा पारा ५.४वर, तर नाशिकचा ६.५ अंशांवर घसरला आहे. थंडीच्या कडाक्याने द्राक्षमण्यांची उगवण थांबल्याने पहाटे बागांना पाणी देवून तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.\nनाशिक जिल्ह्यात या मोसमात आज मंगळवारी प्रथमच नीचांकी तापमान नोंदविले गेले असून, गारठल्यागत स्थिती आहे. शनिवारपासून तीन दिवस अंशत: ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली होती. सोमवारी नाशिकमध्ये किमान १०.३, निफाडला ९.८ व मानूर येथे ९ अंश सेल्सिअस तापमान होते. एकाच दिवसात पारा थेट चार ते पाच अंशांनी घसरला.\nकळवणजवळील मानूर येथे शेतकरी धनंजय जाधव यांच्या शेतात आज किमान चार अंश सेल्सिअस तापमान होते. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात पारा ५.४ अंशावर घसरला. नाशिक शहरात ६.५, मालेगावला ८.४, तर जळगाव येथे ९.६ इतके तापमान होते.\nरब्बी पिकांसाठी हे वातावरण पोषक असले तरी अतिथंडीमुळे द्राक्षाच्या झाडांची कार्यक्षमता कमी होते, द्राक्षमण्यांची उगवण थांबते, यामुळे दर्जा खालावतो. तापमान आणखी खाली घसरण्याच्या भितीने शेतकरी धास्तावले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशिवसेना नगरसेवकाच्या तत्परतेमुळे सर्पदंश झालेला तन्मय वाचला\nपुढीलकेजरीवाल दिल्ली सोडून पंजाबचे मुख्यमंत्री होणार \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरविवारी मध्य रेल्वेवर गर्दी उसळणार,140 लोकल फेऱ्या रद्द\nमराठा समाजाला महिनाभरात आरक्षण, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/8887671e88/-39-urban-adventure-games-klayambarsa-through-door-to-door-pohacavinari-interest", "date_download": "2018-11-15T07:13:51Z", "digest": "sha1:RTNKIZBX2CFZZ6PM5VK3QFYWZFACRCJS", "length": 19352, "nlines": 98, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "‘अर्बन क्लायंबर्स’च्या माध्यमातून साहसी खेळांना दारोदारी पोहचविणारी आस्था", "raw_content": "\n‘अर्बन क्लायंबर्स’च्या माध्यमातून साहसी खेळांना दारोदारी पोहचविणारी आस्था\nकुठल्याही उद्योजकाला ‘आयुष्यात कुठली गोष्ट अनुभवायची इच्छा आहे’ असा प्रश्न विचारल्यास अनेक जण उत्तर देतील, “क्लाइम्बिंग, ट्रेकिंग, बन्गी जम्पिंग, मॅरेथॉनमध्ये धावणे किंवा इतर साहसी खेळ.” वेळेचा अभाव, किंमत आणि सुरक्षेच्या कारणास्तव क्लाइम्बिंगसारख्या चित्तथरारक साहसी खेळांचा अनुभव खूप कमी वेळा घेतला जातो.\n‘वाईल्डक्राफ्ट’ला मिळालेला निधी आणि ‘थ्रीलोफिलीया’सारख्या स्टार्टअप्समुळे साहसी खेळांकडे लक्ष वेधले गेले. ‘अर्बन क्लायंबर्स’ची संस्थापिका आस्था चतुर्वेदी साहसी खेळ सुरक्षितरित्या खेळता यावे या उद्देशाने एक सुसंघटित व्यासपीठ तयार करीत आहे.\nवेळेअभावी आऊटडोअर ऍक्टीव्हिटीजना मुकलेल्या आजकालच्या पिढीसाठी आस्थाला काम करायचे आहे. ‘अर्बन क्लायंबर्स’ स्वतः ग्राहकांपर्यंत जाऊन त्यांना सेवा पुरविते.\nसाहसी खेळांचे विश्व आस्थाला नवीन नाही. तिने लहानपणापासून कायाकिंग, ट्रेकिंग आणि क्लाइम्बिंग केले आहे. २००५--२००९ दरम्यानच्या तिच्या अमेरिकेतील वास्तव्यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोनातून क्लायंबिंगचा वापर करता येईल हे तिच्या लक्षात आले. त्यानंतर ‘अर्बन क्लायंबर्स’ची संकल्पना तिला सुचली.\n२०१२ च्या शेवटी काही कारणास्तव आस्थाला तिची कॉर्पोरेट क्षेत्रातली चांगली नोकरी सोडावी लागली. तोपर्यंत ‘अर्बन क्लायंबर्स’ सुरु करुन तिला मोठं करण्याची तिची इच्छा शिगेला पोहचली होती. आस्थाने त्या दिशेने कामाला सुरुवात केली. एका मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाली असताना आस्थाच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली. काही दिवस नैराश्यामध्ये गेल्यानंतर आस्था पुन्हा कामाला लागली. त्या अवधीमध्ये अंथरुणावर पडून असलेल्या आस्थाने ‘अर्बन क्लायंबर्स’चा संपूर्ण प्रोजेक्ट डिझाईन केला. २०१३ मध्ये ‘अर्बन क्लायंबर्स’ अस्तित्वात आली.\n‘अर्बन क्लायंबर्स’ने बहुआयामी धोरण स्विकारले आहे. ही कंपनी मोठमोठ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील रहिवाशी, शाळा तसेच क्लब आणि रिसॉर्टला सेवा पुरविते. “आम्ही ‘वॉल ऑफ लाईफ’ नावाचा उपक्रम राबवितो. ज्यामध्ये आम्ही ट्रेनर्सच्या सहाय्याने मोठमोठ्या कॉर्पोरेट ग्रुप्सना या उपक्रमामध्ये सहभागी करुन घेतो. हा क्लाइम्बिंग करतानाच सांघिक भावना निर्माण करुन संघ बांधणी करणारा उपक्रम आहे,” असं आस्था सांगते.\nआस्था सांगते,“एका स्त्रीसाठी हा व्यवसाय करणे खरंच कठीण आहे.” फॅब्रिकेटर, लाकडासाठी सप्लायर शोधणे इत्यादी वेंडर मॅनेजमेंटची कामे हे तिच्यासमोरचे महत्त्वाचे आव्हान असते. ही पुरुषप्रधान क्षेत्र आहेत. तुमचे काम पूर्ण करुन घ्यायचे असेल तर या विक्रेत्यांबरोबर काळजीपूर्वक व्यवहार करावा लागतो.\n“येल्लागिरीमधील ‘इन्डस स्कूल ऑफ लिडरशीप’मध्ये क्लायबिंग वॉल बसवताना आलेला अनुभव खूप काही शिकविणारा होता. या शाळेसाठी एका हील स्टेशनवर क्लाइम्बिंग वॉल बसवायची होती. जवळपास २० कठीण वळणं पार करुन माणसं आणि सामान वर घेऊन जायचं होतं.”\nआस्था पुढे सांगते, “मला वाटतं वेळेचं नियोजन करणं हे कोणत्याही उद्योजकापुढचं सर्वात मोठं आव्हान असतं. एकाच वेळी तुम्हाला अनेक गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं. कामांची यादी न संपणारी असते.”\nलोकांना तुमच्याकडे आकर्षित करणे आणि त्यांना कायम तुमच्याशी जोडून ठेवणे हे दुसरे मोठे आव्हान असते. खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ट्रेनर्सना लक्ष्य केले जाऊ शकते. मात्र त्यांना भाषा कौशल्य आणि सॉफ्ट स्किल्सबाबत प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. ज्यांना काहीतरी वेगळे आणि रोमांचक करण्याची इच्छा असते अशा तरुण इन्टर्न्स आणि विद्यार्थ्यांना कामावर ठेवण्याकडे आस्थाचा कल आहे. चांगले आणि कुशल ट्रेनर्स घडविण्यासाठी येथे ट्रेनर मॅनेजमेंट प्रोग्रॅमही राबविला जातो.\n‘अर्बन क्लायंबर्स’ साहसी खेळांसाठीचा संपूर्ण सेट अप ��णि ट्रेनिंग पुरविणारी पहिली आणि एकमेव कंपनी असल्याने त्याचा त्यांना फायदा होईल याबाबत आस्थाला विश्वास वाटतो.\n“एकदा लोकांना सुरक्षिततेबाबत, सर्विसविषयीच्या तुमच्या विश्वासार्हतेबद्दल खात्री पटली की ते खेळण्यासाठी पुढे येतात. गुंतवणूकदारांना आकर्षित करणे कठीण असते. विशेषतः बंगळुरुसारख्या शहरात, जिथे फुड आणि टेक स्टार्टअप्सचे राज्य आहे,” आस्था सांगते.\nआस्थाने खूप कमी पैशामध्ये सुरुवात केली आणि दुबईतील ‘ऐंजेल इन्वेस्टर’ला आपल्या या संकल्पनेकडे आकर्षित करुन घेण्यात ती यशस्वी झाली.\nआजकालची तणावपूर्ण जीवनशैली हे ‘अर्बन क्लायंबर्स’च्या अस्तित्वामागचे कारण आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. “आम्ही५ वर्षाच्या मुलांपासून, १३-१४ वर्षांपर्यंतच्या मुलांना यामध्ये सहभागी करुन घेतो. यासाठी पालकांना आणि शिक्षकांना समजावणं हे आमच्यासाठी मोठं काम असतं. त्यांना अशा खेळांचे फायदे माहिती असतात. मात्र हे फायदे त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत हे माहिती नसतं,” ती सांगते.\n‘अर्बन क्लायंबर्स’ ओकरिड्ज स्कूल आणि ऑरिंको अकॅडमीच्या साथीने क्लायंबर्सना प्रशिक्षणही पुरविते. त्यांनी शाळांसाठीही प्रशिक्षण सामग्री विकसित केली आहे.\n“ग्राहकाच्या स्वरुपात, मुलांबरोबर काम करणे समाधान देणारे असते. आम्ही त्यांना क्लायंबिंगच्या सूक्ष्म बारकाव्यांबाबत प्रशिक्षित करतो. खेळ म्हणून क्लाइम्बिंगच्या असलेल्या जुजबी ज्ञानापेक्षा कायमस्वरुपी ज्ञान देणारं प्रशिक्षण जास्त फायदेशीर ठरतं,” आस्था सांगते.\nहा प्रवास आस्थासाठी खूप रोमांचक होता.“मी असं म्हणत नाही की हे सोपं होतं. पण ते आमच्यासाठी नेहमीच रॉकिंग होतं. आम्ही यामधून खूप काही शिकलो.”\nती सांगते की भारतामध्ये जागेचा अभाव हा कुठल्याही उद्योगाच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. इमारतींमधील वापराविना पडून राहिलेल्या जागांचा वापर करुन ‘अर्बन क्लायंबर्स’ने या अडचणीवर मात केली आहे. त्यांनी क्लाइम्बिंगसाठी जागा तयार करण्याकरिता रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंटवर थोडा पैसा खर्च केला आणि त्यानुसार कोण चढणार आहे, क्लायंबिंगची जागा बनविण्यासाठी कशा कशाची गरज आहे हे पहाण्यासाठी एक नमुना तयार केला. आस्था सांगते, “ती एक भिंत म्हणजे योग्य दिशेने टाकलेले ��क पाऊल ठरले आणि तिने आमच्या यशाचे दरवाजे उघडले.”\nमित्रमैत्रिणींनी, क्लायंबिंग करणाऱ्यांनी, याबद्दल ऐकलेल्यांनी तसेच देशाबाहेरुनही अनेक लोकांनी त्यांना मदत केली, त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढे जाण्यासाठी मौलिक सल्लेही दिले.\n‘अर्बन क्लायंबर्स’ने आजपर्यंत १० भिंती उभारल्या आहेत आणि यापुढेही बरेच काम त्यांच्याकडे आहे. ते शाळांच्या सोबतीने काम करतात. यापुढे जाऊन ते क्लायंबर्सना एक स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहेत. ज्याची सुरुवात येत्या जानेवारीपासून ओकरिड्ज स्कूलमध्ये होणार आहे.\nग्राहकांच्या गरजेनुसार आणि त्यांना परवडेल अशा किंमतीत सेवा पुरविणे हे ‘अर्बन क्लायंबर्स’चे विशेष. आस्था सांगते, “आमच्याकडे असे तज्ज्ञ आहेत जे ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये भिंत उभारुन देतात. जर त्यांच्याकडे ग्राहक संख्या मोठी असेल तर आमच्याकडे ‘बिल्ड ऍण्ड ऑपरेट’ मॉडेलही उपलब्ध आहे.” यानंतर येते ते रोख केंद्रीत मॉडेल. या मॉडेल अंतर्गत ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.\nती पुढे सांगते, “आम्ही २ कोटींची गुंतवणूक करु शकणाऱ्या गुंतवणूकदाराच्या शोधात आहोत. मात्र गुंतवणूकदाराच्या तयारीनुसार कमी रक्कमेतही हा उपक्रम राबवायची आमची तयारी आहे.”\n‘पार करण्यासाठी सर्वात कठीण डोंगर म्हणजे उंबरठा’ अशी एक डॅनिश म्हण आहे. मग वाट कसली पाहताय शूज घाला आणि क्लायंबिंगसाठी तयार व्हा.\nलेखिका : तन्वी दुबे\nअनुवाद : अनुज्ञा निकम\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekventure.blogspot.com/2015/03/bharatgad-vijaydurg.html", "date_download": "2018-11-15T06:01:52Z", "digest": "sha1:6DZOPQQ37PCLRQEXRH2BTIE4IXE42BZR", "length": 23011, "nlines": 93, "source_domain": "trekventure.blogspot.com", "title": "माझी मुशाफिरी... A trekker's photodiary by Sandip Wadaskar: साद सह्यसागराची....भरतगड,विजयदुर्ग", "raw_content": "\nशनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्ल��ग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच\nतारकर्लीची पांढरी वाळू चांगलीच मानवलेली दिसत होती, कारण रात्रीची गार- गार वाळूला टेकवलेली पाठ घेऊन रिसोर्ट मध्ये येऊन झोपलो ते सकाळीच जाग आली तेव्हा प्रसाद अन् के माझ्या वाढलेल्या दाढीवर फोटोशूट करत होते. कुणाचं काय तर किसका कुछ आवरुन निघालो थेट रॉक गार्डन. मसुरे रस्त्याला शिवकालीन रामेश्वराचे दर्शन घेऊन सकाळचा नाश्ता आटोपून घेतला,वहिनी साहेबांचा कोंकणी धीरड्यांचा बेत राहूनच गेला होता. वडाप्पावर ताव मारून पुढच्या प्रवासाला लागलो. दुतर्फा हापसांनी लगडलेली आमराई पाहून मोह आवरला नाही,बाकी मसुऱ्याच्या अमराई ह्या प्रसिध्दच आहेत. गाडीतुन उतरून आम्ही आंब्याची झाडं न्याहळीत उभे होतो,एकेका झाडाला हजारोंनी आंबा आवरुन निघालो थेट रॉक गार्डन. मसुरे रस्त्याला शिवकालीन रामेश्वराचे दर्शन घेऊन सकाळचा नाश्ता आटोपून घेतला,वहिनी साहेबांचा कोंकणी धीरड्यांचा बेत राहूनच गेला होता. वडाप्पावर ताव मारून पुढच्या प्रवासाला लागलो. दुतर्फा हापसांनी लगडलेली आमराई पाहून मोह आवरला नाही,बाकी मसुऱ्याच्या अमराई ह्या प्रसिध्दच आहेत. गाडीतुन उतरून आम्ही आंब्याची झाडं न्याहळीत उभे होतो,एकेका झाडाला हजारोंनी आंबा कुणीतरी त्यात विचारलं,आपण तोडू शकतो का कुणीतरी त्यात विचारलं,आपण तोडू शकतो का त्यावर कुणाची तरी कॉमेंट,हम्म त्यावर कुणाची तरी कॉमेंट,हम्म आपल्या बापसाचंच आहे ना आपल्या बापसाचंच आहे ना फणस पण लगडलेत,कसले भारी फणस पण लगडलेत,कसले भारी हे आमचं चर्चासत्र चालु असताना,एका मावशीने आम्हाला हटकलं,\"तुका हापूस हवाय हे आमचं चर्चासत्र चालु असताना,एका मावशीने आम्हाला हटकलं,\"तुका हापूस हवाय \" अंगावर टिपिकल कोंकणी पेहेराव अन् मुखात रसाळ कोंकणी \" अंगावर टिपिकल कोंकणी पेहेराव अन् मुखात रसाळ कोंकणी हो,आम्ही. \"ये बाबु येका सावंतांकड घेऊन जा\",असे म्हणत मागून येऊन बाजूलाच उभ्या असलेल्या ऑटोवाल्��ाला आमच्या दिमतिला दिलं. अहो मावशी फणस मिळेल का हो,आम्ही. \"ये बाबु येका सावंतांकड घेऊन जा\",असे म्हणत मागून येऊन बाजूलाच उभ्या असलेल्या ऑटोवाल्याला आमच्या दिमतिला दिलं. अहो मावशी फणस मिळेल का ,आमच्या वहिनीसाहेब. फणसो ,यंदा फणसो आलाच नाsssय मावशीसोबतचा हा गोड संवाद उरकून बाबुला फॉलो करत सावंतांच्या घरी पोहोचलो. सावंतांचं पारंपरिक कोंकणी घर आणि पडवीत आंब्याची रास,पैकी खास एका बंद खोलीत. देवगड हापूस हवाय,आमचा कार्यभाग मावशीसोबतचा हा गोड संवाद उरकून बाबुला फॉलो करत सावंतांच्या घरी पोहोचलो. सावंतांचं पारंपरिक कोंकणी घर आणि पडवीत आंब्याची रास,पैकी खास एका बंद खोलीत. देवगड हापूस हवाय,आमचा कार्यभाग अहो,इथली सगळी फळं म्हणजे देवगडच. किती पाहिजे अहो,इथली सगळी फळं म्हणजे देवगडच. किती पाहिजे ,सावंतांची मुलं आम्हाला खोली जवळ घेउन गेली. काही तयार,काही कच्चे अशी करत प्रत्येकाने दोन - दोन,तीन - तीन या हिशोबाने पेट्या भरल्या अन् गाडीची बाल्कनी गच्च करून टाकली. खरेदी करून झाली,खाऊन झाली अन् सावंतांचा निरोप घेऊन आम्ही मसूऱ्याच्या उपेक्षित आणि दुर्लक्षित अशा दुर्गलेण्याकडे मोर्चा वळवला. अर्थातच सावंतफोंडाचा किल्ले भरतगड ,सावंतांची मुलं आम्हाला खोली जवळ घेउन गेली. काही तयार,काही कच्चे अशी करत प्रत्येकाने दोन - दोन,तीन - तीन या हिशोबाने पेट्या भरल्या अन् गाडीची बाल्कनी गच्च करून टाकली. खरेदी करून झाली,खाऊन झाली अन् सावंतांचा निरोप घेऊन आम्ही मसूऱ्याच्या उपेक्षित आणि दुर्लक्षित अशा दुर्गलेण्याकडे मोर्चा वळवला. अर्थातच सावंतफोंडाचा किल्ले भरतगड गाड्या थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जातात. पंधरा - वीस पायऱ्या चढलो की किल्ल्यात प्रवेश. आत पोहोचल्या पोहोचल्या अवाक झालो,कारण किल्ल्याच्या आवारात हापूस आंब्यानी लगडलेली झाडं किल्ल्याचा सगळा परिसर झाकोळून होती गाड्या थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जातात. पंधरा - वीस पायऱ्या चढलो की किल्ल्यात प्रवेश. आत पोहोचल्या पोहोचल्या अवाक झालो,कारण किल्ल्याच्या आवारात हापूस आंब्यानी लगडलेली झाडं किल्ल्याचा सगळा परिसर झाकोळून होती ह्या असा हात वर केला की हातात आंबा. चांगली तोंड रंगेपर्यंत,मनगटांवर ओहोळ उमटेस्तोवर पोटभरून चापली. किल्ल्याच्या आतली ही आमराई खासगी मालमत्ता असली तरी,ति���ल्या माणसांनी आम्हाला हटकलं नाही,हे विशेष \nचाळीस एक एकरात पसरलेल्या या भुईकोटाची तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे. जांबा दगडाच बांधकाम अजूनही आपलं अस्तित्व टिकवून आहे. तसं आत पाहण्यासारखं म्हणजे एक सिद्धनाथाचं मंदिर,पडकी विहीर तीही इंग्रजी हल्ल्यात तोफांच्या माऱ्यात कोरडी पडलेली. सावंतवाडीच्या सावंतांनी बांधून काढलेला हा किल्ला शिवकाळात नाकारला गेला होता तो इथल्या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे. पण नंतरच्या काळात किल्ल्यासाठी कोल्हापूरकर भोसले अन् सावंतांमध्ये जुंपल्याचा उल्लेख आढळतो. रसाळ हापूसाची गोडी चाखत गडफेरी आटोपली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. बाकी कोंकणातल्या सड्यावरचा प्रवास हा विलक्षणच हापूस आंब्यानी लगडलेली झाडं,कुठे काजूच्या बागा,मध्येच फणसांची अन् पोफळीची झाडे डोकावतायेत. या बागांमधुन फिरताना कोंकणातल्या हा वळणावरचा प्रवास मोठं सुख देऊन जातं. हे सूख उपभोगतच,दुपारच्या उन्हात आम्ही आचऱ्याचा समुद्रकिनारा जवळ केला. नंतर मीठबाव करत कुणकेश्वरास पोहोचलो तेव्हा पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता.\nकुणकेश्वराचं मंदिर मोठं निसर्गरम्य शिवकालीन महादेव हा समुद्रकिनाऱ्यावर वसलाय. अरबांनी पायाभरणी केलेल्या मंदिराचा भव्य सभामंडप, सुंदर नक्षीकाम केलेल्या भिंती आणि नुकताच जीर्णोद्धार झालेलं मंदिर खरच देखणे आहे. मंदिराच्या ह्या जागेवरुन एका टीमटीमणाऱ्या दिव्यामुळे अरब, समुद्रातील वादळातून वाचले आणि ह्या तीरी पोहोचले,अशी कथा सांगितली जाते. महादेवाचं दर्शन झालं आणि आम्ही आमच्या सर्वात मोठ्या मोहिमेकडे मोर्चा वळवला. अहो विचारताय काय शिवकालीन महादेव हा समुद्रकिनाऱ्यावर वसलाय. अरबांनी पायाभरणी केलेल्या मंदिराचा भव्य सभामंडप, सुंदर नक्षीकाम केलेल्या भिंती आणि नुकताच जीर्णोद्धार झालेलं मंदिर खरच देखणे आहे. मंदिराच्या ह्या जागेवरुन एका टीमटीमणाऱ्या दिव्यामुळे अरब, समुद्रातील वादळातून वाचले आणि ह्या तीरी पोहोचले,अशी कथा सांगितली जाते. महादेवाचं दर्शन झालं आणि आम्ही आमच्या सर्वात मोठ्या मोहिमेकडे मोर्चा वळवला. अहो विचारताय काय कालच्या अर्धवट राहिलेल्या मत्स्यपुराणाचा अध्याय नव्हता का बाकी कालच्या अर्धवट राहिलेल्या मत्स्यपुराणाचा अध्याय नव्हता का बाकी एकतर कोंकणात आल्यावर अक्खा एक दिवस फुकट गेला होता,खाण्याच्या बाबतीत एकतर कोंकणात आल्यावर अक्खा एक दिवस फुकट गेला होता,खाण्याच्या बाबतीत म्हणजे मच्छिचा साधा तुकडा नव्हता शिवला जिभेला. मंदिराच्या बाहेरच असलेल्या एका घरघुती हॉटेल मध्ये स्पेशल \"बांगड्या\"ची ऑर्डर गेली अन् मागचा पुढचा विचार न करता जे काही द्वंद्व सुरू झालं,त्याला तोड नव्हती. सुख रे, सूख म्हणजे मच्छिचा साधा तुकडा नव्हता शिवला जिभेला. मंदिराच्या बाहेरच असलेल्या एका घरघुती हॉटेल मध्ये स्पेशल \"बांगड्या\"ची ऑर्डर गेली अन् मागचा पुढचा विचार न करता जे काही द्वंद्व सुरू झालं,त्याला तोड नव्हती. सुख रे, सूख आ हा हा हा आ हा हा हा बांगडा जिभेवर नाचवत- नाचवत जो काही भांगडा झाला,मजा आली. मास्यांवर आडवा हात घेत,प्रत्येकाने आपापले आत्मे तृप्त करून घेतले.\nदेवगडला भेट द्यायची होती पण पुढे उशीर झाला असता. म्हणुन थेट विजयदुर्गाकडे रवाना झालो. दक्षिणेला घुसलेल्या वाघोटन खाडीजवळचा हा बेलाग जलदुर्ग, रस्त्यावरूनच झालेल्या त्याच्या विहंगम दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो. त्याची तिहेरी तटबंदी, खाडीवरील त्याची नजर, कुणाची काय बिशाद इथे घुसखोरी करेल. त्याचा आवाका पोचल्या पोचल्याच नजरेत भरला. तीन बाजूनी खाऱ्या पाण्याने वेढलेला अन् एका बाजूने आता मातीची भर घातलेला हा पूर्वेचा जिब्राल्टर खरच अवाढव्य आहे. जिंजी दरवाजा चढून मोकळ्या मैदानात असलेल्या हनुमानजीचं दर्शन घेउन आम्ही महादरवाज्यात प्रवेश केला,तोच पुढ्यात ओळीने ठेवलेल्या तोफ- गोळ्यांनी पोटात गोळा आणला. एवढे मोठाले तोफ- गोळे धडकुनही शिवदुर्गांचे काही बुरूज काळाचा मारा पचवित थाटात उभे आहे,या कल्पनेनेच क्षणभर शहारुन गेलो. येथून डावीकडे खलबतखाना अन् पुढे निशान्याचा बुरूज,पण पायगाडी उजवीकडे वळवून भुयारी मार्गातुन जेव्हा वर खूबलढावर पोहोचलो तेव्हा शिवरायांनी किल्ल्याच्या बांधकामात भर घातलेल्या तिहेरी तटबंदीचे कौतुक वाटून गेले. वाह इथे घुसखोरी करेल. त्याचा आवाका पोचल्या पोचल्याच नजरेत भरला. तीन बाजूनी खाऱ्या पाण्याने वेढलेला अन् एका बाजूने आता मातीची भर घातलेला हा पूर्वेचा जिब्राल्टर खरच अवाढव्य आहे. जिंजी दरवाजा चढून मोकळ्या मैदानात असलेल्या हनुमानजीचं दर्शन घेउन आम्ही महादरवाज्यात प्रवेश केला,तोच पुढ्यात ओळीने ठेवलेल्या तोफ- गोळ्यांनी पोटात गोळा आण���ा. एवढे मोठाले तोफ- गोळे धडकुनही शिवदुर्गांचे काही बुरूज काळाचा मारा पचवित थाटात उभे आहे,या कल्पनेनेच क्षणभर शहारुन गेलो. येथून डावीकडे खलबतखाना अन् पुढे निशान्याचा बुरूज,पण पायगाडी उजवीकडे वळवून भुयारी मार्गातुन जेव्हा वर खूबलढावर पोहोचलो तेव्हा शिवरायांनी किल्ल्याच्या बांधकामात भर घातलेल्या तिहेरी तटबंदीचे कौतुक वाटून गेले. वाह असा स्थापत्यविशारद पुन्हा होणे नाही. एखाद्याने प्रयत्न केलाच तर ढासळलेला बुरूज व्यवस्थित उभा करून पुढचे पाच वर्षे जरी टिकला तर बहुत कमावले,असंच म्हणावं लागेल. आमची गडफेरी सुरू होती, दारू कोठार,सदर त्यामागची घोड्याची पागा असं सगळं न्याहळीत साहेबांच्या ओटयावर येऊन थांबलो. येथूनच एका इंग्रज शास्त्रज्ञाने सूर्यावरील हेलियम चा शोध लावला. म्हणून त्याला ते नाव. इथून पश्चिमेकडे असीम सागर. दिवाकरही खाली उतरू पाहत होता,दूरवर छोटी छोटी जहाज आपल्या पुढच्या लक्ष्याकडे झेपावत होती. समुद्रात पडलेलं कोवळ उन्ह,लाटा शांत हुंदळत होत्या. पश्चिमेकडच्या बुरुजावरुन भला मोठा चुन्याचा घाणा अन् भक्कम तटबंदीने लक्ष वेधून घेतलं. परत आल्यावर निशान्याच्या बुरुजावरुन गिर्ये गावाचं अन् वाघोटन खाडीचं विहंगम दर्शन झालं. गाडीत जाऊन बसलो तेव्हा अंधारून आलं होतं.\nकेसागरला बंगलोर ला जाणारी VRL पकडायची होती,कोल्हापूरला त्याची साधारण साढ़े अकरा ची वेळ ठरलेली होती. त्यामुळे काकांनी जी गाडी दामटली ती थेट वेळेच्या आधी कोल्हापुरात रात्रीच्या जेवणाची वेळ तर झाली होती पण \"के\" साहेबांकडे तेवढा वेळ नव्हता,त्याला कोल्हापूरफाट्यावर बस मध्ये सोडून आम्ही परत आत येऊन एका तांबडा- पांढरा रस्स्याच्या खानावळीत पार्श्वभाग टेकवला. अस्सल कोल्हापुरी तडक्यासह,जवळपास एका कोंबडीचा जन्म सत्कारणी लावत जेवणं आटोपली आणि पुण्याकडे रवाना झालो.\n(click her for previous part)मुल्हेर ची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारख...\nब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या \"12 जुन 2015\" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ ज...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे गेल्या आठवड्यातच अंधार...\n घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओ...\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकोयना (शिवसागर) जलाशय All the photos and content © Sandip Wadaskar कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीन...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nलोकप्रभा : १२ जुन २०१५\nलोकप्रभा : १९ डिसेंबर २०१४\nलोकप्रभा : २ मे २०१४\nलोकप्रभा : २५ डिसेंबर २०१५\nलोकप्रभा : ४ सप्टेंबर २०१५\nभटकंती दुर्ग त्रिकुटांची : अलंग -मदन-कुलंग\nलिंगाण्याच्या माथ्यावर - एक अचाट वेड,एक बेभान साह...\nस्वर्गीय राजमार्ग - जुन्नर दरवाजा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ahmednagar-parcel-explosion-case-parcel-border-for-sanjay-nahar/", "date_download": "2018-11-15T06:22:02Z", "digest": "sha1:ZSYDWJXLNARKAYY6LTE52QPBO3TRPND2", "length": 8271, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहमदनगर पार्सल स्फोट प्रकरण; पार्सल सरहदच्या संजय नहारांसाठी ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअहमदनगर पार्सल स्फोट प्रकरण; पार्सल सरहदच्या संजय नहारांसाठी \nपुणे: अहमदनगर पार्सल स्फोट प्रकरण , पार्सल पुण्याला सरहद संस्थेच्या संजय नहारांसाठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नहार यांच्या जीवीताला धोका असल्याची चर्चा होत आहे. नगर पोलीस पथक चौकशीसाठी नहारांकडे रवाना झालं आहे.\nनगरमध्ये माळीवाडा भागातील मारुती कुरिअरच्या कार्यालयात झालेल्या स्फोटात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या पार्सलमध्ये स्फोट झाला पार्सल जम्मू कश्मीरमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या पुण्याच्या संजय नहार यांच्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे आता हा स्फोट म्हणजे घातपातच असल्याची शक्यता बळावली आहे. संजय नहार यांची सरहद ही संस्था जम्मू कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करते. दरम्यान संजय नाहर यांची चौकशी करण्यासाठी नगर पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.\nअहमदनगरमधील माळीवाडा परिसरात एका कुरिअर कंपनीचे का���्यालय असून या कार्यालयात रात्री दहाच्या सुमारास स्फोट झाला. ‘मारुती कुरिअर’असे कंपनीचे नाव आहे. कुरिअर कंपनीचे कर्मचारी एक पार्सल सोडत असताना हा स्फोट झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/good-rate-must-be-given-to-cotton/", "date_download": "2018-11-15T06:22:20Z", "digest": "sha1:EWNMUMAGU4MOJVMRYUJNOOGUPKNE6BE7", "length": 8421, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कापसाच्या अनुदानासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने केले रस्ता रोको आंदोलन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकापसाच्या अ���ुदानासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने केले रस्ता रोको आंदोलन\nटीम महाराष्ट्र देशा– गुजरात राज्यात कापसाला प्रतिक्विंटल 500/- रुपये अनुदान दिलं जातं मग महाराष्ट्रातही तसेच अनुदान दया या मागणीसाठी बीड-परळी राज्यमार्गावर सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.गुजरात राज्यात शासनाने खरेदी केलेल्या कापसावर शेतकर्यांना प्रतिक्विंटल 500/- रुपये प्रमाणे सानुगृह अनुदान देण्यात येते.\nम्हणुन त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुध्दा विविध ठिकाणी हमी भावाने कापुस खरेदी सुरु आहे.याठिकाणी देखील हि गुजरात राज्याच्या नियमाप्रमाणे कापसावर प्रतिक्विंटल 500/- रु.सानुगृह अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी जि.प.सदस्य जयसिंह सोंळके यांच्या नेतृत्वाखाली वडवणी येथील बीड-परळी रोड वरील छत्रपती शिवाजी चौक याठिकाणी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या रस्ता रोको आंदोलनात,औंदुबर सावंत,प्रा.सोमनाथरावजी बडे,बळीराम आजबे,भानुदास उजगरे,गणेश शिंदे,गंपु पवार,संदिपान खळगे आदि कार्यकर्त्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दोनतास रस्ता रोको आंदोलन चालल्यामुळे राज्यमार्गावर वाहनाची मोठी भली रांग लागली होती.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kotharud-metro-work-will-be-stop-said-by-dipak-mankar-pune/", "date_download": "2018-11-15T06:19:50Z", "digest": "sha1:MLZV2JZXDUGIH33FDCBWX3AECTVTTSH5", "length": 9189, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तर कोथरूडमधील मेट्रोच काम बंद पाडणार - दीपक मानकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतर कोथरूडमधील मेट्रोच काम बंद पाडणार – दीपक मानकर\nपुण्यात शिवसृष्टीसाठी विरोधक आक्रमक; रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा\nटीम महाराष्ट्र देशा – पुणे: महापौर मुक्ता टिळक यांनी मागील महिन्यात शिवसृष्टीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. मात्र तेव्हापासून मुख्यमंत्री पाच वेळेस पुणे शहरात आले तरीही कोणताच ठोस निर्णय होताना दिसत नाही त्यामुळे येत्या महिनाभरात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर मेट्रोच काम बंद पाडणार असल्याचा इशारा माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी नगरसेवक दीपक मानकर यांनी दिला आहे. दरम्यान मानकर यांनी मुख्यसभेत इशारा देताच शिवसेना मनसे आणि काँग्रेसने आपला पाठींबा दर्शवला आहे.\n‘निवडणुकीच्या आधी भाजपने सिंहगडावर शपथ घेतली.मात्र, निवडून आल्यापासून शिवसृष्टी विषयी कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे यापूढे थेट रस्त्यावर उतरून संघर्ष’ करण्याचा इशारा काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी दिला आहे\nतर ‘आज आमच्यावर टीका करणारेच मागील काळात सत्तेवर होते. त्यावेळी शिवसृष्टीचा विषय का मार्गी लावला गेला नाही. मात्र आम्ही छत्रपतींच्या मार्गाने काम करत असून लवकरच कोथरूडमध्येच हे काम केलं जाणार असल्याच’ स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांनी यावेळी सांगितलं आहे.\nकोथरूड कचरा डेपो प्रकल्पाच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान त्याच ठिकाणी वनाज ते रामवाडी मेट्रोचा डेपो उभारण्याचे देखील प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे शिवसृष्टी होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://trekventure.blogspot.com/2013/10/blog-post_25.html", "date_download": "2018-11-15T06:01:56Z", "digest": "sha1:GSS6LL2G2MD4NHIYY4OKUTLWRLZ2X4GN", "length": 38366, "nlines": 134, "source_domain": "trekventure.blogspot.com", "title": "माझी मुशाफिरी... A trekker's photodiary by Sandip Wadaskar: मावळातुन कोंकणात -एक भन्नाट सह्यभ्रमण(नाणदांड घाट - सुधाग���)", "raw_content": "\nशनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच\nमावळातुन कोंकणात -एक भन्नाट सह्यभ्रमण(नाणदांड घाट - सुधागड)\nमावळातुन कोंकणात -एक भन्नाट सह्यभ्रमण - भाग १\nपहिल्या दिवसाचं तीन किल्ल्यांचं लक्ष्य साध्य झालं होतं. एकोल्याचा घनगड सर झाला तेव्हा सुर्य नारायण वेगाने मावळतीकडे झुकत होते. वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. गावातल्या विहिरीवरच्या पाण्यानी बाटल्या भरल्या आणि केवणी पठाराकडे चालायला लागलो. राहिलं होतं आजचं शेवटचं आव्हान, केवणीचा माथा गाठायचा \nवाट सरळ सरळ धोपटच आहे. जसजसं पुढे जातो तसा वातावरणाचा रंगच बदलत होता. शहराच्या गराड्यात नं दिसणारं नारायणाचं गोमटं रूप आणि हवाहवासा गारवा मन सुखावून गेला. पाठीराख्या घनगडावर सांजवेळची सोनेरी किरणे पडून नटल्यासारखा दिमाखात उभा होता. कदाचित निरोप घेत थांबलेला असावा. \"मावळं,यावं परत भेटीला\",असंच काहीतरी बोलत होता. उजव्या बाजूला तैलबैल पठारावर अजस्त्र कातळाच्या जुळ्या भिंती खुणावत होत्या. दिवाकर रावांची अपरान्तात वेगाने वाटचाल सुरु होती,पण त्याचे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवुन घेण्यास आमचा वेग मंदावला होता. पुढ्यात भोरपगड जय्यत तयारीनिशी आमच्या स्वागतासाठी उत्सुक असल्यासारखा भासत होता आणि दूरवर अस्पष्ट सुधागड आणि तैलबैल पठाराच्या दरीपलीकडे सरसगड आपलं अस्तिव जाणवत होता. ह्या अशा कातरवेळी हे सह्यकडे बोलु लागतात,रानपाखरांचा चिवचिवाट कर्णेंद्रिय तृप्त करून जातात,कुठेतरी पराकोटीच्या शिस्तीने उडणारा पक्ष्यांचा थवा तुम्हाला टीमवर्क शिकवतो,याच टीमवर्कने प्रेरित होऊन आम्हा भटक्यांची पावले केवणी पठाराकडे पडत होती. गुढ शांततेत अखंड बुडालेला सोनेरी आसमंत न्याहाळत आम्ही एका खिंडीतून उतरायला सुरुवात केली,तेव्हा तैलबैलाच्या व���गळ्याच आणि अप्रतिम नजारयाने डोळ्याचे पारणे फिटले. जगाला दोन भिंती माहिती आहेत तैलबैलाच्या,या खिंडीतून त्या एकसंध वाटतात. पठारावर पोहोचलो तेव्हा,अंधार पडायला सुरुवात झाली होती. पठारावर मोजून तीन-चार खोपट्या. पैकी एका म्हाताऱ्या बाबांना विचारून पथाऱ्या पसरल्या आणि अंगणात मुक्काम करायचं ठरवलं.\nसरपणाला वानवा नव्हती. तीन दगडी ठेऊन रानातला संसार थाटला. मग मोहरी-कांदा-तिखट-लसणाची पेस्ट अगदी कडीपत्ता सुद्धा, सर्र्र्र्र्र्र्र्र्र् फोडणीचा आवाज झाला दिवसभराच्या भटकंतीचा शीण, मस्तपैकी गरम गरम जेवायला मिळालं की कुठल्या कुठे पळतो आणि स्वतःच्या हातानी बनवलेलं असल्यामुळं जेवणसुख काय असतं हे इथे कळतं. तसंही आम्ही अशाच मुक्कामाच्या शोधात असतो. भात रटरटायला सुरुवात झाली आणि लागलीच खमंग दरवळला. भाताच्या सुगंधाने का कोण जाणे बाबांनी विचारले \"काय,मसाले भात का दिवसभराच्या भटकंतीचा शीण, मस्तपैकी गरम गरम जेवायला मिळालं की कुठल्या कुठे पळतो आणि स्वतःच्या हातानी बनवलेलं असल्यामुळं जेवणसुख काय असतं हे इथे कळतं. तसंही आम्ही अशाच मुक्कामाच्या शोधात असतो. भात रटरटायला सुरुवात झाली आणि लागलीच खमंग दरवळला. भाताच्या सुगंधाने का कोण जाणे बाबांनी विचारले \"काय,मसाले भात का\" चला,पावती पण मिळाली. येथेच्छ हादडून जमिनीला पाठ टेकवली तेव्हा रात्रीचे नऊ-सव्वा नऊ झाले असतील. चांगली ६ तासाची पुरेपूर झोप घेण्याची सोय होती.\nपहाटे जाग आली तेव्हा अंधारलेलच होतं. कोंबडा आरवण्याच्या जागी कुत्रे भुंकत होते. बाबांच्या झोपडीतला रेडिओ सुरु होता. पण दार बंद होतं . \"बाबा,येताय ना वाट दाखवायला \" बाबांना दोन-तीन आवाज दिले. आज आम्हाला कोंकणात उतरायचं होतं. नाणदांड घाटाची खिंडीपर्यंतची वाट अंधारात दिसली नसती. मावशीबायला थोडे पैसे देऊन आमची दुसऱ्या दिवसाची वाटचाल सुरु झाली. १०-१५ मिनिटे चालल्यानंतर आम्ही सह्यधारेवर येऊन थांबलो ,खिंडीकडे बोट दाखवुन बाबांनी उतरण्याची वाट दाखवली. ती बघुन थोडसं चर्रर्र झालं,तीव्र उतार असलेली वाट सरळ खाली उतरत होती. अंधारामुळं नेमकी स्पष्ट होत नव्हती. बाबांचा निरोप घेतला. झुंजूमुंजू व्हायला सुरवात झाली आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. वाट दगडाच्या पालापाचोळ्याने झाकोळली गेली होती. तो बाजूला सारून उतरावं लागत होतं कारण तसं नाही के���ं तर पार्श्वभाग जमिनीला टेकलाच समजा\" बाबांना दोन-तीन आवाज दिले. आज आम्हाला कोंकणात उतरायचं होतं. नाणदांड घाटाची खिंडीपर्यंतची वाट अंधारात दिसली नसती. मावशीबायला थोडे पैसे देऊन आमची दुसऱ्या दिवसाची वाटचाल सुरु झाली. १०-१५ मिनिटे चालल्यानंतर आम्ही सह्यधारेवर येऊन थांबलो ,खिंडीकडे बोट दाखवुन बाबांनी उतरण्याची वाट दाखवली. ती बघुन थोडसं चर्रर्र झालं,तीव्र उतार असलेली वाट सरळ खाली उतरत होती. अंधारामुळं नेमकी स्पष्ट होत नव्हती. बाबांचा निरोप घेतला. झुंजूमुंजू व्हायला सुरवात झाली आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. वाट दगडाच्या पालापाचोळ्याने झाकोळली गेली होती. तो बाजूला सारून उतरावं लागत होतं कारण तसं नाही केलं तर पार्श्वभाग जमिनीला टेकलाच समजा बऱ्यापैकी उजाडल्यावर समोरचं दृश्य निखळ व्हायला लागलेलं. तैल्बैलाच्या भिंती सह्यरांगेच्या आड गेलेल्या,समोर सुधागडाचं विस्तीर्ण पठार आणि पठाराच्या दक्षिणेस सवाष्णीच्या खोरयात सरळ तुटलेला भव्य कडा बऱ्यापैकी उजाडल्यावर समोरचं दृश्य निखळ व्हायला लागलेलं. तैल्बैलाच्या भिंती सह्यरांगेच्या आड गेलेल्या,समोर सुधागडाचं विस्तीर्ण पठार आणि पठाराच्या दक्षिणेस सवाष्णीच्या खोरयात सरळ तुटलेला भव्य कडा होय हेच ते सुधागडावरील टकमक टोक आणि त्यामागे भक्कम पातशहा बुरुज.\nसवाष्णीच्या पात्रात उतरलो तेव्हा सकाळची कोवळं उन्हं पडली होती. पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणारे नदीचे पात्र उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोरडे पडले होते. मागे सह्याधारेच्या पोटातच आम्ही नुकताच उतरलेल्या घाटवाटेचा अंदाज लावत होतो. उजव्या बाजूला गोल बुरुजासारखे दोन कातळ लक्ष वेधुन घेत होते.वृक्षराजीने कात टाकल्यासारखं सगळीकडे फट्ट पडलं होता. पावसाच्या सरींना आसुसलेली ही वनश्री आकाशाकडे चित्त स्थिरावल्यासारखी दिसत होती. मघापासुन सह्यआड झालेल्या तैलाबैलाच्या सुळक्यांनी पुन्हा एकदा दर्शन दिले. समोरच्या सुधागडाच्या छातीवर वाळलेली गवताची कुरणे सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे चकाकून निघाली होती. वातावरणात एक विलक्षण शांतता होती. पण मन मात्र येथे घडलेल्या इतिहासाची पाने चाळण्यात रमलं होतं. पाच्छापुरच्या याच परिसरात स्वराज्याच्या खलबती झाल्या असतील नाही इथेच कुठेतरी शहजादा अकबराचा(दिल्लीश्वर औरंगजेबाचा मुलगा) तंबू पडला असेल,संभाजी महाराजांच्या भेटीला इथेच कुठेतरी शहजादा अकबराचा(दिल्लीश्वर औरंगजेबाचा मुलगा) तंबू पडला असेल,संभाजी महाराजांच्या भेटीला स्वराज्याच्या सुवर्णकाळात शिलेदारांच्या घोड्याच्या टापांनी हा परिसर दणाणुन गेला असेल नाही स्वराज्याच्या सुवर्णकाळात शिलेदारांच्या घोड्याच्या टापांनी हा परिसर दणाणुन गेला असेल नाही ,विचार करतच ओढ्यावर थोडं चाबुक डुबुक करून ठाकरवाडीकडे निघालो.\nऐन उन्हाळ्याचे दिवस आणि वरून समुद्र जवळ असल्यामुळे दमट. घामाने निथळत ठाकरवाडीचा रस्ता कमी करत होतो. भूकेमूळ पोटात कावळे ओरडायला सुरुवात झालेली. वीस मिनिटात ठाकरवाडीचा माथा गाठला. दुर्दैवाने गावात खाण्यापिण्याची सोय नाहीये. त्यामुळे जवळ असलेल्या बिस्किटांवर भागवण्याशिवाय पर्याय नव्हता. गड चढायला सुरुवात केली तेव्हा परिसर धुक्याची चादर पांघरून होता. ठाकरवाडी या आदिवासी पाड्यात सकाळची लगबग चाललेली.चढाईच्या पहिल्या दमातच घामाच्या धारा वाहु लागल्या. सुधागड उर्फ भोरपगड काय वर्णावे या कोंकणसख्या बद्दल काय वर्णावे या कोंकणसख्या बद्दल काय आणि किती लिहावे काय आणि किती लिहावे महाराजांना हा गड राजधानी करायचा विचार जसा आला असेल, तसाच या किल्ल्यानी पहिल्याच भेटीत मला भुरळ पाडली होती. ब्लॉग लिहेपर्यंत जरी तीन खेपा झाल्या असतील,तरी सुधागडाची ही माझी दुसरी खेप. सुधागडाच्याच अंग खांद्यावरील सौंदर्याने माझे भटकण्याचे रुपांतर हे नियमित भटकंतीत झाले. कॉलेज संपल्यानंतर तब्बल ३ वर्षांनी प्रसादशी आणि केसागरची भेट सुद्धा सुधागडच्याच पहिल्या ट्रेक ला झाली. खोपोलीच्या बस स्टन्डवर दोन-अडीच तास आमची (वसु,रीश्या आणि मी) वाट पाहत थांबलेला केसागर आठवला की, अजूनही हसु आवरत नाही. आमच्याशी असं जिव्हाळ्याचं नातं जपणारा सुधागड आठवणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात घर करुन बसलाय. त्यामुळे इथे कधीही यावं. पावसाळ्यात यावं,उन्हाळ्यात यावं, सुखद आठवणींचा खजिना अगदी मोकळ्या हातानी बहाल करीत असतो.\nपहिल्या दमात आम्ही शिडी जवळच्या पठारावर पोहोचलो. ही नवीन लोखंडी शिडी ट्रेकक्षितीज संस्थेनी बसवली आहे. त्यामुळे चढाई अजुन सोपी झालीये. पायथ्यापासून या शिडीचा आकार हा जीराफच्या लांबलचक मानेसारखा दिसतो. झाडी ओसाड वाळलेली असली तरी उन्हाळी लाल फुलांनी नजाऱ्याला चांगला�� न्याय मिळवुन दिला होता. सुधागडाचे हे रुप पावसाळ्यात पार पालटून गेलेलं असतं. पावसाळ्यात हा भोरप डोंगर हिरवा रेनकोट घालुन मस्तवाल पैकी उभा असतो. आणि पावसानंतर तर पाहायलाच नको, हिरवी शाल पांघरलेला सुधागड सोनकी,तेरडा इत्यादी फुलांमुळे तर अधिकच सुंदर दिसतो. हे देखणं रूप सुधागडाचच नव्हे तर पूर्ण सह्याद्री रांगेचं असतं. शिडी वाट चढून आपण दरवाज्याजवळ पोहोचतो. उजव्या बाजूचा बुरुज नव्हे नैसर्गिक कातळाला तासुन सुंदर,सुबक,अभेद्य असा कातळकडाच आणि ताशीव काम तर अफलातूनच आणि ताशीव काम तर अफलातूनच तसेच डाव्या बाजूचे कडे सुद्धा तासून बेलाग बनवलेले. गडावर जाण्यासाठी या भागातला रस्ता म्हणजेच हा पाच्छापूर दरवाजा. \"शिवरायांचे दुर्गविज्ञान म्हणजे काय तसेच डाव्या बाजूचे कडे सुद्धा तासून बेलाग बनवलेले. गडावर जाण्यासाठी या भागातला रस्ता म्हणजेच हा पाच्छापूर दरवाजा. \"शिवरायांचे दुर्गविज्ञान म्हणजे काय\" याची आपल्याला येथे आल्याशिवाय नाही कळणार. बुरुजावरच दगडी बांधकाम केलाय,ही त्याची तटबंदी आणि त्यातच पहारेकऱ्यांची टेहेळनिची जागा,कदाचित येथुन शत्रुसैन्यावर मारा करीत असावे. आत जाणाऱ्या पायऱ्यांवर नक्षीकाम केलेले आढळते. मध्येच छताला चिकटलेल्या पाली भीती दाखवतात. आणि त्या पाली आकारानी एवढ्या मोठ्या आहेत की असं वाटतं \"शिवकाळापासून त्या इथेच वास्तव्याला आहेत आणि जागेची दुर्गमता टिकवुन आहेत.\" येथूनच पुढे गेल्यावर छोटाश्या पठारावरून पुन्हा एकदा टकमक टोक लक्ष वेधुन घेतो. वीस मिनिटात आपण माथ्यावर पोहोचतो आणि सरकारवाडा वा सदरेची जागा दृष्टीस पडते. आता फक्त दगडी अवशेष उरलेले आहेत.\nसुधागडाचं विस्तीर्ण पठार,मुख्य सह्यारांगेपासून वेगळा असलेला सुटा डोंगर,देश आणि कोंकण यांच्या अगदी सीमेवर असलेला,येथुन समुद्र पण जवळ कदाचित याच भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे महाराजांना ही राजधानीची जागा करावीशी वाटली असावी. सदरेपासून निघालो की पडक्या वाड्यांचे अवशेष पाहत आपण पंत सचिवांच्या वाड्यात शिरतो. भोरचे संस्थानिक यांचा हा भव्य वाडा ब्रिटीशकालीन इतिहासाची आठवण करून देतो. वाड्यात ट्रेक्षितीज संस्थेने गडा संबंधी माहितीफलक लावलेले आहेत.वाड्यातले ऐसपैस ओटे शेणाने सारवलेले आढळतात. या परिसरातच कातळात खोदलेली पाण्याची तीन मोठी टाकी आहेत. आम्ही गेलो ते���्हा संस्थेचे कार्यकर्ते टाक्याची साफसफाई करत होते.वाड्याच्या मागल्या बाजूस महादेवाचे मंदिर आणि आत सुरेख शिवलिंग आढळते. त्याच्याच बाजूला चोर दरवाज्याचं बुजलेलं बांधकाम गत इतिहासाची आठवण करून देतो.भोराई देवीच्या मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला दाट झाडीतुन वाट काढीत खाली उतरलं की गार पाण्याचं छोटसं टाकं आणि उजव्या बाजूला तटबंदीची भिंत लक्ष वेधुन घेतात. तसंच आपण पायऱ्या उतरून गेलं की गुहेत शिरतो. गुहेतल्या पायऱ्या उतरलो की छोटाश्या चौकोनी दगडी बिळातून बाहेर पडतो न पडतो तोच थक्कं करणारं दुर्गविज्ञान आपल्याला आपसूकच शिवशाहीत घेऊन जातं. अरे केवढा तो बुरुजाचा घेर आणि केवढी ती भक्कमता कदाचित याच भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे महाराजांना ही राजधानीची जागा करावीशी वाटली असावी. सदरेपासून निघालो की पडक्या वाड्यांचे अवशेष पाहत आपण पंत सचिवांच्या वाड्यात शिरतो. भोरचे संस्थानिक यांचा हा भव्य वाडा ब्रिटीशकालीन इतिहासाची आठवण करून देतो. वाड्यात ट्रेक्षितीज संस्थेने गडा संबंधी माहितीफलक लावलेले आहेत.वाड्यातले ऐसपैस ओटे शेणाने सारवलेले आढळतात. या परिसरातच कातळात खोदलेली पाण्याची तीन मोठी टाकी आहेत. आम्ही गेलो तेव्हा संस्थेचे कार्यकर्ते टाक्याची साफसफाई करत होते.वाड्याच्या मागल्या बाजूस महादेवाचे मंदिर आणि आत सुरेख शिवलिंग आढळते. त्याच्याच बाजूला चोर दरवाज्याचं बुजलेलं बांधकाम गत इतिहासाची आठवण करून देतो.भोराई देवीच्या मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला दाट झाडीतुन वाट काढीत खाली उतरलं की गार पाण्याचं छोटसं टाकं आणि उजव्या बाजूला तटबंदीची भिंत लक्ष वेधुन घेतात. तसंच आपण पायऱ्या उतरून गेलं की गुहेत शिरतो. गुहेतल्या पायऱ्या उतरलो की छोटाश्या चौकोनी दगडी बिळातून बाहेर पडतो न पडतो तोच थक्कं करणारं दुर्गविज्ञान आपल्याला आपसूकच शिवशाहीत घेऊन जातं. अरे केवढा तो बुरुजाचा घेर आणि केवढी ती भक्कमता सुधागडावरील माझी ही सर्वात आवडीची जागा. इथे आलो की त्या बुरुजाकडे नुसतं बघत बसावसं वाटतं. चोर दरवाज्याची ही दुर्गम वाट घनदाट अरण्यातुन आणि खाचखळग्यातुन धोंडसे या गावी उतरते.थोडावेळ घालवुन आमची स्वारी निघाली भोराईदेवीच्या मंदिराकडे.मंदिराच्या आवारात पाठपिशव्या टाकुन ओझं कमी केलं. जेवणाआधीचा टकमक्यावरून तेवढा आसमंत न्याहाळायचा राहिला होता,निघालो त्या बोलक्या कड्याकडे. पठारावर टोकाकडे जाताना दोन्ही बाजूनी हिरवंगार रान आहे आणि उजव्या बाजूला धान्यकोठारासारखं बांधकाम दिसतं. जाताना तीव्र उतार असल्यामुळे सावधानता बाळगावी लागते.निमुळत्या पठारावर पोहोचलो की विहंगम दृश्य आपली वाट असतं. सुमारे सहाशे-सातशे फुटाचा सवाष्णीच्या खोरयात तुटलेला कडा ,खाली पाहिलं की डोळे गरागरा फिरायला लागतात. आणि समोर पाहिलं की अभेद्य असा सह्याद्री \nपरत मंदिराजवळ आलो तेव्हा भोराई देवीच्या पुढ्यात कुणाच्या तरी अंगात आलं होतं. अंगात येण्याचा कार्यक्रम एवढ्या ऱ्हिदम मध्ये चाललेला होता की एखाद्या बॉलीवुड गाण्याला चाल पण मिळाली असती. मंदिराच्या प्रवेशद्वारावर टांगलेली घंटा ही चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्यावरून आणलेली आहे, अशीच घंटा आपल्याला भीमाशंकरला पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूंचे पठार हे विरगळ आणि समाध्यांनी भरलेलं आहे. येथुन तैलबैलाचे अजुन जवळुन दर्शन होते. पोटोबा उरकुन महादारवाज्याकडे चालायला लागलो. पाण्याची तहान लागली होती,पण पुजाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे महादरवाज्याच्या पुढे एक टाकं लागणार होतं. दहा पंधरा मिनिटे दगडांची आरास करुन तयार केलेल्या पायऱ्या उतरुन आपण दोन्ही बाजूंनी कातळभिंती असलेल्या दगडी जिन्याजवळ पोहोचतो. आणि जिना उतरुन बाहेर पडण्याआधीच महाद्वाराची भव्यता लक्षात येते. नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूनी पहारेकरयांच्या देवड्या. आणि बाहेर पडतो न पडतोच रायगडाची आठवण येते. रायगडावरील महाद्वाराची हुबेहूब प्रतिकृती तीच गोमुखी रचना,तेच कमळपुष्पं आणि तेच व्याघ्रशिल्पं तीच गोमुखी रचना,तेच कमळपुष्पं आणि तेच व्याघ्रशिल्पं\nधोंडसे गावाकडची ही वाट अगदी अलीकडच्या काळापर्यंत बंद होती. यासाठी ट्रेक्षितीज संस्थेचे आभार मानायलाच पाहिजे,कारण त्यांनीच दगडमातीत बुजलेल्या महाद्वाराची वाट मोकळी केली. आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. थोड्या वेळानी टाकं लागलं, आणि पाणी तर केवळ अमृततुल्य अर्धी वाट सरून आली तेव्हा तानाजी टाक्याजवळ येऊन पोहोचलो होतो. घनदाट जंगलातुन जाणारी ही पायवाट नव्हे पूर्वीचा राजमार्गच पण आता दगडांच्या राशीमध्ये स्वतःची पुरती ओळख विसरून बसलाय. इथवर येईपर्यंत घुडघेरावांची दमवणूक झाली खरी पण तानाजी टाक्यातील पाण्याने चालण्यास पर�� हुरूप आला.\nट्रेक हा शेवटच्या टप्प्यात असताना कधी कधी म्हणजे नेहमीच (निदान मोठ्या ट्रेकमध्ये) \"हा रस्ता संपत का नाहीये \" असं त्रासल्यासारखं वाटत राहतं आणि कधी एकदा गावात येऊन पोहोचतो असं वाटतं. पण एकदा का गावातलं छानपैकी गार गार पाणी पोटात गेलं की क्षणार्धात थकवा नाहीसा होतो आणि पुढल्या ट्रेकचे प्लान डोक्यात हजेरी देऊन जातात. असंच दगडांना वैतागुन आम्ही वैतागवाडीत शिरलो. वैतागवाडी हे वाटेवरील वस्तीचं नाव आहे. अगदी नावाला साजेसं \" असं त्रासल्यासारखं वाटत राहतं आणि कधी एकदा गावात येऊन पोहोचतो असं वाटतं. पण एकदा का गावातलं छानपैकी गार गार पाणी पोटात गेलं की क्षणार्धात थकवा नाहीसा होतो आणि पुढल्या ट्रेकचे प्लान डोक्यात हजेरी देऊन जातात. असंच दगडांना वैतागुन आम्ही वैतागवाडीत शिरलो. वैतागवाडी हे वाटेवरील वस्तीचं नाव आहे. अगदी नावाला साजेसं उतार संपुन सपाटीला लागलो तेव्हा दातपाडीच्या(हे नदीचं नाव आहे उतार संपुन सपाटीला लागलो तेव्हा दातपाडीच्या(हे नदीचं नाव आहे \"काय एक-एक नावं आहेत \"काय एक-एक नावं आहेत वाह \") दगडी राशीत शिरलो. चालताना ,आज एखाद्याची बत्तीशी कामी येणार असं वाटायला लागलं होतं ,पण सुदैवानं तसं झाली नाही. उन्हाचे चटके झेलत,अंगावर घामाचा पुर अशा अवस्थेत आम्ही धोंडसे गावात पोहोचलो तेव्हा \"येस्टिची\" वेळ झालीये असं कळलं. शरीरातलं पाणी चांगलच कमी झालं होतं. पाणी गार नसल्यामुळं पेप्सी कोल्यानी आत्मा शांत केला. एसटी आली,पालीकडचा प्रवास सुरु झाला. गाडी मुख्य रस्त्याला लागली तेव्हा तैलबैल रागावून,डोळे वटारून बसल्यासारखा दिसत होता,\"नाहीच ना आला तुम्ही \". निरोप घेतला पुन्हा एकदा भेटायला \nतैलबैलाला सांग पुढच्यावेळी येतो म्हणून …… अप्रतिम लेख\nवडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) 29 October 2013 at 20:34\nवडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) 11 November 2013 at 22:14\n(click her for previous part)मुल्हेर ची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारख...\nब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या \"12 जुन 2015\" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ ज...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nअ���धारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे गेल्या आठवड्यातच अंधार...\n घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओ...\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकोयना (शिवसागर) जलाशय All the photos and content © Sandip Wadaskar कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीन...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nलोकप्रभा : १२ जुन २०१५\nलोकप्रभा : १९ डिसेंबर २०१४\nलोकप्रभा : २ मे २०१४\nलोकप्रभा : २५ डिसेंबर २०१५\nलोकप्रभा : ४ सप्टेंबर २०१५\nमावळातुन कोंकणात -एक भन्नाट सह्यभ्रमण(नाणदांड घाट ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/australias-seven-run-win-over-south-africa/", "date_download": "2018-11-15T06:04:04Z", "digest": "sha1:3TZOWNWKFLVQY2BA7CL7TN3HR6K77VD3", "length": 8757, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#AUSvSA : आॅस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#AUSvSA : आॅस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय\nएडिलेड : आॅस्ट्रेलिया विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळविला आहे. आजच्या या विजयाबरोबरच तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत आॅस्ट्रेलियानी 1-1 अशी बरोबरी साधली आहे.\nतत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाच्या संघाने 48.3 षटकात सर्वबाद 231 धावा केल्या. आॅस्ट्रेलियन फलंदाजीत एलेक्स कैरीने 47, क्रिस लिनने 44, आरोन फिंचने 41 तर शाॅन मार्श आणि एडम जम्पा यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. आफ्रिकेकडून कगिसो रबाडा याने सर्वाधिक 4, डवायन प्रीटोरियसने 3, डेल स्टेनने 2 तर लुंगी एनगिडी याने 1 गडी बाद करत आॅस्टेलिया संघास 231 धावांवर रोखले.\nविजयसाठी 232 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघास 50 षटकांत 9 बाद 224 धावांच काढता आल्याने त्यांना 7 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आफ्रिकेकडून डेविड मिलरने सर्वाधिक 51 तर फाफ जू प्लेसीने 47 धावा ���ाढल्या, इतर फलंदाज मात्र मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरले. आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत मार्कस स्टोइनिसने 3, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवुडने प्रत्येकी 2 तर पैट कमिन्स याने 1 गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. आरोन फिंच याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.\nआॅस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना रविवारी (11 नोव्हेंबर) बेल्लरिव अोवल मैदानावर 8.20 वाजता होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपोलिसांकडून आदिवासी समाजास मिठाईचे वाटप\nNext articleमोदींच्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदी कायम- शरद पवार\nआफ्रिदीचा पाकला घरचा आहेर-आधी आपले घर सांभाळा….मग काश्‍मीरची चिंता\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nमहाराणा मंचर, उत्कर्ष क्रीडा संस्थाची विजयी आगेकूच\nरोहित शर्माला “भारत अ’ संघातून विश्रांती\nभारतीय महिलांचे विजयासह उपान्त्यफेरीत पोहोचण्याचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/youth-drowned-in-a-dam-in-isapur-5954949.html", "date_download": "2018-11-15T05:57:45Z", "digest": "sha1:FUNGP4BLHUGLTCSTLUQ57ARTIZPNPPXG", "length": 5201, "nlines": 51, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "youth drowned in a dam in Isapur | बैल धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा इसापूर येथील धरणात बुडून मृत्यू", "raw_content": "\nबैल धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा इसापूर येथील धरणात बुडून मृत्यू\nपोळ्यानिमित्त बैलाला धुण्यासाठी धरणात उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.\nअकोला- पोळ्यानिमित्त बैलाला धुण्यासाठी धरणात उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाने युवकाचा मृतदेह बाहेर काढला.\nगौरव संतोष ऐकणार (वय १६, रा. चिंचखेड ता. बार्शीटाकळी) असे युवकाचे नाव आहे. गौरव रविवारी पोळ्यानिमित्त बैलांना चारल्यानंतर कारंजा ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत इसापूर धरणात बैल धुण्यासाठी उरतला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बैलाला खोल पाण्यात घेऊन गेला. त्यात तो बुडाला. घटनेची माहिती पिंजरचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांना मिळाल्यानंतर त्यां��ी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध, बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळेंना माहिती दिली. त्यानंतर पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासह विकी साटोटे, उमेश बील्लेवार, सतीश मुंडाले, ऋतीक सदाफळे, गोविंदा ढोके, अजय सुरडकर, मंगेश अंधारे, अक्षय चांभारे घटनास्थळी पोहोचले. दुपारी गौरवचा मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले. या वेळी बार्शीटाकळीचे तहसीलदार रवी काळे उपस्थित होते.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/international/china-news/", "date_download": "2018-11-15T05:57:23Z", "digest": "sha1:WEBZB7X3QO5RBB4ECD3XJGUKQQY75K2I", "length": 4351, "nlines": 39, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest News Updates From China In Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nदोन महिन्यांपासून या रस्त्यावर येऊन थांबायचा कुत्रा, कोणालाच माहीत नव्हते कारण, कोणी त्याच्या जवळ जाताच पळून जायचा तो...\nटीव्हीवर 24 तास बातम्या वाचणार व्हर्च्युअल अँकर:चीनमध्ये होत आहे पहिला प्रयोग\nऑफीसमध्ये यायला झाला उशीर तर प्यावे लागेल युरीन आणि खावे लागेल झुरळ\nप्रोजेक्टर चालू करून निघून गेले शिक्षक, चालु झाली अशी फिल्म की मुलांनी केला कल्ला, कोणी लाजले तर कोणी लपवले वहित तोंड...\nरेल्वे स्टेशनच्या बाहेर बसून मागायची भीक, वय पाहून लोकांना आली दया,सत्य समोर येताच सगळे झाले चकीत...\nAccident: चालत्या बसमध्ये ड्रायव्हरसोबत महिला प्रवाशाचे कडाक्याचे भांडण, मग पुलावरून थेट नदीत कोसळली बस, 13 ठार\nचीनमध्ये 22000 आइस्क्रीम स्टिकपासून तयार केली 7 फूट लांबीची सायकल\nCrash नंतर उरला फक्त आक्रोश आणि अवशेष, पाहा इंडोनेशियातील विमान अपघातानंतरची परिस्थिती दर्शवणारे Photos\nविमान उड्डाणाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने चीनच्या शेतकऱ्याने स्वत: काँक्रीटची एअरबस बनवली\nमुलाला घेऊन सर्व्हीस स्टेशनवर उभी होती महिला, तेवढ्यात फुटले टायर, महिलेसह बाळ हवेत उडाले, तीन फुटांवर जाऊन पडले\nशाळेत घुसून महिलेने केला चाकू हल्ला...14 चिमुरडे गंभीर जखमी; हल्ल्यावेळी मुले खेळत होती मैदानात\nहत्तीच्या पायाखील द्या त्याला.. ही मसाज करण्यापूर्वी असेच काही तरी म्हणत असतील या मसाज पार्लरचे कर्मचारी\n5 महिन्यांच्या मुलाच्या डोळ्यात येत होती खाज, पाहताच डॉक्टरांना बसला धक्का, म्हणाले कुत्र्यामुळे झाले असे\nपतीच्या निधनाचे वृत्त ऐकूण तिने दोन्ही मुलांना ठार मारून केली आत्महत्या, अन् तो जिवंत परतला मग झाला धक्कादायक खुलासा\nPromotion ची वाट पाहत होता कर्मचारी, कंपनीने बोनसमध्ये दिली चक्क Porn Star\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/pune/mumbai-mns-marhan-multiplex-pvr-food-rate-fighting-new-294217.html", "date_download": "2018-11-15T06:35:13Z", "digest": "sha1:3BZ54QRUVAQKZXZUQ2WYVL2HASV6C3S7", "length": 4303, "nlines": 32, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण\nयात त्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारत तिथल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली.\nपुणे, 29 जून : हायकोर्टानं चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थांबाबत ताशेरे आढल्यानंतर मनसे आता आक्रमक झाली आहे. पुण्यात मनसेनं पीव्हीआर थिएटरमध्ये आंदोलन केलं. पीव्हीआरमधील विक्री काऊंटरला घेराव घालत मनसेनं हे आंदोलन केलं.पाच रुपयांचा पॉपकॉर्न 250 रुपयाला आणि 10 रुपयाचा वडापाव 100 रुपयाला का विकता असे प्रश्न विचारत मनसे स्टाईलनं आंदोलन केलं. यात त्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारत तिथल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली.\nनाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय\nयात किशोर शिंदे, रमेश परदेशी या पदाधिकाऱ्यांसह अनेक मनसैनिकांनी पीव्हीआरमध्ये खाद्यपदार्थ विक्री काउंटर वर घेराव घालत आंदोलन केलं आणि शिवगाळही केली.\nVIDEO : मुलं चोरणाच्या संशयावरून पंढरपूरच्या माजी नगरसेवकांसह सहकारऱ्यांना बेदम मारहाणआरपीआयला राज्यातही मंत्रिपद मिळावं, रामदास आठवलेंची मागणीभाजपविरोधी सर्व मोठ्या राजकीय पक्षांना पॅरेलिसीस झालाय - प्रकाश आंबेडकर\nVIDEO : विमान कोसळण्याचा थरार ���ीसीटीव्हीत कैद\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-15T06:47:33Z", "digest": "sha1:IZ7RAL2YY2UONTF6NPU5N5KV374NUVEU", "length": 10692, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यशस्वी प्रक्षेपण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nइस्रोकडून 'IRNSS-1I' या नेव्हिगेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण\nप्रक्षेपणाच्या 48 तासांच्या आताच इस्त्रोच्या 'जीसॅट- ६ ए' उपग्रहाचा संपर्क तुटला\nश्रीहरीकोट्यात जीएसएटी-6ए उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण\nइस्त्रोची लय 'भारी' कामगिरी, सर्वात वजनदार GSLVMK3ची यशस्वी भरारी\nइस्त्रोची आणखी एक भरारी, जीसॅट-9 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nइस्त्रोची आणखी एक मोहीम फत्ते, रिसोर्स सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण\n'इस्रो'ची आणखी एक भरारी, PSLV C-35चं यशस्वी उड्डाण\nइस्रोच्या महत्त्वाकांक्षी इन्सॅट - थ्री DR चं यशस्वी प्रक्षेपण\nइस्रोनं रचला इतिहास, स्वदेशी बनावटीच्या 'स्पेस शटल'चं यशस्वी प्रक्षेपण\nभरारी इस्त्रोची, आता भारताची हक्काची जीपीएस यंत्रणा\nश्रीहरीकोटा इथून 'PSLV-C31'चं यशस्वी प्रक्षेपण\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Demand-for-full-time-CM/", "date_download": "2018-11-15T06:27:27Z", "digest": "sha1:A4YLMUHQY2ZKDEWQNFFTXP5J2NCBMCDP", "length": 7196, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पूर्णवेळ मुख्यमंत्र्यासाठी शहांकडे मागणी करणार : गिरीश चोडणकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पूर्णवेळ मुख्यमंत्र्यासाठी शहांकडे मागणी करणार : गिरीश चोडणकर\nपूर्णवेळ मुख्यमंत्र्यासाठी शहांकडे मागणी करणार : गिरीश चोडणकर\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गोवा दौर्‍याच्यावेळी त्यांची भेट घेऊन राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर शुक्रवारी गोवा प्रदेश काँग्रेस समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या बैठकीत विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा, थिवीचे आमदार निळंकठ हळर्णकर, वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी फेर्रांव, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व अन्य नेते हजर होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चोडणकर बोलत होते.\nते म्हणाले की, गेले तीन महिने राज्यात मुख्यमंत्र्यांविना कारभार सुरू असून राज्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. पर्रीकर यांच्याविषयी आम्हाला पूर्ण सहानुभूती असली तरी एका व्यक्‍तीमुळे राज्याला वेठीस धरले जाऊ शकत नाही. शहा यांच्याकडे ही मागणी नेमकी कशा प्रकारे केली जाणार, ते त्याचवेळी जाहीर केले जाईल. ‘प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि सर्वात शेवटी व्यक्ती’ असा भाजपचा नेहमीच नारा असायचा. मात्र गोव्यात या नार्‍याच्या उलटा कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. एका व्यक्तीसाठी संपूर्ण राज्य वेठीस धरले जात आहे. यासाठी भाजपचे नेते शहा यांच्याकडे गोव्याला पूर्णवेळचा मुख्यमंत्री नेमावा, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे. राज्यात 2017 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला जनादेश मिळाला असतानाही सत्ता काबिज करण्यामागे शहा यांचा हात असून आता शहा यांनी राज्याला नेतृत्व करण्यासाठी मुख्यमंत्री द्यावा, अशी भूमिका राहिल, असे चोडणकर यांनी नमूद केले.\nजनतेची मते जाणून घेणार\nकाँग्रेसचा राज्यात प्रचार करण्यासाठी पक्ष कार्यकर्ते ‘जनतेचे गार्‍हाणे, आमचे भोवंडी’ या कार्यक्रमांतर्गत राज्यातील बस, रिक्षा, टॅक्सी, मोटारसायकल पायलट आदी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणार आहेत. शहर वा गावातील बाजारासारख्या मध्यवर्ती ठिकाणी लोकांना भेटून त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. तसेच चाळीस मतदारसंघांत घरोघरी जाऊन नव्या सदस्यांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आखला असल्याची माहितीही चोडणकर यांनी दिली.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Confiscation-of-assets-of-over-two-thousand-merchants/", "date_download": "2018-11-15T06:52:17Z", "digest": "sha1:MZXKFURUQ725CNT2QFEMZVZLI52W5YKM", "length": 7147, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन हजारांहून अधिक व्यापार्‍यांच्या मालमत्तेची जप्‍ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दोन हजारांहून अधिक व्यापार्‍यांच्या मालमत्तेची जप्‍ती\nदोन हजारांहून अधिक व्यापार्‍यांच्या मालमत्तेची जप्‍ती\nदेशामध्ये एकच जीएसटी करप्रणाली लागू झाली असली तरी यापूर्वी असणार्‍या मूल्यवर्धित कराच्या थकबाकीप्रकरणी वस्तू व सेवा विभागाच्या वतीने 2100 व्यापार्‍यांच्या स्थावर जंगम मालमत्ता जप्‍तीची कार्यवाही सुरू केली आहे. तर जीएसटी विवरणपत्रे मुदतीत न भरणार्‍या करदात्यांचाही शोध घेण्याचे काम विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.\nकेंद्रसरकारने देशात सर्वत्र एकच जीएसटी करप्रणाली लागू करण्यापूर्वी राज्यामध्ये व्हॅट कर प्रणाली लागू करण्यात आली होती; पण व्हॅटमधील काही किचकट नियमांमुळे हा कर रद्द करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांकडून होऊ लागली. केंद्र सरकारने 2017 साली जीएसटी लागू झाल्यानंतर व्हॅट कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे व्यापारी वर्गाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला होता; पण व्हॅट करातील थकबाकीप्रकरणी व्यापार्‍यांना आता नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कोल्हापूर वस्तू व सेवा विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांतील 2100 थकबाकीदार व्यापार्‍यांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या आहेत; पण या नोटिसीची फारशी दखल न घेतलेल्या व्यापार्‍यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्���तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.\nयाशिवाय वस्तू व सेवाकरांतर्ग कोल्हापूर विभागामध्ये 71000 व्यापार्‍यांनी व्यवसायाची नोंदणी केली आहे. गेल्या वर्षभरापासून जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली आहे. व्यापार्‍यांनी यामध्ये नियमित विवरणपत्रे भरणे बंधनकारक आहे; पण अजूनही काही व्यापार्‍यांनी विवरणपत्र दाखल केली नसल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा व्यापार्‍यांविरोधातही कडक करावाई करण्यात येणार आहे. व्हॅट कराच्या थकबाकीप्रकरणी 2100 जणांच्या जंगम व स्थावर मालमत्तेवरील जप्‍तीच्या कारवाईने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\n'या' देशांच्या विरोधात अमेरिकेचा युद्धात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/MLA-rajesh-kshirsagar-criticise-on-BJP/", "date_download": "2018-11-15T06:36:08Z", "digest": "sha1:IFEE3GL4Y6PKB7QEN4WFTY57QHPQZCJ3", "length": 6082, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...म्‍हणून गुळाला मुंगळे चिकटले आहेत : आमदार क्षीरसागर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ...म्‍हणून गुळाला मुंगळे चिकटले आहेत : आमदार क्षीरसागर\n...म्‍हणून गुळाला मुंगळे चिकटले आहेत : आमदार क्षीरसागर\nभाजपकडे सत्ता असल्यानेच गुळाला मुंगळे डसले आहेत. शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न होत असून माझ्याविरोधात सगळे असले तरी जिल्ह्यात आठ आमदार निवडून आणून दाखविणार असल्याचे आ. राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी जाहीर केले.\nफी वाढ व डोनेशनविरोधात सरकारला जाग आणण्यासाठी शुक्रवारी (दि. 22) शिक्षण उपसंचालक कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आ. क्षीरसागर म्हणाले, प्रत्येक कार्यकर्ता हा शिस्तीतून घडलेला असून तो पक्षप्रमुखांकडे अडचणी मांडतो. पद मिळाले नाही म्हणून कोणी नाराज नाही. आगामी निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जाहीर केले. यास खीळ बसावी म्हणून आमदार नाराज असल्याच्या बातम्या विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. काही लोकांना सत्तेशिवाय जमत नाही, त्यामुळे सत्तेला मुंगळे चिटकले आहेत. सत्ता गेल्यावर सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील.\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर प्रेम होते. सहापैकी पाचवेळा शिवसेनेचा आमदार जनतेने निवडून देऊन सर्वाधिक यश दिले आहे. 2014 च्या निवडणुकीवेळी भाजपने युती तोडली. महाराष्ट्रात पंतप्रधानांपासून खासदार, मंत्र्यांच्या सभा झाल्या; परंतु शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पक्षावर नियंत्रण असून महाराष्ट्रावर त्यांचे लक्ष आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षहिताचा असेल, असे ते म्हणाले.\nस्वार्थासाठी आपणास मंत्रिपद नको आहे. साडेआठ वर्षांत जनतेची कामे केली आहेत. लिमिटेड मंत्री पदे असताना पक्षप्रमुख कोणा-कोणाला न्याय देणार याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात 15 आमदार निवडून आणण्यासाठी मंत्रिपद हवे आहे, असे आ. क्षीरसागर म्हणाले.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/BJP-District-President-Pramod-Jathar-opposed-the-Refinery-Project-in-Girye-Rameshwar/", "date_download": "2018-11-15T06:13:16Z", "digest": "sha1:4YHWKNHZNWS73QUJ5Y62RQVNZWG2R5AQ", "length": 10779, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काळे झेंडे दाखवून जठारांना अडविले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › काळे झेंडे दाखवून जठारांना अडविले\nकाळे झेंडे दाखवून जठारांना अडविले\nविजयदुर्ग येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाला जाणार्‍या भाजप जि��्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना गिर्ये रामेश्‍वर येथील रिफायनरी प्रकल्प विरोधकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. प्रकल्पाचे समर्थन करणार्‍या प्रमोद जठार यांना गिर्ये रामेश्‍वर येथील प्रकल्पविरोधी स्थानिकांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. गिर्ये कॅन्टीन येथे त्यांना अडविण्याचा प्रयत्न पोलिसांमुळे अशक्य झाला. मात्र रामेश्‍वर काटे येथे सुमारे पाचशेहून रिफायनरी विरोधक ग्रामस्थांनी जठार व त्यांच्या सहकार्‍यांचा गाड्या अडवून एक तास निदर्शने व घोषणाबाजी केली.रिफायनरी विरोधकांच्या तीव्र भावना लक्षात घेवून प्रमोद जठार यांना आपल्या सहकार्‍यांसह अखेर माघारी परतावे लागले.\nरिफायनरी विरोधात स्थानिकांच्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडून लवकरात लवकर याबाबत बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना हेलिअम डे दिवशी काळे झेंडे दाखवून रिफायनरीचा निषेध करण्याचा निर्णय संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार गिर्ये व रामेश्‍वर या दोन्ही गावांतील स्थानिक गिर्ये कॅन्टीन व रामेश्‍वर काटे येथे शनिवारी सकाळी 10 वा.पासून काळे झेंड्यासहीत दाखल झाले होते. यामध्ये महिलावर्गाचाही सहभाग होता. प्रकल्पविरोधी स्थानिक ग्रामस्थ काळे झेंडे दाखवून निदर्शने करणार असल्यामुळे याठिकाणी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.\nदेवगड येथील श्रध्दांजली सभा आटोपल्यानंतर विजयदुर्ग येथे कार्यक्रमासाठी जात असताना गिर्ये कॅन्टीन येथे स्थानिकांनी प्रमोद जठार यांना काळे झेंडे दाखवून त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अटकाव केल्यामुळे शक्य झाले नाही. मात्र, रामेश्‍वर-काटे येथे प्रमोद जठार यांना मोठ्या संख्येने असलेल्या स्थानिकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. 500 हून अधिक ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून जठार यांच्यासमोर निदर्शने केली. ‘रिफायनरी हटाव कोकण बचाव, जमीन आमच्या हक्‍काची नाही, कोणाच्या बापाची’ व प्रमोद जठार यांच्याविरोधात घोषणाबाजी करून रिफायनरीविरोधात तीव्र संताप व्यक्‍त केला. संतप्त ग्रामस्थांनी प्रमोद जठार यांना विजयदुर्ग येथे जावू देणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी प्रमोद जठार यांच्या गाडीच्या द��न्ही बाजूंना पोलिसांनी कडे केले. मात्र संतप्‍त ग्रामस्थांनी प्रमोद जठार यांनी गाडीतून खाली उतरून लोकांशी संवाद साधावा, अशी मागणी केली. रामेश्‍वर संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर, नासिर मुकादम, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, गिर्ये सरपंच रुपेश गिरकर यांनी येथील जनतेच्या रिफायनरी विरोधात भावना तीव्र असून त्यांच्या भावना समजून घ्याव्यात व माघारी जावे ,असे आवाहन प्रमोद जठार यांना केले.\nअखेर जठार यांनी स्थानिकांच्या भावनांना मान देत माघारी परतण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी स्थानिकांसमोर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स्थानिकांच्या तीव्र भावना मांडून लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन दिले. विजयदुर्ग पोलिस निरीक्षक संतोष कोळी व त्यांचे सहकारी, राज्य राखीव सुरक्षा दलाची फौज तैनात करण्यात आली होती. मात्र, स्थानिकांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या सहभागासमोर पोलिस कुमकही कमी पडली.\nप्रमोद जठार यांच्यासमवेत माजी आ. अ‍ॅड.अजित गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, सभापती जयश्री आडिवरेकर, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, पं.स.सदस्य रवींद्र तिर्लोटकर, नगरसेविका हर्षा ठाकूर, महेश खोत, बबलू सावंत, वाघोटण सरपंच कृष्णा आमलोसकर आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते होते.तर स्थानिक जनतेसमवेत रामेश्‍वर सरपंच विनोद सुके, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, जि.प.सदस्या वर्षा पवार, रामेश्‍वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर, गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ ठाकूर व ग्रामस्थ उपस्थित होते.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Marathi-Encyclopedia-now-on-mobile/", "date_download": "2018-11-15T06:15:44Z", "digest": "sha1:M2U76DQUGDMPYUO4YPTMCEDVLRFCQ4ZH", "length": 6015, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘मराठी विश्‍वकोश’ आता मोबाईलवर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ‘मराठी विश���‍वकोश’ आता मोबाईलवर\n‘मराठी विश्‍वकोश’ आता मोबाईलवर\nजाडजूड खंडांच्या रूपात असलेले मराठी विश्‍वकोशाचे ज्ञानभांडार आता मोबाइलवर उपलब्ध झाले आहे. विश्‍वकोश निर्मिती मंडळ व बुकगंगा यांच्या संयुक्‍त विद्यमाने ‘मराठी विश्‍वकोश’ या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली असून, त्यामुळे विश्‍वकोशाचा अमूल्य खजिना आता प्रत्येक मोबाइलवर वाचणे शक्य झाले आहे. याशिवाय मराठी शब्दकोश व शुद्धलेखनाचीही अनेक अ‍ॅप्स मोफत उपलब्ध असून, त्यातून मायमराठीचा जागर सुरू आहे.\nसन 1960 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विश्‍वकोश निर्मितीचे काम सुरू झाले. या कोशाचा प्रथम खंड 1976 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर प्रा. मे. पु. रेगे, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. श्रीकांत जिचकार, डॉ. विजया वाड व दिलीप करंबेळकर यांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत सुमारे 20 खंड पुस्तक रूपाने प्रकाशित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी हे संपूर्ण खंड सीडी व पेन ड्राइव्हमध्येही उपलब्ध करून देण्यात आले.\nपुणे येथील ‘बुकगंगा’चे संचालक मंदार जोगळेकर यांना विश्‍वकोशाचे अ‍ॅप तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर ‘बुकगंगा’च्या सामाजिक निधीतून हे अ‍ॅप तयार करण्यात आले व गेल्या महिन्यात ते प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करून देण्यात आले. या अ‍ॅपमध्ये विश्वकोशाचे वीस खंड, 151 विषय, 312 सूची, 18 हजार 163 लेख उपलब्ध आहेत. विषय, शीर्षक, खंड आदींनुसार त्यावर माहितीचा शोध घेता येतो. हे अ‍ॅप वापरण्यासाठी मोबाइलला इंटरनेट कनेक्शन असणे मात्र गरजेचे आहे.\nदरम्यान, अनेक तज्ज्ञांच्या अविश्रांत श्रमांतून विश्‍वकोशातील नोंदी तयार झाल्या असून, त्या विद्वानांकडून तपासून घेण्यात आल्या आहेत. मोठे संदर्भमूल्य असलेल्या या नोंदी जिज्ञासूंना अ‍ॅपद्वारे सुलभरीत्या उपलब्ध झाल्याने त्यांची पुस्तकरूपी खंड सोबत वागविण्याची मोठी गैरसोय दूर झाली आहे. हे सर्व खंड आता ऑडिओ रूपात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/LED-lights-in-smart-city/", "date_download": "2018-11-15T07:15:49Z", "digest": "sha1:XLMGDFBXRXNJNBQPO2BR7L3DNELTYATC", "length": 6830, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्मार्ट सिटी उजळणार एलईडी दिव्यांनी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › स्मार्ट सिटी उजळणार एलईडी दिव्यांनी\nस्मार्ट सिटी उजळणार एलईडी दिव्यांनी\nपिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पथदिवे ‘एलईडी’ने उजळणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वीजबचतीमध्ये दरवर्षी 30 ते 50 कोटींची बचत होणार आहे. ‘इस्को’ तत्त्वानुसार राबविण्यात येणार्‍या या कामासाठी सुरुवातीला पालिकेस कोणताही खर्च करावा लागणार नाही.\nमहापालिकेतर्फे एलईडी दिवे लावण्यास गेल्या 5 वर्षांपूर्वी सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 10.06 एमडब्ल्यूचे एकूण 38 हजार 755 एलईडी पथदिवे बसविर्‍यात आले आहेत. अद्याप शहरात 36 हजार 134 दिवे हे सोडियम व्हेपर, टी-फाईव्ह, सीएलएफ, मेटल हालाईट या प्रकाराचे आहेत. त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचे काम पालिका स्वखर्चातून किंवा ‘इस्को’ माध्यमातून करणार होती.\nमात्र, राज्यशासनाने 12 जानेवारीच्या अध्यादेशानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यांसाठी केवळ एलईडी दिवे बसविणे आणि त्यासाठी ईईएसएलसोबत करारनामा करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार पालिकेने ईईएसएलकडून माहिती व प्रकल्प प्रस्ताव मागविला. अद्याप शहरात 36 हजार 134 एलईडी दिवे बसविण्याची गरज आहे.\nसर्व दिवे चालू स्थितीत गृहीत धरून दिवाबत्तीचे वार्षिक वीजबिल 27 कोटी 39 हजार इतके आहे. जुने दिवे काढून एलईडी फिटिंग बसविण्यात येणार आहेत. त्याची 7 वर्षांची वॉरंटी आहे. मध्यवर्ती नियंत्रित कक्षातून दिवे नियंत्रित करणारी यंत्रणा असणार आहे. देखभाल व दुरुस्ती ईईएसएल करणार असून, पायाभूत सुविधा पालिकेस द्यावे लागणार आहेत. एलईडी दिवे लावल्यानंतर होणार्‍या बिल व खर्चाच्या बचतीची अँन्युटी बेसीसवर रक्‍कम पालिकेला 7 वर्षे ईईएसएलला द्यावी लागणार आहे. ईईएसएलसोबत करारास मान्यतेचा विषय मंगळवारी (दि.14) होणार्‍या शहर सुधारणा समिती सभेपुढे आहे.\nरस्त्यानुसार दिव्यांचा प्रकाश होणार नियंत्रित\nया कामासाठी सुरूवातीला पालिकेस कोणताही खर्च करावा लागणार नाही. सर्व एलईडी दिव�� ईईएसएल लावणार आहे. सध्याच्या व एलईडी दिवे बसविल्यानंतर दिव्यांच्या प्रकाश तीव्रतेचा पाहणी अहवाल तयार करण्यात येणार आहे. नॅशनल लाईटींग कोडनुसार रस्त्यावर आहे तशीच किंवा त्यापेक्षा जास्त सुधारित लक्स लेवल ठेऊन दिव्यांचे वॅटेज निश्‍चित केले जाणार आहे.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-temperature-39-degree-105752", "date_download": "2018-11-15T07:08:04Z", "digest": "sha1:PWUULWLX46E7O2VREL2GYC3LXJQE5IY3", "length": 13275, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News temperature on 39 degree सिंधुदुर्गात पारा 39 अंशावर | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गात पारा 39 अंशावर\nमंगळवार, 27 मार्च 2018\nसावंतवाडी - मार्चअखेर उन्हाच्या झळा वाढल्याने जिल्ह्याला चांगलेच चटके सहन करावे लागत आहेत. आतापर्यत 39 अंशापर्यंत पारा पोचला आहे. आतापर्यंतची स्थिती पहाता मे महिन्यात याहीपेक्षा तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे.\nसावंतवाडी - मार्चअखेर उन्हाच्या झळा वाढल्याने जिल्ह्याला चांगलेच चटके सहन करावे लागत आहेत. आतापर्यत 39 अंशापर्यंत पारा पोचला आहे. आतापर्यंतची स्थिती पहाता मे महिन्यात याहीपेक्षा तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे.\nउन्हाळा आला की कडक उन्हाळ्याचे चटके फक्त महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा भागालाच सहन करावे लागत अशी स्थिती होती; मात्र अलिकडच्या दोन-तीन वर्षात या स्थितीत बराच बदल झाला असून कोकणातील सिंधुदुर्गालाही उष्णतेचा झळा चांगल्याच पोचू लागलेल्या आहेत. या आठवड्यात काहीसे वातावरण दमट स्वरुपाचे राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nतसे दोन दिवस वातावरणात दमटपणा निर्माण झाल्यामुळे वातावरणातल्या उकाड्यात आणखी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार 24 ला 36 अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली तर 25 ते 27 या तीन दिवसात या हंगामात आतापर्यतच्या सर्वा��� जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यात हे तीन दिवस 39 अंश सेल्सिअस एवढे सरासरी तापमान राहिले होते.\nमार्च अखेरीलाच 39 अंशचा पारा यापूर्वी गेला नव्हता. तोडावर असलेल्या एप्रिल व त्यानंतर मे महिन्यात उष्णतेच्या आणखी झळा जिल्ह्याला सहन कराव्या लागणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील पाच दिवस मात्र उष्णतेचे कमाल तापमान काहीसे खाली येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे यात 33 ते 34 अंश सेल्सिअस एवढे तापमान राहणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान गेला आठवडा या जिल्ह्यासाठी सर्वात तापदायक ठरला आहे.\nजिल्ह्यात वातावरणामध्ये पुन्हा बदल जाणवू लागले आहे. आज दिवसभर दमट वातावरण होते. आर्द्रतेचे प्रमाणही जास्त जाणवत होते. वातावरण असे वारंवार बदलू लागल्यास जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला हादरे बसणार आहे.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nधुळे जिल्ह्यातील सर्वच सुतगिरण्यांमध्ये कापूस खरेदी बंद\nकापडणे (ता. धुळे) : जिल्ह्यात दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. बागायतदार शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी खेडा पध्दतीत कापसाची विक्री...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n\"पुल'कित विश्‍व आज उलगडणार\nपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त \"सकाळ'तर्फे आयोजित \"पुलं'चे साहित्यविश्‍व उलगडून दाखवणारा...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्���वहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/99?page=90", "date_download": "2018-11-15T06:12:04Z", "digest": "sha1:XTNBSERC25XBRWYZDQDVXKXGOWOHY47G", "length": 4273, "nlines": 125, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्यक्तिमत्व : शब्दखूण | Page 91 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्यक्तिमत्व\nRead more about दिलीप प्रभावळकर\nमहर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे\nRead more about महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/981__aacharya-vinoba-bhave", "date_download": "2018-11-15T06:04:30Z", "digest": "sha1:INURYLVYL4UHJCGBE664T6AD5QUJ34AL", "length": 18984, "nlines": 469, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Aacharya Vinoba Bhave - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nGandhi Jase Pahile Janale Vinobanni (गांधी जसे पाहिले जाणले विनोबांनी)\nPrempanth Ahinsecha (प्रेमपंथ अहिंसेचा)\nRamdasanchi Bhajane (रामदासांचीं भजनें)\nSthitpradnya Darshan (स्थितप्रज्ञ दर्शन)\nUpnishdancha Abhyas (उपनिषदांचा अभ्यास)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्��क्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/community-reverse-light-shining-ones-webseries-26479", "date_download": "2018-11-15T07:01:48Z", "digest": "sha1:P7WMMQOCMREQBCJ36P3LDDQH7VEAF5DW", "length": 16206, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Community reverse light shining ones 'webseries' समाजातील ज्वलंत विषयावर प्रकाश टाकणारी \"वेबसीरिज' | eSakal", "raw_content": "\nसमाजातील ज्वलंत विषयावर प्रकाश टाकणारी \"वेबसीरिज'\nशब्दांकन : बापूसाहेब पाटील\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nसध्याचं युग तंत्रज्ञानाचं आहे. या युगात वावरताना सामान्य जनता सर्वाधिक इंटरनेटचा वापर करताना दिसतेय, याचाच वेध घेत आम्ही या क्षेत्रात उडी घेतली व त्यातच काहीतरी वेगळं निर्माण करायचं, असा संकल्प केला आणि मग डोक्‍यात आले \"द डायरी ऑफ सायको' ही आगळी वेगळी वेबसीरिज. ही वेबसीरिज सुरू करताना आम्ही लक्षात घेतले, की वेबसीरिजना दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चाललाय, दर आठवड्याला नवीन वेबसीरिज येतेय पण वेबसीरिज म्हणजे टाइमपास, हलकं-फुलकं, कॉमेडी, व्हल्गर भाषा किंवा मग बोल्ड असा काहीतरी समज बऱ्याच जणांना झालाय. पण \"द डायरी ऑफ सायको' या सर्व समजांना छेद देणारी वेबसीरिज आम्ही सुरू केली.\nसध्याचं युग तंत्रज्ञानाचं आहे. या युगात वावरताना सामान्य जनता सर्वाधिक इंटरनेटचा वापर करताना दिसतेय, याचाच वेध घेत आम्ही या क्षेत्रात उडी घेतली व त्यातच काहीतरी वेगळं निर्माण करायचं, असा संकल्प केला आणि मग डोक्‍यात आले \"द डायरी ऑफ सायको' ही आगळी वेगळी वेबसीरिज. ही वेबसीरिज सुरू करताना आम्ही लक्षात घेतले, की वेबसीरिजना दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चाललाय, दर आठवड्याला नवीन वेबसीरिज येतेय पण वेबसीरिज म्हणजे टाइमपास, हलकं-फुलकं, कॉमेडी, व्हल्गर भाषा किंवा मग बोल्ड असा काहीतरी समज बऱ्याच जणांना झालाय. पण \"द डायरी ऑफ सायको' या सर्व समजांना छेद देणारी वेबसीरिज आम्ही सुरू केली. ही भारतातील पहिली \"फाऊंड फुटेज' वेबसीरिज आहे.\nमू. जे. महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागात शिकत असताना सुरवातीपासूनच नाट्यक्षेत्रात काहीतरी नवीन निर्माण करण्याची आस होती. त्याप्रमाणे बी.ए. नाट्यशास्त्र पदवी पूर्ण केल्यानंतर मुंबई गाठलं. मुंबईत काही काळ या क्षेत्रात प्रयत्न केल्यानंतर माझी निवड नाट्यक्षेत्रातील नामवंत अशा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्य�� पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली. नाट्यशास्त्रातील सर्वांगीण विकास नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये झाला. शिक्षण घेतल्यानंतर मी \"द वंडरफूल बेड' हा लघुपट तयार केला आणि या लघुपटाला \"स्पेक्‍ट्रम फिल्म फेस्टिव्हल'मध्ये रौप्यपदक मिळालं. माझ्या यशस्वी करिअरला या लघुपटापासून सुरवात झाली. नंतर मी \"कलर्स मराठी' या वाहिनीवरच्या \"तू माझा सांगाती' या मालिकेसाठी संवादलेखन केले. रझाकार, क्‍लासमेट्‌स यासारख्या काही सिनेमे आणि मालिकेसाठी मी डबिंगही केलं. त्यासोबतच मी आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपटामध्ये किशोरवयीन संभाजी महाराजांची भूमिका तर लवकरच हिंदी सिनेमातही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.\nहे सारं करताना माझ्या मनात सतत काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची आस लागून होती. मी खूप विचार केला आणि तरुणाची सध्याला सर्वांत जास्त मागणी असलेल्या वेबसिरीजचा माझ्या मनात शोध लागला आणि त्यातच पेट घेतला \"द डायरी ऑफ सायको' या माझ्या नवीन स्वलिखित व दिग्दर्शित वेबसीरिजने. मराठीमध्येही या जेनरवर एकही सिनेमा किंवा मालिका नाही ही पहिलीच क्राइम थ्रिलर म्युझिकल वेबसीरिज. या वेबटिझरला \"वीझर' हे नाव जगात पहिल्यांदा वापरले गेले आणि चित्रपट क्षेत्रातल्या काही कलाकारांकडून या \"एक्‍सपरिमेंट- धाडसाबद्दल' भरभरून कौतुक होते आहे. या वेबसीरिजच्या ट्रेलरला आणि विझरला यू-ट्यूब वर भरभरून प्रतिसाद आले आणि 26 जानेवारीला या वेबसीरिजचा पहिला एपिसोड आम्ही रिलीज करणार आहोत.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nनागपूर - राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathiweed-control-kharip-vegetble-crops-agrowon-maharashtra-8977", "date_download": "2018-11-15T07:02:06Z", "digest": "sha1:B4KW5SVTVBX6CMIEEULJPNGZULI3TXB2", "length": 15502, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,weed control in kharip vegetble crops, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरीप हंगामातील भाजीपाला पिकांतील तणनियंत्रण\nखरीप हंगामातील भाजीपाला पिकांतील तणनियंत्रण\nखरीप हंगामातील भाजीपाला पिकांतील तणनियंत्रण\nडॉ. मधुकर भालेकर, कीर्ती भांगरे, ध­नश्री पाटील\nमंगळवार, 5 जून 2018\nभाजीपाला पिकांच्या उत्पादनामध्ये तणांमुळे मोठ्या प्रमाणात घट होते. त्यासाठी वेळीच त्याबाबत उपाययोजना कराव्यात. आवश्‍यकतेनुसार खुरपणी किंवा इतर मशागतीय पद्धतींचा अवलंब करावा. आवश्‍यकता भासल्यास तणनाशकांचाही वापर करावा.\nभाजीपाला पिकांच्या उत्पादनामध्ये तणांमुळे मोठ्या प्रमाणात घट होते. त्यासाठी वेळीच त्याबाबत उपाययोजना कराव्यात. आवश्‍यकतेनुसार खुरपणी किंवा इतर मशागतीय पद्धतींचा अवलंब करावा. आवश्‍यकता भासल्यास तणनाशकांचाही व���पर करावा.\nभाजीपाला पिकात एक किंवा दोन खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. दोन ओळीमध्ये अधिक अंतर असणाऱ्या पिकांमध्ये कोळपणीसुद्धा करता येते. मात्र, अलीकडे वाढती मजुरी आणि मजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या होत आहे. कांदा पिकामध्ये लागवड कमी अंतरावर होते. त्यामुळे खुरपणीचा खर्च जादा येतो. उशिरा खुरपणी केल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच रोग किडीं­ना पोषक वातावरण तयार होते. अशा स्थितीमध्ये तणनाशकांचा वापर करणे अपरिहार्य होते. मात्र, तणनाशकांचा वारंवार वापर करणे टाळावे. त्याऐवजी पिकांची फेरपालट, हिरवळीची पिके (उदा. ताग, धैंचा) आणि कमी कालवधीत जलद वाढणाऱ्या पिकांची लागवड (चवळी) करून तणांचा काही प्रमाणात बंदोबस्त करता येतो.\nभाजीपाला पिकामध्ये तण­नाशकाचा वापर करण्यापूर्वी...\nपिकांसाठी शिफारशीत तणनाशकांचाच वापर करावा.\nतण­ानाशकाची वापरण्याची वेळ (उदा. लागवडीपूर्वी किंवा लागवडी­नंतर) विचारात घ्यावी.\nतण­नाशकांचे प्रमाण (प्रतिलिटर पाणी) अत्यंत नेमके घ्यावे.\nकांदा, मिरची पिकांसाठी तण­नाशकांचा वापर\nकांदा - ऑक्झिफ्लोरफे­न १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी - लागवडी­नंतर दुसऱ्या पाण्याच्या आधी पूर्ण शेतावर फवारावे.\nमिरची - पेंडीमिथॅलीन २.२५ ते २.५० मि.लि. प्रति लिटर पाणी - लागवडी­नंतर दुसऱ्या पाण्याच्या अगोदर फवारावे.\nसंपर्क : डॉ. मधुकर भालेकर, ०२४२६-२४३३४२\n(अखिल भारतीय सम­न्वित भाजीपाला संशोधन प्रकल्प,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fraud-maka-seed-9209", "date_download": "2018-11-15T07:11:25Z", "digest": "sha1:DCOFCXS2RMRIUBQTIMMO7RG34XMW6G2B", "length": 14341, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Fraud of maka seed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमका बियाणे खरेदीत फसवणूक : शेतकऱ्याची तक्रार\nमका बियाणे खरेदीत फसवणूक : शेतकऱ्याची तक्रार\nमंगळवार, 12 जून 2018\nजळगाव ः मका बियाण्यांसंबंधी फसवणूक झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याची तक्रार गोद्री (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील शेतकरी दिलीप गुमानसिंग पवार यांनी तहसीलदार व पंचायत समितीकडे केली आहे.\nजळगाव ः मका बियाण्यांसंबंधी फसवणूक झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याची तक्रार गोद्री (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील शेतकरी दिलीप गुमानसिंग पवार यांनी तहसीलदार व पंचायत समितीकडे केली आहे.\n२७ मार्च रोजी जामनेरातील एका कृषी केंद्रातून स्वीट कॉर्न मक्‍याचे एक किलो बियाणे २२५० रुपयांना घेतले. त्याची दीड एकरात चार बाय पावणेचार फूट अंतरात ठिबकवर २८ मार्चला लागवड केली. मक्‍याची वाढ चांगली झाली. एका झाडाला चार कणसेही लागली, पण कणसात दाणे भरले नाहीत. एका कणसात फक्त पाच ते सहा दाणे आहेत. त्यानंतर कृषी केंद्रातूच खते व विद्राव्य खते घेतली. त्यासाठी किमान १५ हजार रुपये खर्च आला. याबाबतची तक्रार संबंधित बियाणे कंपनीकडे केली, पण कंपनीने आपला दोष नसून तो कृषी केंद्रचालकाचा आहे. केंद्रचालकास ते बियाणे विक्री न करण्याचे बजावले होते, असे बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीने म्हटले आहे.\nकृषी केंद्रचालकाकडे यासंदर्भात माहिती दिली, परंतु ते ही दखल घ्यायला तयार नाही. या प्रकारामुळे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभाग, तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. त्यांनी पाहणी करायचे आश्‍वासन दिले आहे. मक्‍याला दाणेच न लागल्याने अपेक्षित उत्पादन येणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी पवार यांनी केली आहे.\nतहसीलदार पंचायत समिती कृषी विभाग agriculture department\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) ��ाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखप���ी गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82/", "date_download": "2018-11-15T05:59:54Z", "digest": "sha1:L4FUD4FITEANFBDUBVXZHMKEXXYUEZOB", "length": 10254, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे मेट्रोचे माहिती केंद्र अखेर संभाजी उद्यानातच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे मेट्रोचे माहिती केंद्र अखेर संभाजी उद्यानातच\nमहापालिकेने दिली 2 गुंठे जागा\nतंबूच्या साहित्याने उभारणार कक्ष\nपुणे- पुणे मेट्रो प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी महामेट्रोने माहिती केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. यासाठी सुरू असलेल्या जागेची शोध मोहीम अखेर वर्षभरानंतर थांबली आहे. या केंद्रासाठी श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील 2 गुंठे जागा तीन वर्षांच्या कराराने देण्यास महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. त्या बाबतचे पत्रही महामेट्रोस पाठविण्यात आले आहे. त्यामुळे माहिती केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nसंभाजी उद्यानात बांधकामासाठी जागा शिल्लक नसल्याने तंबूच्या साहित्याने हे केंद्र उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाची माहिती पुणेकरांना मिळावी, तसेच शंकाचे निराकारण होण्यायासाठी हे केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोला वर्दळीच्या ठिकाणची जागा हवी होती. त्यामुळे पालिकेकडे संभाजी उद्यानातील जागेची मागणी करण्यात आली. मात्र, या उद्यानात बांधकामासाठी जागाच नसल्याने महापालिकेने ही जागा देण्यास नकार देत महामेट्रोला कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी पाणी पुरवठा केंद्रातील 3 गुंठे अथवा पेशवे उद्यानाबाहेरील पार्किंगमधील 1 गुंठा जागा देण्यास तयारी दर्शविली होती.\nमात्र, पेशवे उद्यानाची जागा दोन्ही मेट्रो मार्गापासून दूर असल्याने तर कर्वे रस्त्यावरील जागा सोयीची नसल्याने महामेट्रोकडून शहराच्या मध्यवर्ती भागातील जागेची मागणी महापालिकेकडे करण्यात येत होती. दोन आठवड्यांपूर्वी मेट्रोला जागा देण्याबाबत बैठक झाली होती. या बैठकीत संभाजी उद्यानातील जागा देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली होती. त्यानुसार, बालगंधर्व रंगमंदिर पोलीस चौकीमागील 2 गुंठे जागा देण्यात येणार आहे.\n…म्हणून पोलीस चौकीजवळील जागा\nमहामेट्रोच्या माहिती केंद्रासाठी उद्यान विभागाने संभाजी उद्यानाच्या गेटजवळील जागा देण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, उद्यान सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत बंद असल्याने माहिती केंद्रही बंद ठेवावे लागेल. त्यामुळे मेट्रोकडून ती जागा नाकारण्यात आली होती. दरम्यान, पोलीस चौकीच्या मागील बाजूस बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात उद्यानात जाण्यासाठी आणखी एक लहान गेट आहे. हे गेट दिवसभर उघडे ठेवणे शक्‍य असल्याने ही नवीन जागा निश्‍चित करण्यात आल्याचे उद्यान विभागप्रमुख अशोक घोरपडे म्हणाले. त्यामुळे उद्यान बंद असतानाही हे केंद्र सुरू राहणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजून महिन्यात मोदी-जिनपिंग द्विपक्षीय बैठक\nNext articleपुणे : पासधारकांची अपूर्ण माहिती पीएमपीला अंगलट\n बालदिन कार्यक्रमावेळी अंगणवाडीला आग\nआरटीओ कार्यालय की, भंगारचे दुकान\nरॉकेलसाठी द्यावे लागणार हमीपत्र\nपालिकेत “डर्टी पिक्‍चर’ करणारे सापडले\n छे, ही तर निवडणुकीची तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0-25-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T06:01:19Z", "digest": "sha1:JDFMFRD6NZSZIQN2ASXS2KHO7MXBIZCE", "length": 9679, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रॉपर्टी कार्डवर 25 दिवसांत नोंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रॉपर्टी कार्डवर 25 दिवसांत नोंद\nतत्पर सेवा देण्यासाठी एक पाऊल\nपुणे- गावठाण आणि नागरी भागातील जमीन किंवा सदनिका यांची खरेदी-विक्री झाल्यानंतर प्रॉपर्टी कार्डवर खरेदीदाराची नोंद होण्याचा कालावधी जमाबंदी आयुक्त कार्यालयाने कमी केला आहे. त्यानुसार जर संबधित मिळकतीबाबत काही वाद नसेल, तर 25 दिवसांत खरेदीदारांची नोंद प्रॉपर्टी कार्डवर येणार आहे. पूर्वी या नोंदीसाठी 30 दिवसांचा कालावधी लागत होता. “ईज ऑफ डुईंग बिजनेस’ अंतर्गत तत्पर सेवा देण्यासाठी हा कालावधी कमी करण्यात आला आहे.\nराज्यातील शहरांमध्ये भूमी अभिलेख विभागाकडून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. सध्या पुणे शहरात सदनिका अथवा जमिनीच्या खरेदी -विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर दस्ताची प्रमाणित प्रत घेऊन भूमी अभिलेख विभागात जाऊन सादर करावी लागते. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून नोटिसा काढून 30 दिवसांची मुदत दिली जाते. मुदतीत यावर हरकत दाखल झाली नाही. तर त्यानंतर प्रॉपर्टी कार्डावर संबंधित खरेदीदारांची नोंद घातली जाते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणास लागणार वेळ लागतो. फेरफार नोंदीसंदर्भात काही वाद नसल्यास 30 दिवसात नोंद घेण्यात येत होती. नागरिकांना “ईज ऑफ डुईंग बिजनेस’ अंतर्गत तत्पर सेवा देण्याकरिता हा कालावधी कमी करण्याबाबतची बाब भूमि अभिलेख विभागाच्या विचाराधीन होती. त्यानुसार भूमि अभिलेख विभागाने फेरफार नोंदी संदर्भात वाद अथवा हरकत नसल्यास त्याची नोंद 25 दिवसात घेण्याचे आदेश दिले असून त्याबाबतचे अधिसूचना प्रसिध्द केली आहे.\nयामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यानंतर संबंधित मिळकतीच्या मिळकतपत्रिकेवर मालकी हक्काची नोंद घालण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत होणार आहे. खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर दस्त नोंदणी विभागाकडून लगेच एक ईमेल भूमी अभिलेख विभागाला पाठविला जाणार आहे. त्या मेलचा आधार घेऊन संबंधित जमीन अथवा सदनिकेच्या मिळकतीवरील मालकी हक्काची खात्री भूमी अभिलेख विभागाकडून केली जाईल. ती खात्री झाल्यानंतर लगेच नाव नोंदणीसाठीची नोटीस तयार करण्यात येणार आहे. नोटिशीची मुदत संपल्यानंतर जर याबाबत कुणाचाही हरकत नसेल तर प्रॉपर्टी कार्डवर खरेदीदाराच्या नावाची नोंद घातली जाणार आहे. त्यासाठी खरेदीरांना भूमी अभिलेख कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअफगाणिस्तानच्या नंगेहार बॉबस्फोटाची जबाबदारी घेतली इसिसने\nNext articleवाकी-भाम येथे अर्भक आढळले\nरस्ते खोदाईत कर्मचाऱ्यांचा सहभाग\nस्वाइन फ्लूचे आणखी 6 रुग्ण आढळले\n बालदिन कार्यक्रमावेळी अंगणवाडीला आग\nआरटीओ कार्यालय की, भंगारचे दुकान\nरॉकेलसाठी द्यावे लागणार हमीपत्र\nपालिकेत “डर्टी पिक्‍चर’ ��रणारे सापडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-11-15T05:47:19Z", "digest": "sha1:IY64VC3YRA6QTXOKDJSLBXLEH7TKBRCY", "length": 6855, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाळेत होणारे गोळीबार थांबवा; अमेरिकन नागरिकांची आर्त मागणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशाळेत होणारे गोळीबार थांबवा; अमेरिकन नागरिकांची आर्त मागणी\nफ्लोरिडा : फ्लोरिडामधील पार्कलँड येथील शाळेत मागील महिन्यात एका माजी विद्यार्थ्याने गोळीबार केला होता. त्यात १७ विद्यार्थी ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले होते. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी तातडीने पावेल उचला, अशी मागणी करत अमेरिकन नागरिक आणि पालकांनी राजधानी वॉशिंग्टन येथे मोठा मोर्चा काढला आहे.\nया मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले आहेत.‘मार्च फॉर अवर लाइव’ असे नाव या मोर्चाला देण्यात आले आहे. शाळांमध्ये होणारा गोळीबार थांबवा, विद्यार्थ्यांना बंदूक मिळतेच कशी असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला आहे. शाळेत झालेल्या या गोळीबारानंतर अमेरिकेत पालकांनी ठिकठिकाणी मोर्चे काढले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यात लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleज्ञानेश्‍वर कारखाना अध्यक्षांच्या गटातच ऊस गाळपाचा प्रश्‍न गंभीर\nNext articleचार बॅंकांचे विलीनीकरण होणार नाही- शिव प्रताप शुक्‍ला\nरोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापुरात दाखल\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\nसायबर हल्ल्यांची संख्या वाढली\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/ncp-take-decision-ban-movement-currency-25273", "date_download": "2018-11-15T07:09:59Z", "digest": "sha1:HCZNJB535HVDM4IPWQDJUOCUNZETIVTM", "length": 15701, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP take the decision to ban the movement of currency सामान्यांचे मोदी सरकारमुळे हाल | eSakal", "raw_content": "\nसामान्यांचे मोदी सरकारमुळे हाल\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nधुळे - मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे राष्ट्���वादी कॉंग्रेसने समर्थन केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार स्थिती सुरळीत होण्यासाठी 50 दिवस वाट पाहिली. त्यासह आजही आणि पुढे अनेक महिने गरीब, सामान्यांसह शेतकरी व विविध घटकांचे हालच होणार असल्याचे स्पष्ट आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा हा परिपाक असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर व जिल्हा शाखेने आज धरणे आंदोलनातून केली.\nधुळे - मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने समर्थन केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार स्थिती सुरळीत होण्यासाठी 50 दिवस वाट पाहिली. त्यासह आजही आणि पुढे अनेक महिने गरीब, सामान्यांसह शेतकरी व विविध घटकांचे हालच होणार असल्याचे स्पष्ट आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा हा परिपाक असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर व जिल्हा शाखेने आज धरणे आंदोलनातून केली.\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शहराध्यक्ष मनोज मोरे, महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमेर अन्सारी, माजी महापौर मोहन नवले, जयश्री अहिरराव, एसटी महामंडळाचे संचालक किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील आदींच्या नेतृत्वात आंदोलन झाले. विलास खोपडे, कमलेश देवरे, संजय वाल्हे, बन्टी मासुळे, नंदू येलमामे, मनीषा ठाकूर, कशीश उदासी, गुलशन उदासी, कांतिलाल दाळवाले, शोएब बेग मिर्झा, इरफान अहमद फजलू रेहमान यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.\nमोदी सरकारविरोधात घोषणाबाजीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह आंदोलकांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना घेराव घातला व सरकारवर 13 प्रश्‍नांची सरबत्ती करणारे निवेदन देत चर्चा केली. नोटाबंदीनंतरचे हाल केंद्र, राज्य सरकार आणि प्रशासनाने थांबवावेत, पैसे काढण्यावरील निर्बंध मागे घ्यावेत, अशी मागणी केली. नोटाबंदीमुळे देश भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसामुक्त होईल आणि निर्णयानंतर स्थिती सुरळीत होण्यासाठी 50 दिवस वाट पाहा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. परंतु, नियोजनाअभावी आणि विविध बदलाचे 50 दिवसात 63 \"जीआर' काढावे लागल्याने नागरिकांच्या हालअपेष्टात वाढ होत गेली. रांगा कमी झाल्या नाही. पैसे काढण्यावर निर्बंध राहिल्याने जनता त्रस्तच आहे. शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्यांना कुणी वाली राहिला नाही. विविध क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. याचा जाब सरकारने द्यावा आणि स्थिती तत्काळ सुधारावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.\nनोटाबंदीमुळे किती प्रमाणात भ्रष्टाचार कमी झाला, देश दहशतवादापासून मुक्त झाला का, किती काळा पैसा बाहेर आला व विदेशातून परत आला, रांगा का कमी होत नाहीत, हक्काचे पैसे काढण्यावर अद्याप निर्बंध का, शेतकऱ्यांचे नुकसान, देशात रांगेत शंभराहून अधिक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडणे, लाखो हातांचा रोजगार बुडाला त्यास जबाबदार कोण, कॅशलेसबाबत पायाभूत सुविधा पुरेशा आहेत का, असे अनेक प्रश्‍न आंदोलकांनी उपस्थित केले.\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://santosh-kale.blogspot.com/2012/06/blog-post_29.html", "date_download": "2018-11-15T06:10:20Z", "digest": "sha1:Z34JJQPNKGDYGR6KTREK4D6LYRRSSOKX", "length": 26353, "nlines": 188, "source_domain": "santosh-kale.blogspot.com", "title": "JAY JIJAU: 'आपण सगळे ब्राह्मण' की 'आपण सगळे घाबरट'!", "raw_content": "\nआम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु - जगद्गुरू संत तुकाराम महाराज\nशुक्रवार, २९ जून, २०१२\n'आपण सगळे ब्राह्मण' की 'आपण सगळे घाबरट'\nआपण सगळे ब्राह्मण या ग्रुपचा लोगो.\nहाच लोगो ब्राह्मण महासभेनेही स्वीकारला आहे.\nब्राह्मणांतर्फे अत्यंत गुप्त पद्धतीने चालविण्यात येत असलेल्या +आपण सगळे ब्राह्मण+ या फेसबुक ग्रुपवरील लोकांनी अनिता पाटील या नावाचा धसका घेतला आहे. या ग्रुपवर अनिता पाटील यांच्या विषयी कोणतीही पोस्ट टाकायची नाही, असा नियमच या लोकांनी करून ठेवला आहे. या नियमाचे उल्लंघन करणारावर अ‍ॅडमीनकडून हकालपट्टीची कारवाई केली जाते. +आपण सगळे ब्राह्मण+ या ग्रुपविषयीची माहिती +अबाऊट+ या सदराखाली देण्यात आली आहे. ग्रुपची माहिती १) ग्रुप कशासाठी आणि २) कशासाठी नाही आणि २) कशासाठी नाही अशा दोन पोटमथळ्यांत समाविष्ट करण्यात आली आहे. +कशासाठी नाही+ या पहिल्याच मुद्यात अनिता पाटील यांनी लिहिलेल्या कोणत्याही लेखावर प्रतिक्रिया देऊ नये असे सदस्यांना बजावण्यात आले आहे.\nयांना पाण्यातही अनिता पाटील दिसते का\nअनिता पाटील यांचा 'अ' सुद्धा उच्चारायचा नाही, असा फतवा काढल्यानंतरही या ग्रुपमधील सदस्य अनिता पाटील ब्लॉगवरील लेखांवर टीका टिप्पणी करणयाचे सोडायला तयार नव्हते. त्यानंतर ग्रुपच्या अ‍ॅडमीनने सक्त ताकिद देणारे दुसरे कलम या सदरात घातले. +अनेक वेळा विनंती करूनही सभासद लव्ह जिहाद, अनिता पाटील, संभाजी ब्रिगेड ... (इ. अनेक विषयांची यादी येथे आहे) वर प्रतिक्रिया टाकीतच आहेत. त्यामुळे आता या विषयावर सक्त बंदी घालण्यात आली आहे.+ अशा आशयाची सक्त सूचना या कलमात टाकण्यात आली आहे. औरंगजेबाच्या सैनिकांनी संताजी आणि धनाजी यांचा एवढा धसका घेतला होता, की त्यांच्या घोड्यांनाही पाण्यात संताजी-धनाजी दिसत असत. आपण सगळे ब्राह्मण या ग्रु��वरील ब्राह्मणांची अवस्था अगदी अशीच झाली आहे. त्यांना सकाळी संध्येनंतर आचमन करायला घेतलेल्या पाण्यातही बहुधा अनिता पाटील हा ब्लॉग दिसत असावा. अनिता पाटील असे शब्द कानी पडताच ब्राह्मणवाद्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. याचे कारण अगदी साधे आहे. अनिता पाटील ब्लॉगवर जे सत्य मांडण्यात आले आहे, त्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही. कारण ब्लॉगवरील प्रत्येक वाक्याला ब्राह्मणी ग्रंथांतील भक्कम पुरावा जोडण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली आहे. ग्रुपवर मात्र हे लोक शूरवीरतेचा आव आणत असतात. या परिस्थितीत एवढेच सांगावेसे वाटते की, +आपण सगळे ब्राह्मण+ हे नाव या ग्रुपला अजिबात शोभत नाही. +आपण सगळे घाबरट+ असे नाव ग्रुपला द्यायला हवे. ते अधिक शोभून दिसेल.\n+आपण सगळे ब्राह्मण+ या फेसबुक ग्रुपवर अ‍ॅडमीनने टाकलेले सर्व नियम खाली जसेच्या तसे :\nमित्र हो, बऱ्याच वेळेस हे विचारले गेले कि ह्या ग्रुप कश्यासाठी सुरु केला आहे, उद्दिष्ट आहे काय\nह्याचे स्पष्टीकरण अनेक वेळा दिले गेले होते पण ति माहिती विखुरलेल्या स्वरूपात होती. म्हणून एकाच ठिकाणी सलग्न अशी देण्याचा प्रयत्न करतो आहोत. सूचना, दुरुस्ती व मार्गदर्शन ह्याचे स्वागतच असेल.\nसुरुवातीला एक कबुली देणे गरजेचे आहे. मराठी टाईप करताना चूक झाली कि \"आपण सगळे ब्राह्मण\" ऐवजी \" आपण सगळे ब्राम्हण\" झाले. हे टाईप करताना काही मर्यादा होत्या, नजरेतून हि गोष्ट निसटली व नंतर 200 पेक्षा ज्यास्त सभासद झाल्याने ति चूक दुरुस्त करणे अशक्य झाले. त्याबाबत असंख्य वेळेस क्षमायाचना ही करून झाले. तरी सर्व सभासदांना नम्र विनंती कि झालेल्या ह्या चूकीची परत परत ग्रुप मध्ये चर्चा करू नये.\n१) जे आपले बांधव व्यवसाय करतात त्यांना एकमेकांची मदत होवून व्यवसाय ही वाढेल व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपल्याच बांधवांचा फायदा होईल. म्हणजे आपल्याला काही गोष्टींची, सेवेची आवशक्यता असेल, तर सर्व प्रथम आपल्यातलेच ही गरज भागवू शकणारे शोधणे. त्यासाठी सभासद आपल्या व्यवसायाची माहिती, जाहिरात करू शकतात. ज्यांना एखादी सेवा, खरेदी व मार्ग दर्शन हवे असेल तर ते इथे विनंती करू शकतात. जे सभासद ह्यातले जाणकार आहेत ते मदत करतील. जी मदत विनामूल्य करणे शक्य आहे ति केली जाईल. व जी मोबदला शिवाय करता येणार नाही ते सेवा देणारे व घेणारे मग एकमेकांच्या सं��र्क व संवादाने ठरवतील. नवीन जे व्यवसायात प्रयत्न करू इच्छित असतील त्यांना नव्या नव्या संधीची माहिती मिळेल.\n२) दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीच्या संधी व त्यांची माहिती. आपले बरेच बांधव शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी व बड्या उद्योग समुहात निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या जागी काम करतात. त्यांनी त्यांना माहित असेलेल्या उपलब्ध संधींची माहिती इथे देणे म्हणजे आपल्यातील सभासदांना त्याचा फायदा होईल. बेरोजगार किंवा नोकरी बदलण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना मदत होईल. नोकरी शोधणारे ही आपली माहिती देवू शकतील.\n३) संवादातून विचारांचे आदान-प्रदान होईल, कलाकार, होशी कलाकार, वेगळ्या छंद जोपासणारे, काही हटके केलेले, काही आपल्या वेगळीच कला जोपासणारे ह्यांची माहिती सर्वांना होईल, त्याना व्यासपीठ मिळेल, कौतुकही होईल व एकादी चांगली संधी हे उपलब्ध होईल.\n४) आपल्या समाजातील गरजवंत आहेत त्यांना शक्य असेल तेवढी मदत करणे. बऱ्याच भागात विशेष करून ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणा विषयी अनास्था दाखवली जाते. मग आर्थिक परस्थिती नाजूक असल्याचे कारण असते, मग कसेतरी करून लग्न करून दिले म्हणजे पालकांची जबाबदारी संपली. दुसरा हाही समज असा कि शिकून काय करणार, चूल व मुल ही सांभाळणे आहे. तसेच काही मुलांच्याही बाबतीत होते. शिक्षणात विशेष प्रगती नसेल कि लागलीच शिक्षण बंद केले जाते मग मिळेल त्या कामाला लावले जाते. शिक्षण नसल्याने मिळणारे काम हे अश्या तश्याच स्वरूपाचे असते. मग सोबत हे तशीच. हळू हळू व्यसने, बेफिकीरपणा, नको त्या मार्गाला जातात. मग पुढचे सगळेच बारगळते. म्हणतात कि घरातला एक जण शिकला कि पूर्ण घर सुधारते. हेच इथे होत नाही. अश्या गरजवंत विद्यार्थी शोधणे व त्यांना योग्य ति मदत करणे.\n५) आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा कि आर्थिक मदत कशी उभा करायची त्यासाठी काही जेष्ठ व सन्मानीय सदस्यांशी चर्चा चालू आहे. एकादी एनजिओ सारखी संस्था स्थापन करणे, ज्यामुळे दानशूर व्यक्तीकडून देणगी स्विकारू शकू व योग्य त्या प्रकारे वापरता येईल. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत एक खाते उघडावे म्हणजे इच्छुक तिथे आपली मदत जमा करतील. जशी जशी प्रगती होत जाईल, त्याची सविस्तर माहिती प्रसारित केली जाईलच.\nसध्या तरी कार्यक्षेत्र मर्यादितच ठेवणे. नंतर अनेक गोष्टी करणे आहे पण सगळ्याच गोष्टी एकच वेळेस करण्याचा विचार केला कि मग एकही काम पूर्ण समर्कतेने करणे शक्य आहोत नाही.\n१) सध्या बऱ्याच ठिकाणी आपल्या समाजाविषयी, आपल्या पूर्वजाविषयी चुकीचा प्रचार केला जातो. ज्यांना झोपेचे सोंग घेवून असे प्रकार करावयाचे आहेत ते खुशाल करोत. त्याना आपण त्यांच्या पातळीवर जावून उत्तरे देवू शकत नाही कारण आपण आपली पातळी सोडणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यात हातभार लावण्या सारखे आहे, आता राहिला अनिता पाटील चा विषय, इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते कि ति हे सगळे का करत असावी तिला आपल्याला दुखवायचे आहे व आपण दुखावले गेलो किंवा तिच्या पातळीवर जावून बोलत राहिलो तर तिला अपेक्षित अशीच प्रतिक्रिया देण्यासारखे नाही का तिला आपल्याला दुखवायचे आहे व आपण दुखावले गेलो किंवा तिच्या पातळीवर जावून बोलत राहिलो तर तिला अपेक्षित अशीच प्रतिक्रिया देण्यासारखे नाही का कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण कुत्र्याला चावतो का कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण कुत्र्याला चावतो का म्हणून अश्या पोस्ट मग त्या A ते Z ह्यातल्या कोणत्याही ग्रेड च्या लोकांनी केलेल्या असो वा त्याला प्रतिक्रिया देणे असो ह्या पैकी कोणताच प्रकार इथे होणार नाही.\n२) अनेक वेळा विनंती करून ही सभासद वारंवार लव्ह जिहाद, अनिता पाटील, मांसाहार, दारू, ब्राह्मणाच्या मुलींचा आंतरजातीय विवाह, संभाजी ब्रिगेड, आपल्याच मुली कश्या चुकतात, खरे ब्राह्मण असला तर असे कराल, तसे कराल ह्या सगळ्याना मनाई आहे सद्या, पूर्वी नव्हती पण अतिरेक झाला ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणून आता बंदी आहे. कृपया इथे लक्षात घेणे असे आहे कि नाण्याला दुसरी बाजू असते. एकांगी विचार व पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत. ह्या वर बरेच सभासद विचारतात हे खरे नाही का, खरे ब्राह्मण असला तर असे कराल, तसे कराल ह्या सगळ्याना मनाई आहे सद्या, पूर्वी नव्हती पण अतिरेक झाला ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणून आता बंदी आहे. कृपया इथे लक्षात घेणे असे आहे कि नाण्याला दुसरी बाजू असते. एकांगी विचार व पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत. ह्या वर बरेच सभासद विचारतात हे खरे नाही का आपण आपल्या मुलीना सावध करू नये का आपण आपल्या मुलीना सावध करू नये का मला वाटते आजकाल इतरही मार्गाने त्यांना त्याची माहिती असते व त्याबाबत आपण काही सार्वजनिक रित्या बोलणे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा ढवळ करणे आहे ज्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही.\n३) ग्रुपवर निखळ विनोद, कविता, सुविचार, शायरी व छोटे छोटे संदेश जे बहुतेक मोबाईल वरून पोस्ट केले जातात. त्याना मनाई नाही पण त्याचेच गर्दी ज्यास्त होते व मग महत्वाच्या पोस्ट पडद्यामागे जातात किवा मागे पडतात. ह्याबाबत अडमीन वेळोवेळी व योग्य ती भूमिका घेतीलच, त्याबाबत चर्चा किवा वाद होणे नाही, त्यात अडमीन ह्यांचा निर्णय अंतिम असेल.\n४) कोणतेही पोस्ट, लेखन, उतारे व छायाचित्रे ग्रुपवर टाकताना एक लक्षात घेणे कि इथे सर्व वयाची, पुरुष व महिला सभासद आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या जावू नयेत वा वेगळा अर्थ अभिप्रेत होईल अश्या पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत. कोणी पोस्ट केल्यातर लागलीच काढून टाकण्यात येतील. त्याबाबतही अड्मीन ह्यांचा निर्णय हा अंतिम राहिला.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले Santosh Kale\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमी लिहित असलेले लेख योग्य आहेत का\nसत्यपालची सत्यवाणी- Satyapal Maharaj\nबहुजन स्त्री जीवन- अडवोकेट वैशाली डोळस\nमहासम्राट बळीराजा- व्याख्याते प्रदीपदादा सोळुंके\nआपल्या महाराष्ट्रातील हीरे (1)\nआम्ही नामदेवरायांचे वारकरी (1)\nएकाच ध्यास - बहुजन विकास (2)\nछ. शिवराय आणि रामदास (10)\nछ. संभाजी महाराज (2)\nछत्रपती शिवाजी महाराज (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (1)\nदै. मूलनिवासी नायक (2)\nबहुजनांचे खरे शत्रू (1)\nबळीराजा महोत्सव २०१२ (1)\nब्राम्हण बुद्धिमान असतात काय\nभारतारत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1)\nमराठा व कुणबी (1)\nमराठा सेवा संघ (1)\nमला आवडलेले लेख (1)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे (1)\nराजमाता जिजाऊ जन्मस्थळ (1)\nलखुजी राजे जाधव यांचा वाडा (1)\nवर्तमान पत्रातील लेख (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ( VBVP ) (1)\nवीर भगतसिंह विध्यार्ती परिषद (1)\nशिवशाहीर राजेंद्र कांबळे (1)\nसंत नामदेव ते संत तुकाराम (1)\nह. मो. मराठे (1)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://hairstylesformen.in/2015/01/18/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T06:53:02Z", "digest": "sha1:6CSE4NPSLUJPRE7K3ZVQDZH2UPTFWACG", "length": 4451, "nlines": 52, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "गुपित आयुवेर्दातच दडलेले असल्याचे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सांगितले. - HairStyles For Men", "raw_content": "\nगुपित आयुवेर्दातच दडलेले असल्याचे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सांगितले.\nया वयातही माझा आवाज चांगला आहे आणि डोक्यावर काळे केस आहेत, याचे गुपित आयुवेर्दातच दडलेले असल्याचे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सांगितले.\nआयुवेर्द औषधींच्या संतुलन आयुवेर्द या रिटेल चेनचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी संतुलन आयुवेर्दचे प्रमुख डॉ. बालाजी तांबे, डॉ. रघुनाथ माशेलकर, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, उद्योजक प्रल्हाद छाब्रिया आदी उपस्थित होते. यावेळी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी मान्यवरांशी संवाद साधला.\nलहानपणी आमची आई घरी केलेेले ब्रह्माीतेल डोक्याला लावायची आणि आवळा, बेहडा आणि त्रिफळा चूर्णाने आम्ही डोळे धुत आलोे आहोत. आज ७६ व्या वषीर्ही मला चष्मा नाही आणि केसही चांगले आहेत, असे भोसले म्हणाल्या. अॅलोपॅथी आणि आयुवेर्द दोहोंचा समन्वय साधला जावा, असे डॉ. कोल्हे म्हणाले. पारंपरिक ज्ञान आपली इंटलेक्चुअल प्रॉपटीर् असून त्यावर केवळ आपलाच हक्क असल्याचे डॉ. माशेलकर म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/photos/2487-thailand-visitor-ganesh-visarjan", "date_download": "2018-11-15T06:21:45Z", "digest": "sha1:CLPKBC6NC7F5BTWP7B2PQDIOC3Q3KA6Q", "length": 4000, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "थायलंडच्या पाहुण्यांनी मुंबईत केले बाप्पाचे विसर्जन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nथायलंडच्या पाहुण्यांनी मुंबईत केले बाप्पाचे विसर्जन\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nप्रियंकाच्या झग्याची सोशल मिडीयावर खिल्ली\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/saudi-arabia-woman-driver-ban-ends-on-24th-june-293773.html", "date_download": "2018-11-15T06:03:36Z", "digest": "sha1:JLW76P7VTNDFAXZNKPLNQ6FD3EUF7I5I", "length": 5097, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सौदी महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, दशकांपासूनची ड्रायव्हिंगवरची बंदी उठवली–News18 Lokmat", "raw_content": "\nसौदी महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, दशकांपासूनची ड्रायव्हिंगवरची बंदी उठवली\nसौदी अरेबियातल्या महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सौदी महिलांना गाडी चालवण्याचा हक्क देणाऱ्या कायद्याची आजपासून अंमलबजावणी सुरू झालीये.\nजेद्दा, 24 जून : सौदी अरेबियातल्या महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सौदी महिलांना गाडी चालवण्याचा हक्क देणाऱ्या कायद्याची आजपासून अंमलबजावणी सुरू झालीये.हेही वाचारखडलेल्या पावसाचं दमदार कमबॅक\nरणबीर कपूर 2020मध्ये आलियाशी लग्न करणार\nचारचाकी गाडीचा शोध लागून शतकाहून अधिक काळ झाला. पण सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवण्यास बंदी होती. काही महिन्यांपूर्वी सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी कायद्यात बदल करणार असल्याचं जाहीर केलं. सौदीची अर्थव्यवस्था वाढवायची असेल, तर अधिकाधिक महिलांनी नोकरी करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी त्यांना ड्रायव्हिंग अनिवार्य आहे. हाच विचार करून बिन सलमान यांनी कायद्यात मोठी सुधारणा केली.सौदी सरकारनं गेल्या 4 जूनला 10 महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स दिलं होतं. यांचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झाले होते.सौदी अरेबियात महिलांना ड्रायव्हिंगची का परवानगी नव्हतीसौदीमध्ये सुन्नी मुस्लिम जास्त राहतात. ते पारंपरिक आहेत. तिथल्या कायद्याप्रमाणे महिला पती, भाऊ, पिता किंवा मुलगा यांनाच सोबत घेऊन बाहेर पडू शकतात. एकट्या नाही. मग अशा देशात महिला स्वत: कार चालवणं फार दूरची गोष्ट.सौदीचे राजपुत्र मोहम्मद बीन सलमान यांना देशाची छबी बदलायचीय. म्हणून बरेच कायदे बदलले जातायत.\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/all/page-8/", "date_download": "2018-11-15T06:35:44Z", "digest": "sha1:ZCZ77WYWAG2ZVZKFGZOTCFXVFTNLG447", "length": 11345, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मारहाण- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्��ीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nतरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड\nया जमावाने तरुणाच्या हत्येतील आरोपात रेड लाईट एरियातील एका महिलेला बेदम मारहाण केली.\nएमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांना अटक\nएमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपचे नेते पोलिसांच्या ताब्यात\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nएकाच साच्यातून चार रिव्हॉल्वर , चार जणांचा खून\nवाजपेयींच्या शोकप्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला अटक\nFBवरून वाजपेयींवर टीका करणाऱ्या प्राध्यापकाला बेदम मारहाण, VIDEO VIRAL\nएमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nमहाराष्ट्र Aug 17, 2018\nVIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले\nअटलजींची अंत्ययात्रा; सुरक्षेची तमा न बाळगता मोदी- शहा पायी चालत सहभागी\nवाजपेयींच्या निधनानंतर पूनम महाजनांना आली वडिलांची आठवण, शेअर केला हा भावूक फोटो\nVIDEO: अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घ्यायल्या गेलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/with-arya/", "date_download": "2018-11-15T06:58:41Z", "digest": "sha1:UQGWEHZT4KMIENXEIXAHIIWQRFK2F65Q", "length": 8820, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "With Arya- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांन�� पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nगरजू रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांसाठी मुंबईत दोन घास अन्नसेवा\nकेईएम आणि टाटा हॉस्पिटलच्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचा थोडा दिलासा दिलाय 'वुईथ आर्या' या एनजीओनं.\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिद���\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Solapur/Vithal-Jadhav-former-mayor-of-solapur-booked-under-cheating/", "date_download": "2018-11-15T06:44:59Z", "digest": "sha1:I7OYJOKQLSBTMIZKJZDPVJCDEERAN6JJ", "length": 5473, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " सोलापूर : माजी महापौरांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : माजी महापौरांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा\nसोलापूर : माजी महापौरांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा\nबनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन जागेची परस्पर विक्रि करुन फसवणुक केल्याप्रकरणी माजी महापौरांसह तिघांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nविठ्ठल करबसू जाधव (वय 62, रा. घर नं. 3, भैरू वस्ती, लिमयेवाडी, सोलापूर), यल्लप्पा काशिनाथ जाधव (वय 34), संतोष काशिनाथ जाधव (वय 27, दोघे रा. शहा नगर, भटक्या विमुक्त झोपडपट्टी, वांगी रोड, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सचिन लक्ष्मण तळभंडारे (वय 39, रा. भैरु नगर, न्यु आरटीओ रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nसचिन तळभंडारे यास वारसा हक्काने मिळालेली व तळभंडारेच्या मालकीची उत्तर सोलापूर तालुक्यातील गट नं. 30 मधील 1 हेक्टर 63 आर या जागेचे विठ्ठल जाधव यांनी बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन घेतले. वास्तविक हे कुलमुखत्यारपत्र देणारे पांडुरंग भगवान तळभंडारे व मल्लिकार्जुन भैरु तळभंडारे हे कुलमुखत्यारपत्र देण्यापूर्वीच मयत झालेले असताना त्यांना हयात दाखवून व खरेदीच्यावेळी हजर दाखवून बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल जाधव यांनी यल्लप्पा जाधव व संतोष जाधव यांच्याशी संगनमत करुन 17 ऑगस्ट 2017 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात जागेची परस्पर विक्रि करुन फसवणुक केली. म्हणून जाधव यांच्यासह तिघांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याबाबत तळभंडारे यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रारी अर्ज केला होता. त्या अर्जाची चौकशी होऊन अखेर सदर बझार पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कजागवाले तपास करीत आहेत.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/2671-heavy-rain-in-aurangabad", "date_download": "2018-11-15T06:37:26Z", "digest": "sha1:BD7QIGGBC6RUZ64LVLMJSGGUAXT6BJUL", "length": 6003, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा\nजय महाराष्ट्र न्यूज, औंरंगाबाद\nमागील काही दिवसांत पावसाने दडी मारल्याने मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळाच्या छायेत होता. मात्र, औरंगाबदसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच विदर्भ व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.\nऔंरगाबादच्या एमजीएमच्या हवामान केंद्रात सुमारे 75 मिलिमीटर तर चिकलठाणा केंद्रात 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.\nया अतिवृष्टीचा फटका सुमारे 4 हजार घरांना पडला. घरामध्ये सर्वत्र पाणी जमले असून घरांना तळ्याचे स्वरूप आले होते. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nनैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात सक्रिय झाला असून सलग 3 दिवस राज्यात वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडत आहे. शनिवारपर्यंत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.\nश्रीलंकेत पावसाचं थैमान, 91 जणांचा मृत्यू\nया कारणासाठी इंदौरमध्ये लावण्यात आलं 2 तरुणांचं लग्न\nहा पावसाळा की हिवाळा\nपुढच्या पाच तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजल���ी वेगळीच प्रतिक्रिया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/gopinath-mundanes-dream-will-be-complete-successful-follow-up-by-pankaja-pritam-munde/", "date_download": "2018-11-15T06:20:16Z", "digest": "sha1:JG67NWR3ZI2OCZUREMQQA263CLSWPWSC", "length": 10060, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गोपीनाथ मुंडेंचे 'ते' स्वप्न लवकरच होणार पूर्ण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगोपीनाथ मुंडेंचे ‘ते’ स्वप्न लवकरच होणार पूर्ण\nपंकजा-प्रितम मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश\nमुंबई / बीड : बीड जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी केलेला सततचा पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात ४२५ कोटी रूपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावरून २०१९ पर्यंत रेल्वे धावण्याचे जिल्हा वासियांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंडे प्रयत्नशील असून त्यादृष्टीने रेल्वेचे काम सध्या वेगाने सुरू आहे.\nनुकत्याच सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्यातील २५ रेल्वे प्रकल्पांसाठी २४४६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात नगर-बीड-परळी मार्गाला ४२५ कोटी रूपये मिळाले आहेत. अर्थसंकल्पापूर्वी पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची मुंबईत भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या मार्गाला भरभरून निधी उपलब्ध झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेले बीडच्या रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या प्रकल्पात लक्ष घातले आहे. २६१ किमी लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी २८०० कोटी रू. लागणार असून केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे याचा खर्च उचलत आहेत. सध्या या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे.\nमार्च २०१७ मध्ये नगर ते नारायणडोह या साडेबारा किमी दरम्यान कामाची चाचणी सात डब्यांची रेल्वेही धावली होती. आता कामाचा वेग पाहता लोणी ता. आष्टी पर्यंत रूळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले असून बीड पर्यंत १२० किमी रेल्वे लिकिंग म्हणजे रूळ अंथरण्याची सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा मार्च अखेर सोलापूरवाडीपर्यंत रेल्वे धावण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे व प्रितम मुंडे हया रेल्वे अधिकारी व जिल्हा प्रशासनाशी या कामाविषयी सातत्याने संपर्कात आहेत. एकूणच य��� रेल्वे मार्गावर सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता २०१९ मध्ये रेल्वे धावण्याचे जिल्हा वासियांचे स्वप्न निश्चित पूर्ण होणार आहे.\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathiguruji.com/japan/", "date_download": "2018-11-15T05:52:39Z", "digest": "sha1:N6ECTFOVILSAHLSXXSUYEWSEFO4G3TXZ", "length": 18200, "nlines": 95, "source_domain": "marathiguruji.com", "title": "उगवत्या सूर्याचा देश जपान बद्दल रंजक माहिती - मराठी GURUJI", "raw_content": "\nनिखळ मनोरंजनाचा नवीन पत्ता\nउगवत्या सूर्याचा देश जपान बद्दल रंजक माहिती\nजपान आशिया खंडातील एक महत्वाचा देश आहे. हा देश 4 मोठे व अनेक लहान बेटांचा मिळून बनला आहे. चीन, रशिया व कोर���या यासारखे बल्याढय देश Japan चे शेजारी देश आहेत. जपानी लोक त्यांच्या देशाला निप्पोन म्हणतात. याचा अर्थ होतो उगवत्या सूर्याचा देश. अश्या ह्या अजब Japan देशाविषयी काही गजब गोष्टी जाणून घेऊयात.\nJapan छोट्या मोठ्या 6852 बेटांचा मिळून बनला आहे. ह्या पैकी फक्त 340 बेटांचे क्षेत्रफळ 1 वर्ग किलोमीटर पेक्षा जास्त आहे. 6852 बेटांपैकी फक्त 4 बेटांवर 97 टक्के जपान वसला आहे. व बाकीच्या 6849 बेटांवर 3 टक्के जपान वसला आहे.\nजपान च्या तैसीरोजिम्मा नावाच्या बेटाला Cat Island अस म्हणले जाते कारण ह्या बेटावर 100 लोक राहतात परंतु 400 पेक्षा जास्त मांजर राहतात. ह्या बेटावर कुत्र्यांना न्यायला बंदी आहे.\nजपान मध्ये वृद्ध लोकांची संख्या तुलनेने जास्त आहे तर भारतामध्ये 14 -25 ह्या वयोगटातील लोकसंख्या जास्त आहे.\nजपान चा 70 टक्के हिस्सा पर्वतीय आहे, ज्यामध्ये 200 पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत.\nभारताचे क्षेत्रफळ Japan पेक्षा 18 पटीने जास्त आहे . तर लोकसंख्या 10 पटीने जास्त आहे.\nजपानी लोकांचं सरासरी आयुष्यमान ८२ वर्षे इतके आहे, जगात सर्वात जास्त सरासरी आयुष्यमान असणारा हा देश आहे. जपान मध्ये १०० पेक्षा जास्त वय असणारे ५०००० लोक आहेत.\nफॅमिली व्यवसाय चालवण्यासाठी जपान मध्ये तरुण मुलांना दत्तक घेतले जाते.\nलोकसंख्येचा विचार करता जपानचा अकरावा क्रमांक लागतो.\nजपानच्या एकूण क्षेत्रफळाच्या 13 टक्के जागेवर शेती केली जाते तर भारतच्या एकूण क्षेत्रफळाच्या 47 टक्के जागेवर शेती केली जाते.\nफुगू माश्यापासून बनवलेले पदार्थ जपान मध्ये खूप प्रसिद्ध आहेत. हे पदार्थ फुगू नावाच्या विषारी माश्यापासून बनवले जातात. हे फार जोखमीचं काम आहे आणि फक्त परवानाधारक व्यति च हे काम करू शकतात. हा परवाना मिळवण्यासाठी 7-11 वर्षे प्रशिक्षण घ्यावे लागते.\nJapan मध्ये फक्त जपानी भाषेमध्ये च शिक्षण दिले जाते. जपानी लोकांना त्याच्या मातृभाषेचा खूप अभिमान आहे.\nJapan मध्ये मुलांना वयाच्या १० व्य वर्षापर्यंत कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही.\nजपान चा साक्षरता दर १००% आहे. जपानच्या वृत्तपत्रांमध्ये दुर्घटना, राजकारण, वाद-विवाद ह्या विषयांवर बातम्या छापल्या जात नाहीत, फक्त आवश्यक असणाऱ्या गोष्टीच छापल्या जातात.\nSumo हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तसेच बेसबॉल सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर खेळाला जातो.\nएक परदेश तरुण Japan मध्ये शिक्षण घेत होता, एके दिवशी ��्याने सरकारी ग्रंथालयातून एक पुस्तक वाचण्यासाठी घरी नेले. त्या पुस्तकामध्ये खूप दुर्मिळ अशी चित्रे होती, त्या विद्यार्थ्याने त्या पुस्तकामधून ती चित्रे काढून घेतली व पुस्तक ग्रंथालयाला परत केले. जेव्हा हि गोष्ट ग्रंथालयाच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी रीतसर त्याच्याविरुद्ध तक्रार केली. त्याची शिक्षा म्हणून त्या तरुणाला जपान मधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्या देशाच्या कोणत्याही विद्यार्थ्याला त्या ग्रंथालयात प्रवेश देण्यात आला नाही.\nJapan मध्ये विद्यार्थी व शिक्षक मिळून त्याच्या वर्गाची स्वच्छता करतात.\nJapan च्या चहुबाजूने समुद्र आहे, तरीही इथले २७% मासे हे बाहेरून आयात केले जातात.\nभारतामध्ये व्हेंडिंग मशीन्स फक्त ATM म्हणूनच वापरल्या जातात, परंतु Japan मध्ये अश्या व्हेंडिंग मशीन्स आहेत कि ज्यामधून अंडी, दूध, केळी, नूडल्स अश्या गोष्टी मिळतात. जपान मध्ये अश्या ५५ लाख व्हेंडिंग मशीन्स आहेत.\nJapan हा एकमेव असा देश आहे कि जो मुस्लिम लोकांना नागरिकता प्रदान करत नाही. इथे मुस्लिम लोकांनां भाड्याने घर मिळणे देखील अवघड आहे.\nJapan मध्ये ११ मार्च २०११ ह्या दिवशी आलेला भूकंप हा आतापर्यंतचा सर्वात जास्त शक्तिशाली भूकंप आहे. हा भूकंप ९ रिश्टर स्केल इतक्या ताकदीचा होता. जपान मध्ये दरवर्षी जवळ जवळ १५०० भूकंप येतात म्हणजे दररोज ४ भूकंप.\nजपान मध्ये हत्या-दर खूप कमी आहे. सगळ्यात कमी हत्या होणाऱ्या देशांच्या यादीत जपान चा क्रमांक दुसरा आहे. इथे २,००,००० लोकांमागे एक हत्या होते.\nजपान एकमेव देश आहे ज्याच्यावर अणुबॉम्ब चा हल्ला झाला आहे. अमेरिका ने ६ ऑगस्ट व ९ ऑगस्ट १९४५\nला हिरोशिमा व नागासाकी ह्या शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते. ह्या बॉम्बना Little -Boy व Fat -Man हि नावे दिली होती.\nजपानी लोक वेळेचे काटेकोर पण पालन करतात. इथल्या रेल्वे जास्तीत जास्त १८ सेकंड उशिरा धावतात.\nजपान च्या कोणत्याच विद्यपीठामध्ये अरबी अथवा इतर कोणतीही इस्लामी भाषा शिकवली जात नाही.\n२०१५ पर्यंत जपान मध्ये रात्री उशिरा पर्यंत नाचण्यास बंदी होती.\nJapan मध्ये प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांपैकी २०% पुस्तके Comic books असतात.\nजपान कडे कोणतीही नैसर्गिक साधनसंपत्ती नाहीये तसेच दरवर्षी शेकडो भूकंप येतात, असं असूनही जपान जगातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.\nजपान मध्ये वापरले जाणारे ९०% मोबाईल फोन वॉटर-प्रूफ आहेत कारण इथले लोक अंघोळ करताना देखील मोबाईल चा वापर करतात.\nजपान हा जगातला सर्वात मोठा वाहन निर्माता देश आहे.\nJapan ची ९६% लोकसंख्या बौद्ध धर्माचे पालन करते. सर्वात जास्त बौद्ध-धर्मीय लोकसंख्येच्या बाबतीत जपान चा चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो.\nJapan मध्ये एक अशी बिल्डिंग आहे, जिच्या आतून हायवे जातो.\nकाळ्या मांजरीला जपान मध्ये शुभ मानलं जाते.\nजपान मध्ये वापरले जाणारे ९०% मोबाईल फोन वॉटर-प्रूफ आहेत कारण इथले लोक अंघोळ करताना देखील मोबाईल चा वापर करतात.\nजपान मध्ये साफ-सफाई ची खूप काळजी घेतली जाते. जेव्हा जपानी लोक ग्रंथालयचे पुस्तक परत करतात तेव्हा ते UV किरणांचा वापर करून स्वच्छ केली जातात.\nजपान मध्ये बसशी नावाचा एक प्रसिद्ध पदार्थ खाल्ला जातो, ह्यामध्ये घोडयाचे कच्चे मांस आले व कांद्याबरोबर खाल्ले जाते.\nJapan ऍनिमेशन टीव्ही चा सर्वात मोठा उत्पादक आहे, एकूण ऍनिमेशन इंडस्ट्री चा ६०% हिस्सा जपान चा आहे.\nजपान मध्ये मुलांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त संख्या पाळीव प्राण्यांची आहे.\nआतापर्यंत जपान ने २६ नोबेल पुरस्कार मिळवले आहेत.\nजगातली सर्वात प्राचीन लाकडी इमारत जपान मध्ये आहे. होर्युजी ह्या मंदिराची हि इमारत आहे.\nJapan मध्ये बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या लोकांची संख्या खूप कमी आहे. इथली ९८% लोकसंख्या मूळ जपानी लोकांची आहे.\nजपान मध्ये ऑफिस मध्ये काम करताना झोपण्यास मान्यता आहे.\nJapan मध्ये कुणी रेल्वे खाली आत्महत्या केली तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांकडून नुकसान भरपाई घेतली जाते.\nजपान मध्ये हॉटेल मध्ये टीप देणं अशुभ मानलं जाते.\nजपान हा जगातला सर्वात मोठा वाहन निर्माता देश आहे.\nJapan ची ९६% लोकसंख्या बौद्ध धर्माचे पालन करते. सर्वात जास्त बौद्ध-धर्मीय लोकसंख्येच्या बाबतीत जपान चा चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो.\nJapan मध्ये कोणत्याही बिल्डिंग मध्ये चौथा मजला नाहीये. इथे तिसऱ्या नंतर पाचवा मजला असतो. जपान मध्ये ४ ह्या अंकाचा उपयोग करणे अशुभ मानलं जाते.\nजगात सर्वात जास्त आत्महत्या Japan मध्ये होतात.\nJapan मध्ये कामगारांसाठी असणारे कायदे खूप चांगले आहेत. कोणतीही कंपनी त्यांच्या कामगारांना सहजासहजी कामावरून काढून टाकू शकत नाहीत. त्याना असं करायचं असेल तर त्या कामगारांना मोठी रक्कम द्यावी लागते.\nजपान मध्ये १ जानेवारी ला नवीन वर्षाचे स्वागत मंदिरात १०८ वेळा घंटा वाजवून केले जाते.\nमाहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे मराठी GURUJI पेज लाईक करायला विसरू नका…\nजगावेगळा देश उत्तर कोरिया च्या जगावेगळ्या गोष्टी…\nआपल्या भारत देशाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी…..\nPrevious Article वाढदिवस विशेष: रतन टाटांचा प्रेरणादायक जीवन प्रवास\nNext Article कॅप्टन कूल: महेंद्रसिंग धोनी – माहित नसलेल्या रंजक गोष्टी\nFACTS ABOUT MONKEYS IN MARATHI माकडांबद्दल माहित नसलेल्या २० अद्भुत गोष्टी |\nSachin Tendulkar Marathi Information | क्रिक्रेट चा देव सचिन तेंडुलकर बद्द्दल रंजक माहिती\nकॅप्टन कूल: महेंद्रसिंग धोनी – माहित नसलेल्या रंजक गोष्टी\nउगवत्या सूर्याचा देश जपान बद्दल रंजक माहिती\nवाढदिवस विशेष: रतन टाटांचा प्रेरणादायक जीवन प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/238", "date_download": "2018-11-15T07:20:46Z", "digest": "sha1:VS644E7TLYWTZPIYKRJ2DW3OY7TROX3Z", "length": 21766, "nlines": 477, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कनेक्टिकट : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उत्तर अमेरिका /अमेरिका (USA) /कनेक्टिकट\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन. फोटो आवडले तर नक्की लाईक करा.\nसॅन फ्रांसिस्को / सॅन होजे\nसंयुक्त अरब अमिराती (UAE)\nRead more about कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nआपल्या त्या ह्यांना भेटण्यासाठी गटग\nआपले ते हे १८ जुलै रोजी बागराज्यात पिस्काटावेमध्ये असणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी म्हणून समस्त मानेमंडळींनी वाकडी वाट करून येण्याचे करावे. त्यांना घाबरून प्रेमा आणि माया दडून बसल्यात हे आधीच जाहीर करते आहे. अधिक चौकशी केल्यास मानेंकरवी अपमान करण्यात येइल.\nRead more about आपल्या त्या ह्यांना भेटण्यासाठी गटग\nप्रेमा, माया आणि जिव्हाळाभौजी स्नेहसंम्मेलन\nप्रेमा आणि माया यांनी जिव्हाळाभावोजी यांच्या सन्मानार्थ एक कौटुंबिक स्न्हेहसंमेल्लन बागराज्यात ठेवले आहे. तर बागराज्यकरांनी आपल्या (तळ)घराची दारं उघडावित, बागेत खुर्च्या मांडाव्यात किंवा ठिकाणं सुचवावीत अशी प्रेमळ गळेपडू विनंती.\nRead more about प्रेमा, माया आणि जिव्हाळाभौजी स्नेहसंम्मेलन\nबारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३\nप्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....\nसध्या ठरलेला प्लान :\nशनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच\nमसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी\nपुलाव - वृंदा ताई\nदही वडे, म.ब. - सिंडी\nडिजर्ट आणि पोळ्या - बुवा\nए वे ए ठि\nRead more about बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३\nअमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३\nगेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..\nहिवाळी ए वे ए ठि\nRead more about अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३\nपंडित बिरजू महाराजः कॉन्सर्ट ऑफ द लेजंड\nसुप्रसिद्ध नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम.\nकार्यक्रमाविषयी अधिक माहिती आणि तिकीटांसाठी इथे भेट द्या.\nAID विषयी अधिक माहितीसाठी इथे पहा.\nRead more about पंडित बिरजू महाराजः कॉन्सर्ट ऑफ द लेजंड\nकनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री\nकनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.\nRead more about कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री\nबारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२\n. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .\nतारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता\nसिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव\nसायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी\nस्वाती_आंबोळे - वालाची उसळ\nवैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर\nझक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या\nबाईमाणूस - चिकन/मटण रस्सा\nएबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या\nनात्या - भेळेचं सामान\nफचिन - खायची पाने\nRead more about बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२\nबारा ए.वे.ए.ठी, १८ जुन २०११\nRead more about बारा ए.वे.ए.ठी, १८ ��ुन २०११\nन्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.\nए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६\nसुमंगल : मँगो पाय\nपन्ना : चिकन करी\nएबाबा : तिळाच्या वड्या\nझक्की : बियर वाईन.\nस्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात\nवैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका\nसिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..\nसायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम\nमैत्रेयी : कढी पकोडे\nसिम : साध्या पोळ्या/फुलके\nनात्या : गुळाच्या पोळ्या\nपरदेसाई : पेशल भाजी\n(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या\n(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा\nRead more about न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T06:33:05Z", "digest": "sha1:DUOJS4IDKGR5IBMZKCSVJTFSGUOQXT6S", "length": 5903, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मूक-बधीर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंदी फाउंडेशनची स्थापना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमूक-बधीर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंदी फाउंडेशनची स्थापना\nवडगाव मावळ, (वार्ताहर) – माळीनगर येथे मूक-बधीर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर रविवार दि. 18 रोजी आनंदी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्‌घाटन उपसरपंच संभाजी म्हाळसकर यांच्या हस्ते झाले.\nसोमनाथ शिंदे, मोहिनी निकम, जितेंद्र कोल्हे, भाग्यश्री शिंदे, परिक्षित भालेराव, संतोष जांभुळकर, मनाली लोखंडे यावेळी उपस्थित होते. उपसरपंच म्हाळसकर म्हणाले, मूक-बधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासाठी अपंग कल्याणकारी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेऊ. माया इव्हेंट्‌स वाशीम यांनी मुलांना बलून डेकोरेशनचे वर्कशॉप घेतले. आनंदी व उत्साही वातावरणात आनंदी फाउंडेशनचा कार्यक्रम झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेअरबाजारावर अमेरिकन व्याजदर वाढीचे सावट\nNext articleमावळ तालुका रोहिदास सेवा संघाची कार्यकारणी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Husbands-wife-torched-For-girlfriend-marriage/", "date_download": "2018-11-15T06:19:52Z", "digest": "sha1:EA2EN4IYRQRA2VYGDS2R44YILKSJKER5", "length": 2843, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रेयसीशी लग्नासाठी पतीने पत्नीला पेटवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेयसीशी लग्नासाठी पतीने पत्नीला पेटवले\nप्रेयसीशी लग्नासाठी पतीने पत्नीला पेटवले\nप्रेयसीशी लग्‍नासाठी पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना गोवेनाका येथे घडली. पूनम मनोज सिंग (25) असे तिचे नाव आहे. पती मनोज श्रीकृष्ण सिंग (30) याचे तुर्भे येथील महिलेशी प्रेमसंबंध आहेत. त्याने तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले होते. त्यासाठी पूनमकडे विचारणा केली. मात्र तिने त्यास नकार दिला. त्यामुळे मनोज याने तिला पेटवून दिले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Limb-hotel-operators-made-roads-issue/", "date_download": "2018-11-15T06:49:20Z", "digest": "sha1:I5HURI6HOG6IKGJP3WDQ5OIWVHH2DAQW", "length": 8465, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामार्गालगतचे डिव्हायडर व्यावसायिकांनी मुजवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › महामार्गालगतचे डिव्हायडर व्यावसायिकांनी मुजवले\nमहामार्गालगतचे डिव्हायडर व्यावसायिकांनी मुजवले\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचा जागोजागी बट्टयाबोळ झाला असताना महामार्गालगतच्या काही हॉटेल व्यवसायिकांनीही डिव्हायडर व संरक्षक कठडे कुठे फोडून तर कुठे मुजवून मनमानीचा कहर केला आहे. या प्रकारामुळे वाहने उभी आडवी घुसत असून दुर्घटनांना निमंत्रण मिळू लागले आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी डिव्हायडरची नासधूर करणार्‍या हॉटेल चालक व अन्य व्यवसायिकांवरही कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.\nमहामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात अनेक त्रुटी राहिल्या असल्याची स्थानिकांची तक्रार असून अनेक ठिकाणी रूंदीकरणाची कामे जीवावर बेतली आहेत. हे कमी की काय म्हणून महामार्गालगतच्या काही हॉटेल व्यवसायिकांनीही जागोजागी डिव्हायडर व संरक्षक कठड्यांची वाट लावली आहे. आनेवाडी टोलनाक्यापासून अगदी कराडपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी असे प्रकार दिसून येत आहेत. डिव्हायडर फोडून अथवा डिव्हायडरच्या लगत माती टाकून महामार्गावरील वाहने हॉटेलमध्ये येण्यासाठी रस्ता तयार करून एकप्रकारे अपघात स्पॉट तयार केले आहेत. या गोष्टीकडे महामार्ग प्राधिकरणासह पोलीस खात्याने दुर्लक्ष केले आहे.\nअपघात टाळण्यासाठी महामार्गाच्या सर्व्हिस रोड आणि मुख्य महामार्ग यामध्ये प्रामुख्याने डिव्हायडर बनवण्यात आले आहेत. वाहन धारकांना सर्व्हिस रोडवरून महामार्गावर येण्यासाठी ठिकठिकाणी डिव्हायडरमध्ये रस्ते ठेवण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणाहून हॉटेलपर्यंत येण्यासाठी बरेच अंतर असल्यामुळे वाहनधारक सहसा महामार्गावरून सर्व्हिसरोड लगतच्या हॉटेलकडे जात नाहीत. त्यामुळे ग्राहकांना हॉटेलमध्ये तसेच व्यवसायाच्या ठिकाणी येण्यासाठी त्यांना दूरवरून फिरून यावे लाग नये म्हणून काही हॉटेल व्यवसायिकांनी डिव्हायडर फोडण्याची अथवा माती टाकून डिव्हायडरच मुजवून टाकण्याची शक्कल लढवली आहे. डिव्हायडरवर खडीची कच किंवा माती टाकून ग्राहकांच्या वाहनांना एक प्रकारे रस्ताच तयार करून ठेवला आहेच परंतु त्याबरोबर या डिव्हायडरमध्ये व्यावसायिकांनी आपला कर्मचारी ठेवला आहे. हा कर्मचारी शिट्टया फुकत महामार्गावरील वाहनधारकांना खानाखुना करून हॉटेलकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.\nफोडलेले डिव्हायडर पूर्ववत करा...\nहॉटेल चालकांसह इतर व्यावसायिकांनीही डिव्हायडर फोडून अथवा डिव्हायडरवरून बनवलेले रस्ते पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. अशा प्रकारे रस्ते बनवणार्‍या हॉटेल चालकांसह इतर व्यावसायिकांवरही कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता असताना पोलिस खात्यासह महामार्ग प्राधिकरण विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. अशा व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई करण्यात येऊन फोडलेले डिव्हायडर तसेच डिव्हाय���रवर टाकलेली माती काढून महामार्ग पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांतून होत आहे.\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-maharashtra-vidhan-parishad-election-on-7-december-latest-update/", "date_download": "2018-11-15T06:40:48Z", "digest": "sha1:OOKBBVE4DTMU2EAOWRZMSPZ7N6IZN2MZ", "length": 7339, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राणेंच्या राजकीय कारकीर्दीचा फैसला ७ डिसेंबरला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराणेंच्या राजकीय कारकीर्दीचा फैसला ७ डिसेंबरला\nटीम महाराष्ट्र देशा – नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 7 डिसेंबरला ही निवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान शिवसेना आणि काँग्रेस यांचा राणे विरोध बघता ही निवडणूक राणेंना सोपी जाणार नसल्याची सध्याची राजकीय समीकरणं सांगत आहेत.\nराणेंना पुन्हा विधानपरिषदेवर निवडून यायचं असेल, तर या निवडणूकीत शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापैकी एका पक्षाचा पाठिंबा मिळावावा लागेल. त्यापैकी शिवसेना आणि काँग्रेस राणेंना पाठिंबा देणं शक्य केवळ अशक्य आहे. त्यामुळे या निवडणूकीत फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात होण्याच अटळ असल्याचं स्पष्ट दिसंतय.\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/when-will-lokpal-begin-supreme-court-asks-7778/", "date_download": "2018-11-15T06:53:21Z", "digest": "sha1:VARJDZ6Q3PGAKD6Z42YWO7VQJ5OFCFYT", "length": 8761, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "न्यायालयाचे सरकारला लोकपालांच्या नियुक्तीसबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nन्यायालयाचे सरकारला लोकपालांच्या नियुक्तीसबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश\nनवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून लोकपालांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होतं आहे. मात्र अद्यापही सरकारने लोकपालांची नियुक्ती न केल्याने, न्यायालयाने सरकारला लोकपालांची नेमणूक कधी करणार याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत . या संदर्भात सरकारला १० दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.\nकायद्यात दुरुस्त्या न करताही लोकपालांची नियुक्ती करण्यात काहीच अडचण नाही, असा निकाल न्यायालयाने गेल्या वर्षी दिला होता. तरीही प्रत्यक्ष नेमणुकीच्या दृष्टीने काहीच हालचाल नसल्याने ‘कॉमन कॉज’ या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयीन अवमान याचिका दाखल केली आहे.\nन्या. रंजन गोगोई व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठापुढे ही याचिका आली तेव्हा अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी लोकपालांच्या नेमणुकीसंबंधी सरकारकडून त्यांना दिली गेलेली माहिती सादर केली. त्यावर न्यायालायाने असे निर्देश दिले की, सरकार नेमकी कोणती पावले केव्हा उचलणार आहे व लोकपाल केव्हा नेमले जाणार आहेत, याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र १० दिवसांत सादर करावे.आता याप्रकरणी पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे.\nदुग्धनगरी कचरा प्रकल्प विरोधातील जनहित याचिका निकाली\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणा���े मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/cricket-vidarbha/vidarbha-defeats-rajasthan-30779", "date_download": "2018-11-15T06:31:44Z", "digest": "sha1:YWS3LGJ43GAKXO5W5BJRYZP67W5YHEEN", "length": 12332, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "vidarbha defeats rajasthan विदर्भाकडून राजस्थानचा धुव्वा | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 16 फेब्रुवारी 2017\nनागपूर : कर्णधार भारती फुलमाळी, कांचन नागवानी व मीनल बोडखेच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विदर्भाने चौथ्या साखळी सामन्यात यजमान राजस्थानचा 85 धावांनी धुव्वा उडवून 23 वर्षांखालील मुलींच्या मध्य विभाग एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला.\nनागपूर : कर्णधार भारती फुलमाळी, कांचन नागवानी व मीनल बोडखेच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विदर्भाने चौथ्या साखळी सामन्यात यजमान राजस्थानचा 85 धावांनी धुव्वा उडवून 23 वर्षांखालील मुलींच्या मध्य विभाग एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला.\nजयपूर येथील आरसीए अकादमीच्या मैदानावर नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाने 50 षटकांत 5 बाद 205 धावा काढल्या. भारतीने चार चौकार व दोन षटकारांसह 63 चेंडूंत 57 आणि कांचनने 8 चौकारांसह 35 चेंडूंत नाबाद 47 धावा काढल्या. सलामीवीर अंकिता भोंगाडेने 33 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्यरात विदर्भाच्या अचूक माऱ्यापुढे राजस्थानचा डाव 120 धावांतच आटोपला. मीनलने 16 धावांत तीन आणि नूपुर कोहळेने दोन गडी बाद करून विदर्भाच्या विजयास हातभार लावला. चार सामन्यांत आठ गुणांची कमाई करणाऱ्या विदर्भाचा शेवटचा साखळी सामना गुरुवारी उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला जाईल.\nविदर्भ : 50 षटकांत 5 बाद 205 (भारती फुलमाळी 57, कांचन नागवानी नाबाद 47, अंकिता भोंगाडे 33, शिवानी धरणे 22, वैष्णवी खंडकर 10, पी. चौधरी 2-37, एस. सिद्धू 1-36).\nराजस्थान : 49.1 षटकांत सर्वबाद 120 (ए.गर्ग 20, एस. सिद्धू 17, पी. चौधरी 14, एस. कुमावत 12, मीनल बोडखे 3-16, नूपुर कोहळे 2-20, कांचन नागवानी 1-16, वैष्णवी खंडकर 1-1).\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nनिवडणुकीपूर्वी भाजपचा खासदार काँग्रेसच्या 'हाता'ला\nजयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा मोहरा काँग्रेसच्या हाताला लागला असून, दौसाचे खासदार हरिश्चंद्र मीना यांनी आज (बुधवार)...\nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nशिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Aurangabad/Demonstrations-in-front-of-Tehsil-Congress-at-sillod/", "date_download": "2018-11-15T06:41:18Z", "digest": "sha1:NUKOTVL3CQS3I3FS3Q4SIUW4Q54I2HWA", "length": 6396, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " सिल्लोड येथे नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे तहसिल समोर निदर्शने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › सिल्लोड येथे नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे तहसिल समोर निदर्शने\nसिल्लोड: नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने\nऔरंगाबाद (सिल्लोड) : पुढारी ऑनलाईन\nकेंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दोन वर्षांपूर्वी कुठलेच नियोजन न करता अचानकपणे नोटा बंदीचा निर्णय देशावर लादून जवळच्या बगल बच्चाची खिसे भरून सामान्यांना रस्त्यावर आणण्याचे पाप केले होते.त्याच बरोबर देशात अनेक जनविरोधी निर्णय घेऊन जनतेवर उपासमारीची वेळ आणली. सरकारच्या विरोधात व सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.\nसिल्लोड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षा दुर्गाताई पवार, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव रुपेश जैस्वाल, विधानसभा अध्यक्ष धैर्यशील तायडे यांच्या नेतृत्वात भाजपाच्या नोटा बंदी, महागाई,, जाचक जीएसटी व राफेल घोटाळे करणाऱ्या खोटरड्या व घोटाळेबाज सरकारच्या निषेधार्थ तहसिल कार्यालयाच्या समोर प्रचंड निदर्शने करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता.सरकारच्या विरोधात केलेल्या निदर्शनानंतर नायब तहसिलदार पठाण यांना निवेदन देण्यात आले.\nया निदर्शनात उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर सहारे, नरसिंहराव चव्हाण, शिवाजी दाभाडे, रऊफ बागवान, अमित आरके, शेख मोहसीन, विठ्ठलराव सपकाळ, डॉ. फिरोज खान, सतिष ताठे, मतीन देशमुख, पं स सदस्य शेख सलीम, अली चाऊस, संजय आरके, मोहमद इसाक, दामुअण्णा गव्हाणे, मनोहर आरके, गोविंदराव लोखंडे, सत्तार हुसेन, वाहेद मुजावर, रघुनाथराव गोराडे, मोहमद हनिफ, लक्ष्मण कल्याणकर, जितेंद्र आरके, जमीर मुलतानी, संदीप सपकाळ, सलीम हुसेन, अमित कळम, अंकुश तायडे, गौरव सहारे, रवी आरके, सखाराम अहिरे, राजेश्वर आरके, सवरस्वती धाडगे आदींसह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्याचा या निदर्शनात सहभाग होता.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/sai-sansthan-helps-to-gangagiri-harinaam-saptaha/", "date_download": "2018-11-15T05:50:13Z", "digest": "sha1:5FX7RUTB5V26LHQIC2WUL6KUCVE2FJRR", "length": 16466, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "गंगागिरी हरीनाम सप्ताहास साईबाबा संस्थानचे अर्थसहाय्य | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या ���ात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेहरूंमुळेच चहावाला पंतप्रधान होऊ शकला, शशी थरूर यांची स्पष्टोक्ती\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nगंगागिरी हरीनाम सप्ताहास साईबाबा संस्थानचे अर्थसहाय्य\nसाईनगरीतील गंगागिरी हरीनाम सप्ताहास साईबाबा संस्थान पंच्याहत्तर लाख रूपयांचे अर्थसहाय्य देणार आहे. व्यव��्थापनाच्या या निर्णयाला सरकारने परवानगी दिल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिली़.\nसुमारे पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या गंगागिरी हरीनाम सप्ताहाचे यंदा साईनगरीत आयोजन करण्यात आले आहे. १८७५ च्या सुमारास गंगागिरी महाराजांनी समाजाला साईबाबांच्या देवत्वाची ओळख करून दिली होती. त्यामुळे या दोन संताच्या स्मृतींनाही उजाळा देण्याचा या सप्ताहाद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर साईसंस्थान व्यवस्थापनाने या सप्ताहाच्या आयोजनासाठी पंच्याहत्तर लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य सरकारकडे परवानगीसाठी पाठवण्यात आला होता़. या अर्थसहाय्याला परवानगी मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता. सोमवारी सायंकाळी या देणगीला मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीतील विधी व न्याय खात्याने मान्यता दिल्याचा अध्यादेश काढला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलविराटच्या शतकाचा सचिनशी अनोखा योगायोग, 17 वर्षानंतर घडले अगदी ‘सेम टू सेम’\n एकाचवेळी गर्भवती झाल्या हॉस्पिटलमधील 16 नर्स\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदिल्ली प्रशिक्षणासाठी उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांची निवड\nमनपा निवडणुक : दुसर्‍या दिवशी 310 अर्जाची विक्री\nभाजप आमदाराच्या मुलीची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटासाठी फिल्डींग\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ujni-dam-news/", "date_download": "2018-11-15T06:21:29Z", "digest": "sha1:6KQ2GB2SFS5NSGY6AIAOQZNKK46BZDV5", "length": 7842, "nlines": 103, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उजनीची शंभरीकडे वाटचाल, भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउजनीची शंभरीकडे वाटचाल, भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nकरमाळा/ अनिता व्हटकर : सोलापूर जिल्ह्याची वरदायणी उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू असून येत्या चार ते पाच दिवसांत उजनी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. गेल्या एक आठवड्यापासून भिमा खोरे परिसरात दमदार पाऊस सुरू असल्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली असून भिमा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सध्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.\nउजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग-\n-दौंड-५७ हजार ६५४ क्युसेक्स.\n-घोड धरण-२ हजार क्युसेक्स.\n-बंद गार्डन- ३४ हजार ३०० क्युसेक्स.\n-पारगावं- ६० हजार क्युसेक्स.\n-संगम- ८ हजार ४०५ क्युसेक्स.\n-पंढरपूर-१२ हजार १०० क्युसेक्स.\nइतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.\nआज सकाळी ८ वाजेपर्यंत उजनी धरण ७६.७८% इतके भरले असून गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरण ६२.५४% इतके भरलेले होते.\nजुनी पेंशन योजना सुरु करण्याच्या मागणीसाठी पेंशन दिंडी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावक���रांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/two-more-hydropower-projects-on-koyna/", "date_download": "2018-11-15T06:18:41Z", "digest": "sha1:UHAYZ2Q6L32OQV5FFPZPPOUSS73IFBRI", "length": 10586, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'कोयना'वर आणखी दोन जलविद्युत प्रकल्प", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘कोयना’वर आणखी दोन जलविद्युत प्रकल्प\nपुणे : कोयना धरणाच्या पायथ्याशी 40 मेगावॅट क्षमतेचे दोन जलविद्युत प्रकल्प उभारले जाणार आहेत. या जलविद्युत प्रकल्प `बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्वावर पूर्ण करण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे काम मार्गी लागणार असून राज्याला 80 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध होणार आहे.\nकोयना धरण पायथा विद्युतगृह येथे 40 मेगावॉट क्षमतेचे दोन जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे नियोजन आघाडी सरकारच्या काळापासून सुरू आहे. मुळात या लघु जलविद्युत निर्मिती केंद्रांची कामे 2014 मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या ना त्या कारणामुळे या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. आता शासनाने यामध्ये लक्ष घातले आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत जुलैमध्ये बैठक झाली होती.\nया बैठकीत कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) येथे 40 मेगावॅट क्षमतेचे दोन जलविद्युत प्रकल्पावर शासनामार्फत गुंतवणूक न करता बीओटी तत्वावर करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यनुसार हा जलविद्युत प्रकल्प बीओटी तत्वावर पूर्ण करण्याकरिता, बीओटी प्रस्ताव व संबंधीत निविदा प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्याकरिता एका कृतीगटाचे गठण करण्यासंबंधीची बाब शासनाच्या विचाराधीन होती.\nत्यानुसार शासनाने यासंबंधीची निविदा प्रक्रिया व कंत्राटाबाबत ठोस कार्यवाही करण्याकरिता मुख्य अभियंता (स्थापत्य) यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या कृती गटाने कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) जलविद्युत प्रकल्पांची सद्य:स्थितीत झालेल्या कामाच्या अनुषंगाने उर्वरित कामे पूर्ण करण्याकरिता सदर प्रकल्प विकसित करताना संभाव्य पर्यायांचा अभ्यास करून त्याची व्याप्ती ठरवावी. प्रचलित बीओटी मॉडेलनुसार निविदा पध्दत, प्रक्रिया ठरवणे, निविदासंबंधी दस्ताऐवज तयार करणे.\nसदर बीओटी प्रस्ताव सादर करणे व निविदा प्रक्रिया राबविण्याबाबतची कार्यवाही कालबध्द पध्दतीने यशस्वी करण्यासंबंधी ठोस नियोजन करणे. त्याचबरोबर या कृती गटाने ही सर्व कार्यवाही दोन महिन्यांमध्ये पूर्ण करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Youthworld/who-is-priyanka-prakash-varriar/", "date_download": "2018-11-15T06:44:49Z", "digest": "sha1:FF6N4HW2DQEZB26TCTMWHEOZYO3QXUOU", "length": 5837, "nlines": 43, "source_domain": "pudhari.news", "title": " ही पोरगी आहे तरी कोण? Photo | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Youthworld › ही पोरगी आहे तरी कोण\nही पोरगी आहे तरी कोण\n‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारो है‘ हे बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्यावर चित्रीत झालेलं गाणं. १९८१ मध्ये रिलीज झालेल्या ‘उमराव जान’या चित्रपटातील हे गाणं आजही अनेकांच्या मनावर ‘राज्‍य' करते. सध्या याच गाण्याची आठवण करून देणारा एका गोड मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी तिला ‘एक्स्प्रेशन क्विन’ म्हटले आहे. त्या मुलीचे नाव काय, ती कोण आहे, ती करते काय हे सर्व प्रश्न तिला पाहणाऱ्या सर्वांना पडले आहेत. जाणून घेऊयात या ‘स्वप्नातल्या एक्स्प्रेशन क्विन बद्दल...\nवाचा बातमी : रातोरात स्टार झालेली प्रिया काय म्हणते\n> व्हिडिओतील या मुलीचे नाव प्रियांका प्रकाश वारियर असून तिचे निक नेम ‘प्रिया’ आहे.\n> प्रियांका मल्याळम अभिनेत्री असून ती १८ वर्षाची आहे.\n> केरळमधील त्रिशुर शहरातील पुनकुनम येथे तिचा जन्म झाला.\n> प्रियांकाला मल्याळम आणि इंग्रजी या दोन भाषा येतात.\n> केरळमधील त्रिशुरमध्ये ‘विमला कॉलेज’मध्ये ती बी.कॉमच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.\n> या एक्स्प्रेशन क्विनने तुम्हाला तिला पाहायला लावण्याचा छंद लावला असला तरी प्रियांकाला मात्र जरा हटकेच छंद आहेत. प्रियांकाला गाणी ऐकायला आवडतं, तिला डान्सची प्रचंड आवड आहे. तर तिला फिरण्याचीही आवड आहे.\n>‘ओरू अदर लव्ह’ या शाळकरी मुलांची लव्ह स्टोरी दाखवणाऱ्या चित्रपटातून प्रियांका डेब्यू करत आहे. तिचा हा चित्रपट ३ मार्च रोजी रिलीज होणार आहे.\n>प्रियांकाचे आवडता अभिनेता महेश बाबू असून तिला काजल अग्रवाल ही अभिनेत्री आवडते.\nप्रियांकाचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी शाळकरी मुलगी प्रत्यक्षात मात्र बरीच हॉट दिसते. पाहूयात तिचे काही फोटो ..\nवाचा बातमी : Viral : ‘इशारों-इशारों मे’ प्रपोज करणारा व्हिडिओ\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-radha-krishna-vikhe-patil-talked-about-load-shedding-72314", "date_download": "2018-11-15T07:16:18Z", "digest": "sha1:RENGJXFGRZKRPQZGFG34EVRZ7RDPDBY7", "length": 16531, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagar news Radha Krishna Vikhe Patil talked about load shedding भारनियमन बंद करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू: विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nभारनियमन बंद करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू: विखे पाटील\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nकोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक वीजनिर्मिती संच बंद पडले असून, राज्याला 1 ते 1.5 हजार मेगावॉटचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे अन्याय्य पद्धतीने व अकस्मातपणे हे भारनियमन सुरू झाले आहे. महानिर्मिती कंपनीने कोळशाचा किमान 15 दिवसांचा साठा करण्याच्या बंधनाकडे दुर्लक्ष केल्याने ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. भारनियमनाचे हे संकट प्रशासकीय निष्काळजीपणाचा परिणाम असून, त्याचे परिणाम राज्यातील सर्वच घटकांना भोगावे लागत असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.\nसध्या कृषी क्षेत्राकडून आणि अन्य ग्राहकांचीही वीजेची मागणी वाढली आहे.\nतळेगाव दिघे (जि. नगर ): राज्य सरकारने आठ दिवसांच्या आत भारनियमन बंद करावे. अन्यथा सरकारविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दिला आहे.\nविखे पाटील यांनी राज्यातील भारनियमनासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, मागील 5 दिवसांपासून संपूर्ण ��ाज्यात रोज 6 तास ते 12 तासांपर्यंत भारनियमन होते आहे. मुळातच प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना आणि राज्याच्या अनेक भागात पावसानंतर रोगराई पसरण्याची भीती असताना हे भारनियमन सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनेही सुरू झाली आहेत.\nकोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक वीजनिर्मिती संच बंद पडले असून, राज्याला 1 ते 1.5 हजार मेगावॉटचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे अन्याय्य पद्धतीने व अकस्मातपणे हे भारनियमन सुरू झाले आहे. महानिर्मिती कंपनीने कोळशाचा किमान 15 दिवसांचा साठा करण्याच्या बंधनाकडे दुर्लक्ष केल्याने ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. भारनियमनाचे हे संकट प्रशासकीय निष्काळजीपणाचा परिणाम असून, त्याचे परिणाम राज्यातील सर्वच घटकांना भोगावे लागत असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.\nसध्या कृषी क्षेत्राकडून आणि अन्य ग्राहकांचीही वीजेची मागणी वाढली आहे.\nविजेअभावी कृषिपंप बंद पडून शेतीला पाणी देणे अशक्य झाले आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियाही बाधित झाली आहे. राज्याच्या अनेक प्रमुख एमआयडीसींसह असंख्य उद्योग-लघुउद्योगांमधील उत्पादन प्रभावित झाले आहे. भारनियमनाचा बाजारपेठेवर प्रतिकूल परिणाम होऊन व्यापार मंदावला आहे.\nयंदा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच ‘ऑक्टोबर हीट’ जाणवत असून, भारनियमनामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. ठराविक वेळेतच पाणीपुरवठा होणाऱ्या शहरांमधील पाण्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. शासकीय व खासगी रूग्णालयांमधील उपचारसुद्धा प्रभावित झाल्याच्या तक्रारी समोर आल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.\nएकिकडे संपूर्ण राज्य त्रस्त झाले असताना भारनियमनावरून महानिर्मिती आणि महावितरणने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. महानिर्मितीने कोळसा साठ्याचे योग्य नियोजन केले नाही, असा महावितरणचा आरोप असून, महावितरणने विजेच्या वाढीव मागणीबाबत वेळीच योग्य माहिती दिली नसल्याचा दावा महानिर्मिती करीत आहे. त्यामुळे या प्रश्नासाठी नेमके कोण जबाबदार, याची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nअमरावती - राज्यातील नव्वद टक्के जिनिंग बंद आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना भाव अधिक असला; तरी स्थानिक पातळीवर लाभ नाही. कापसाला भाव अधिक असला...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nअपहरणाच्या गुन्ह्यातील सहा जणांना ‘मोका’\nपुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-15T06:39:46Z", "digest": "sha1:AX4BMCV3LEMFPFUWXVY6DTAFRA77UGTU", "length": 7691, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नोटबंदीच्या निषेधार्थ “लुटारूंचा दिवस’ आंदोलन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनोटबंदीच्या निषेधार्थ “लुटारूंचा दिवस’ आंदोलन\nपिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी केलेल्या नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “लुटारूंचा दिवस’ आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.\nपंतप्रधान मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी नोटाबंदी जाहीर केली. त्यामुळे काळा पैसा जमा करता येईल, दहशतवादी कारवाया बंद होतील, तसेच प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील असे सांगत देशासाठी थोडा त्याग करा, असे आवाहन मोदींनी केले. देशासाठी सर्वसामान्य जनतेने शारीरिक, आर्थिक झळ सोसून; तर शेकडो नागरिकांनी जीव गमावला. मात्र, नोटाबंदीविरोधात आवाज उठविला नाही. आज दोन वर्षांनंतर हा निर्णय आत्मघाती व देशातील करोडो जनतेवर टाकलेला दरोडा होता असे दिसते. कारण ज्या कारणासाठी नोटाबंदी केली त्या एकाही प्रश्नाची सोडवणूक झाली नाही. उलट ऐन शेती हंगामात नोटाबंदी करून शेतकऱ्यांच्या आलेल्या मालाला भाव मिळाला नाही. कमी दरात त्यांना माल विकावा लागला. पैसे लवकर मिळाले नाहीत. छोट्या उद्योगधंद्यांवर फार वाईट परिणाम होऊन बेरोजगारी वाढली. कंपन्यांनी कामगार कपात केली. विदेशी गुंतवणूकदार भारतात आले नाहीत, असा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने सरकारचा निषेध केला.\nसुनील गायकवाड, रहीम सय्यद, राहुल इनकर, सुहास देशमुख, के. डी. वाघमारे, राजेश बारसागडे, भारत कुंभारे, अमीर खां, आदिनाथ सकट, राजू ससाणे, महादेव कावळे, बबन साळवे, कैलास लोखंडे, धनंजय कांबळे, बलभीम रोकडे, राजेंद्र पगारे, हरिश्‍चंद्र तोडकर, अमिर खान, समीर खान, जितेंद्र चौधरी, सुनील खिलारे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलेखा विभागाने केले हात वर\nNext articleतांबवेत फुटबॉल स्पर्धांना दिमाखात प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/6/8/oregaon-Bhima-riot-elgar-parishad-Sudhir-Dhawale-arrested", "date_download": "2018-11-15T05:55:58Z", "digest": "sha1:LH77D52QQTZUWHNJXAC3RUQ7GURJCHRI", "length": 13726, "nlines": 24, "source_domain": "www.evivek.com", "title": "हिमनगाची टोके", "raw_content": "\nकाही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी मुंबई, नागपूर आणि दिल्ली येथून सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन या पाच जणांना अटक केली. या पाचही जणांचा माओवादाशी थेट संपर्क असून 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झ��लेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या पाचही जणांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे. सुधीर ढवळे तर एल्गार परिषदेचा प्रमुख आयोजक आहे. या एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी2018 रोजी हिंसाचार झाला आणि त्याचे पडसाद 3 जानेवारीच्या महाराष्ट्र बंद दरम्यान जाणवले. नक्षलवादी चळवळ आणि एल्गार परिषद यांचे लागेबांधे आणि वापरला गेलेला पैसा याबाबतचे सबळ पुरावे हाती आल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यासाठी एप्रिल महिन्यात अनेक ठिकाणी घरझडत्या घेण्यात आल्या होत्या. या तपासात नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून एल्गार परिषदेला अर्थपुरवठा करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या सर्वाचे नक्षलवाद्यांशी अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. समाजात अराजक निर्माण करून आपली विचारधारा प्रस्थापित करत सत्ता काबीज करायची, हा नक्षलवाद्यांचा डाव आहे. गेली अनेक वर्षे दुर्गम भागातील वंचित उपेक्षित बांधवांना वेठीस धरून ते आपला कार्यभाग साध्य करत होते. शासनाने जंगलपट्टयातील नक्षलवाद मोडून काढण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत चाळीस नक्षलवादी मारले गेले आहेत. त्याचबरोबर स्थानिक जनताही आता त्यांच्याविरुध्द बोलू लागली आहे. पण या घटनेच्याही खूप आधीपासून नक्षलवाद्यांनी शहरी भागात आपली पाळेमुळे प्रयत्नपूर्वक रुजवली आहेत आणि त्याची प्रचिती याआधी अनेक वेळा आली होती. या पाच जणांच्या अटकेनंतर तर शहरी नक्षलवाद यावर शिक्कामोर्तबच झाले आहे.\nशहरी नक्षलवादाच्या माध्यमातून उपेक्षित, वंचित समाजातील युवा पिढीचे माथे भडकवून समाजस्वास्थ्य बिघडवायचे आणि समाजाला - पर्यायाने देशाला अराजकाकडे न्यायचे, ही नक्षलवाद्यांची रणनीती आहे. एल्गार परिषद आणि त्या निमित्ताने प्रकाशित झालेले साहित्य, सोशल मीडियावर प्रकाशित झालेला मजकूर पाहिला की त्याची साक्ष पटते. ज्या पाच जणांना अटक झाली, त्यांचा तपास करताना काही अन्य मंडळींची नावे संशयाच्या भोवऱ्यात आली. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे एक नाव असून गेले काही वर्षे प्रकाश आंबेडकर सातत्याने नक्षल चळवळीचे समर्थन करत आहेत. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत ते सहभागी होते. दिल्लीमध्ये तपास करताना तपास यंत्रणेला प्रकाश आंबेडकरांचे व काँग्रेसच्या काही व्यक्तींचे नक्षलवाद्यांशी असणारे संबंध लक्षात आले आणि याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर यांनी आपला नक्षली रंग दाखवला आणि दूरचित्रवाणीच्या सूत्रसंचालकाला धमकी दिली. वंचित, उपेक्षित समाजाला नक्षलवाद्यांच्या दावणीला बांधण्याचे काम प्रकाश आंबेडकर करत आहेत, हे या निमित्ताने समाजासमोर आले आहे. एका बाजूला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा माझ्याकडेच आहे असे भासवायचे आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांवर श्रध्दा असणाऱ्या समूहाच्या डोळयात धूळफेक करून, भावनेचे राजकारण करून त्यांना नक्षलवाद्यांच्या दावणीला बांधायचे काम ते करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माओवादाचा विरोध केला आहे आणि आपल्या अनुयायांना त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. बाबासाहेबांचे वारस असणारे प्रकाश आंबेडकर मात्र नक्षलवाद्यांशी हातमिळवणी करून बाबासाहेबांच्या विचाराला हरताळ फासत आहेत. रक्तरंजित कारवाया करून आणि युवकांची माथी भडकवून प्रकाश आंबेडकर देशात अराजक निर्माण करू पाहत आहेत. आगामी सहा महिन्यांत आमचे सरकार असेल, तेव्हा तुम्हाला पाहून घेऊ असे जेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणतात, तेव्हा त्यांचे वक्तव्य गंभीरपणे तपासून पाहणे आवश्यक आहे. कदाचित आगामी काळात देशात घडणाऱ्या खळबळजनक घटनांची प्रकाश आंबेडकर यांना माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणा त्यावरही लक्ष केंद्रित करतील.\nशहरी नक्षलवादी गटातील काही म्होरक्यांना आता अटक झाली आहे. त्यामुळे समाजाला लागलेली ही कीड संपेल अशा भ्रमात कुणीच राहू नये. कारण ही पाच-सहा टाळकी म्हणजे हिमनगांची टोके आहेत. अजूनही प्रकाशात न आलेले, तपास यंत्रणेच्या कक्षेत न आलेले असंख्य शहरी नक्षलवादी आपल्या आसपास वावरत असतील. त्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार हा प्रश्न आहे. स्वतःला दीनदुबळयांचे तारणहार आणि नव्या जगाचे स्वप्न दाखवणारे हे लोक समाजात भावनिक आणि सामाजिक समस्यांच्या आधाराने आपली दुकानदारी चालवत असतात. व्यवस्था परिवर्तनाच्या गोंडस नावाखाली सरकारविरुध्द असंतोष निर्माण करत अराजकाची परिस्थिती निर्माण करू पाहणाऱ्या या शहरी नक्षलवाद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजे. पुणे पोलिसांनी या कामाला सुरुवात केली असली, तरी त्याच्या शेवट सहजसाध्य नाही. त्यासाठी शासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.\nशहरी नक्षलवाद काय किंवा दुर्गम भागातील नक्षलवाद काय, फोफावतो कशामुळे केवळ सहानुभूती आणि भावनिक आवाहनामुळे समाज नक्षलवाद्यांना जवळ करत नाही, तर व्यवस्थेतील त्रुटी, सातत्याने नाकारणारी, उपेक्षा करणारी मानसिकता आणि न्याय प्रक्रियेतील दिरंगाई या गोष्टींचे भांडवल करत नक्षलवादी आपली पकड मजबूत करत आहेत. तेव्हा नक्षलवादाचा बिमोड करतानाच व्यवस्था सुधार करण्याची, गती वाढवण्याची गरज आहे. आहे रे आणि नाही रे यांच्यातील दरी ही नक्षलवाद्यांसाठीची संजीवनी आहे. जोपर्यंत ही दरी संपत नाही, किमान त्यातील अंतर कमी होत नाही, तोपर्यंत नक्षलवाद जिवंत राहणार आणि असे चार-दोन म्होरके पकडले जाणार, हाच परिपाठ चालू राहील. म्हणून नक्षल चळवळीच्या केवळ फांद्या कापण्यापेक्षा तिची मुळे उखडून टाकली पाहिजेत.\nसंख्याशास्त्र आणि 2019ची निवडणूक\nसंपवाली 'बेजार शेती' की व्यापारी 'बाजार शेती'\nव्यवसायात पत्नीची साथ अवश्य घ्या...\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/tcs-will-hold-egm-dec-13-remove-cyrus-mistry-director-17212", "date_download": "2018-11-15T07:32:18Z", "digest": "sha1:EQMOHOEJ52K74EEDAX4OHJLDJLBK2NE5", "length": 12770, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "TCS will hold EGM on Dec 13 to remove Cyrus Mistry as director मिस्त्रींच्या हकालपट्टीसाठी 13 डिसेंबरला बैठक | eSakal", "raw_content": "\nमिस्त्रींच्या हकालपट्टीसाठी 13 डिसेंबरला बैठक\nरविवार, 20 नोव्हेंबर 2016\nइशात हुसेन हे टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे संचालक आहेत. यात टाटा स्टील, व्होल्टाज यांचा समावेश आहे. टीसीएसच्या अध्यक्षपदी नवा स्थायी अध्यक्ष येईपर्यंत ते या पदावर असतील. सध्या ते व्होल्टाज आणि टाटा स्कायचे अध्यक्ष आहेत.\nमुंबई: टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद टोकाला पोचले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने मिस्त्री यांना टीसीएसमधून बाहेर काढण्यासाठी येत्या 13 डिसेंबरला भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. टीसीएसने मिस्त्री यांची अध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी सर्वप्रथम बैठक बोलावली असून त्यानंतर टाटा केमिकल्स आणि इंडियन हॉटेल्स या कंपन्या देखील मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यासाठी बैठक बोलवण्याची शक्यता आहे.\nटीसीएस ही टाटा समूहातील अग्रणी कंपनी असून, गेल्या आठवडय़ात टाटा सन्सने विशेष अधिकारांचा वापर करत सायरस मिस्त्री यांना कंपनीच्या अध्यक्षपदावरून केले आहे. आता त्यांच्या जागी, ईशात हुसेन यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. आता यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी 13 डिसेंबरला भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.\nटाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांची हकालपट्टी झाल्यानंतर टाटा सन्स आणि मिस्त्री यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मिस्त्री यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या शापूरजी पालनजी सूमहाचा टाटा समूहात 18.41 टक्के हिस्सा आहे. मिस्त्री यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा आले असले, तरी सूमहातील महत्त्वाच्या कंपन्यांचे अध्यक्षपद मिस्त्री यांच्याकडेच आहे. यात इंडियन हॉटेल्स, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांना हटविण्याची मोहीम सुरू झाली आहे.\nमुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री...\nसहा तासांत ७७ किलोमीटर अंतर\nपिंपरी - अजमेरा कॉलनी येथील सायकलपटू अरविंद दीक्षित यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी सायकलवरून ६ तासांत ७७ किलोमीटर अंतर पूर्ण केले. यापूर्वी...\nभीमा कोरेगाव प्रकरण आणखी काही जण रडारवर : मुख्यमंत्री\nमुंबई: भीमा कोरेगावप्रकरणी आणखी काही जण रडारवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सध्या या प्रकरणातील...\nएक लाख कोटी रुपये पाण्यात \nसेन्सेक्‍समध्ये ३४४ अंशांची घसरण; गुंतवणूकदार हवालदिल मुंबई - शेअर बाजारातील अस्थिरतेने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींनी...\nसायरस यांच्याकडून ‘मिस्त्री व्हेंचर्स’ची घोषणा\nमुंबई - ‘टाटा’च्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी होऊन दोन वर्ष लोटल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी आज ‘मिस्त्री व्हेंचर्स’ (एलएलपी) या नवीन कंपनीची घोषणा...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई - सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्र��� प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/BJP-leader-eknath-khadse-file-defamation-case-against-activist-Anjali-Damania/", "date_download": "2018-11-15T07:00:20Z", "digest": "sha1:FIPPZ46MECLHDMXZEC57AL2IOEYHFMKK", "length": 6303, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंजली दमानियांविरुद्ध खडसेंनी ठोकला बदनामीचा दावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अंजली दमानियांविरुद्ध खडसेंनी ठोकला बदनामीचा दावा\nअंजली दमानियांविरुद्ध खडसेंनी ठोकला बदनामीचा दावा\nखडसे न्यायालय मॅनेज करतात, असे ट्विट केल्यामुळे बदनामी झाल्याने आ. एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील न्यायालयात अंजली दमानिया यांच्याविरुद्ध बदनामी केल्याचा दावा दाखल केला आहे.\nमाझ्यावर 22 बदनामीचे दावे दाखल केले असून, त्यांनी रावेर न्यायालयावर दबाव टाकून अटक वॉरंट काढायला भाग पाडले, खडसे हे गुंड प्रवृत्तीचे आहेत, असे ट्विट दमानिया यांनी केले होते. त्यामुळे जळगाव न्यायालयात अंजली दमानिया यांच्यावर क्रिमिनिल डिफरमेशन (बदनामीचा खटला) दाखल केला आहे, असे पत्रकारांशी बोलताना आ. एकनाथ खडसे यांनी सांगितले.\nआ. एकनाथ खडसे हे दुपारी जळगाव न्यायालयात आले होते. अ‍ॅड. हरुण देवरे, अ‍ॅड. बी. एस. पाटील, अ‍ॅड. बी. आर. ढाके, अ‍ॅड.प्रकाश पाटील, अ‍ॅड. आनंद मुजुमदार, अ‍ॅड. सुनील चौधरी, अ‍ॅड. प्रवीण जंगले यांच्याशी चर्चा केल्यानंतर सह दिवाणी न्यायालय न्यायाधीश एस. आर. गायकवाड यांच्या न्यायालयात दावा दाखल केला.\nअंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे की, माझ्याशी लढायचे असेल तर न्यायालयात लढावे याचा अर्थ असा होत नाही की, सर्वोच्च न्यायालयात जाऊन लढावे. प्रथम खालच्या न्यायालयात लढावे लागते. मग वरच्या न्यायालयात. याआधी मी त्यांच्यावर तीन दावे दाखल केलेले आहेत. त्यामुळे न्यायालयाचा लढा माझा त्यांच्याविरुद्ध सुरू आहे, असे आ. खडसे म्हणाले. ज्या 22 खटल्यांची अंजली दमानिया गोष्ट करतात ते दावे मी नव्हे तर माझ्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेले आहेत.\nजर मी दोषी असेल तर मलाही शिक्षा होईलच. अंजली दमानिया या जळगावात आल्या असताना त्यांनी पोलिसांना आव्हान दिले की, तुमच्यात दम असेल तर मला अटक करून दाखवा. अंजली दमानिया यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन भेटतो. गृह खाते काहीच करत नाही, असे आ. खडसे यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविले आहे.\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Young-murdered-in-Kasur/", "date_download": "2018-11-15T06:11:30Z", "digest": "sha1:IFCJQBIZPWMR4UIMJJ2NPPV6BSKV5SYT", "length": 6663, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": "", "raw_content": "\n| पुढारी\tकुसूरमध्ये युवकाचा खून\nपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून व वारंवार खुन्‍नस दिल्याच्या कारणावरून युवकाचा भोसकून खून केला. कुसूर (ता. कराड) येथे मंगळवारी (दि. 3) सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. उमेश उद्धव मोरे (वय 20, रा. कुसूर, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर गणेश आनंदराव देशमुख (वय 20, रा. कुसूर) असे खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, मृत उमेश मोरे हा मलकापूर येथील भारती विद्यापीठात बीसीएच्या तिसर्‍या वर्गात शिक्षण घेत आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून विंग येथे मामाकडे राहात असून, अधूनमधून गावाकडे जात असतो. कुसूर गावची यात्रा असल्याने उमेश गावी गेला होता. मंगळवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उमेशचा भाऊ सुशांत मोरे हा कुसूर एसटी स्टॅन्डवर उभा होता. त्यावेळी गावातीलच गणेश आनंदराव देशमुख तेथे आला आणि त्याने ‘तुला लय मस्ती आहे, तु माझ्याकडे का बघतोय’ असे म्हणून गणेशने सुशांत मोरेला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे आलेल्या उमेश मोरे याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी उमेश��्या पाठोपाठ पळत आलेल्या गावातील एकाने (अल्पवयीन) त्याच्याजवळील चाकू गणेश देशमुख याच्याकडे दिला. गणेशने त्या चाकूने उमेशच्या पोटात वार करून त्याला भोसकले. त्यामुळे सुशांत मोरे याने उमेशला त्वरीत बाजूला घेतले. तर गणेश देशमुख व त्याचा जोडीदार तेथून बामणवाडीच्या दिशेने पळून गेले. उमेशच्या पोटातून रक्‍त येत असल्याचे दिसताच सुशांत मोरे याने त्याला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलविले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्याचा रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.\nदरम्यान, कुसूर येथे यात्रे दरम्यान, मारामारी झाल्याचे समजताच कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर व कर्मचारी त्वरीत घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री उशीरा संशयित गणेश देशमुख याला अटक केली. याबाबतची फिर्याद सुशांत उध्दव मोरे यांनी कराड तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर करत आहेत.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-gazal", "date_download": "2018-11-15T07:27:16Z", "digest": "sha1:UVEDPKO3DN5M7YGBDKEE3M6CPNYTHZZ7", "length": 3842, "nlines": 92, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - गझल | Marathi Gazal | Maayboli", "raw_content": "\nगुलमोहर - मराठी गझल\nकविता या विषयावरचं मायबोलीवरच अन्य लेखन.\nमी कलंदर लेखनाचा धागा\nनको ती आखणी केली लेखनाचा धागा\nजणु तीर ये उराशी\nसरदार पटेलांचा पोवाडा लेखनाचा धागा\nअन्नधान्य स्वस्त आहे लेखनाचा धागा\nदिवस नसतात ना सगळे सुगीचे लेखनाचा धागा\nगझल - रक्त एका औषधाने.... प्रश्न\nजाहलेला अस्त आहे लेखनाचा धागा\nकळले नाही त्याची होता होता लेखनाचा धागा\nखिजवत आहे शेतकऱ्याला लेखनाचा धागा\nहास्यास गोंदले मी लेखनाचा धागा\nतिकडून जाण्याऐवजी इकडून जा केव्हातरी (तरही) लेखनाचा धागा\nलोपला साधेपणा ही खंत आहे लेखनाचा धागा\nबिलंदर पावसाला म��रला आहे कुणी रट्टा \nजरा तडजोड करणारेच रस्ते शोधले असते लेखनाचा धागा\nमी मला लेखनाचा धागा\nउशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dr-arun-mande-articles-26813", "date_download": "2018-11-15T06:52:07Z", "digest": "sha1:VO5IGDR47LW5ET74ORSGU2HMIINJCKXI", "length": 16046, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr arun mande articles संकल्प आणि सिद्धी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nकोयनेचं धरण पाहून झाल्यावर आम्ही कोल्हापूरच्या दिशेनं निघालो. वाटेत रस्त्याच्या कडेला वडाचं झाड दिसलं. तेथे गर्दी होती. ड्रायव्हरनं गाडी थांबवली. खाली उतरत तो म्हणाला, ‘इथली देवी नवसाला पावते. दर्शन घेऊ.’ आम्ही उतरलो. वडाखाली एक चौथरा होता आणि चौथऱ्यावर शेंदूर लावलेला तांदळा. माझं लक्ष सहज पारंब्यांकडे गेलं. प्रत्येक पारंबीला अक्षरशः शेकडोंनी पितळी घंटा लाल धाग्यानं बांधलेल्या. देवी नवसाला पावली की एक घंटी पारंबीला बांधायची अशी प्रथा होती. म्हणजे एवढ्या लोकांनी नवस केले होते.\nकोयनेचं धरण पाहून झाल्यावर आम्ही कोल्हापूरच्या दिशेनं निघालो. वाटेत रस्त्याच्या कडेला वडाचं झाड दिसलं. तेथे गर्दी होती. ड्रायव्हरनं गाडी थांबवली. खाली उतरत तो म्हणाला, ‘इथली देवी नवसाला पावते. दर्शन घेऊ.’ आम्ही उतरलो. वडाखाली एक चौथरा होता आणि चौथऱ्यावर शेंदूर लावलेला तांदळा. माझं लक्ष सहज पारंब्यांकडे गेलं. प्रत्येक पारंबीला अक्षरशः शेकडोंनी पितळी घंटा लाल धाग्यानं बांधलेल्या. देवी नवसाला पावली की एक घंटी पारंबीला बांधायची अशी प्रथा होती. म्हणजे एवढ्या लोकांनी नवस केले होते. मोटारीत माझ्या शेजारी बसलेल्या मित्राला म्हणालो, ‘मी माझ्या आयुष्यात कधीच नवस केला नाही आणि समजा नवस केला तर तो कधीच पूर्ण होणार नाही.’ माझ्या मित्रांनं विचारलं. ‘का’ म्हणालो, ‘कारण, नवस केला की तो पूर्ण होतो यावर माझा विश्‍वासच नाही.’ ‘तुझा परमेश्‍वरावर तरी विश्‍वास आहे की नाही’ म्हणालो, ‘कारण, नवस केला की तो पूर्ण होतो यावर माझा विश्‍वासच नाही.’ ‘तुझा परमेश्‍वरावर तरी विश्‍वास आहे की नाही’ त्यानं विचारलं. ‘नाही’ मी म्हणालो. ‘आणि स्वतःवर’ त्यानं विचारलं. ‘नाही’ मी म्हणालो. ‘आणि स्वतःवर’ त्यानं विचारलं. मी म्हणालो. ‘अर्थातच आहे.’ तो म्हणाला, ‘नाही. तुझा तुझ्यावरसुद्धा विश्‍वास नाही. असता तर ‘नवस पूर्ण होणार नाही.’ असं म्हणाला नसता. एकतर तुमचा परमेश्‍वरावर विश्‍वास हवा, म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा परमेश्‍वर पूर्ण करतो; किंवा मग तुमचा स्वतःवर तरी विश्‍वास हवा, म्हणजे तुमची कोणतीही इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता.’\n‘पण माझा माझ्यावर विश्‍वास आहे, म्हणूनच मी सांगतोय की मी केलेला नवस पूर्ण होणार नाही.’ मी म्हणालो.\nमाझा मित्र म्हणाला, ‘स्वतःवर विश्‍वास असणं म्हणजे स्वतःच्या विचारांवर विश्‍वास असणं. तुझा तुझ्या विचारांवर विश्‍वास नाही म्हणूनच तुझा नवस पूर्ण होणार नाही. संकल्प आणि सिद्धी यांच्यामध्ये अडसर असतो तो स्वतःचाच असतो. तू नकारात्मक विचार करतोस. नकारात्मक विचारांनी यश कधीच मिळत नाही. विचार सकारात्मक असतील, तर यश मिळतं. विचारांमध्ये किती सामर्थ्य असतं. याविषयी फ्रॅंक आउटलॉनं फार सुंदर सांगितलंय. तो म्हणतो...\nतुमच्या विचारांवर लक्ष ठेवा, विचारच शब्द बनतात.\nशब्दांवर लक्ष ठेवा, कारण तुमचे शब्दच कृती बनतात\nकृतीवर लक्ष ठेवा, कारण तुमची कृती सवय बनते.\nसवयीवर लक्ष ठेवा, कारण सवय तुमचं चारित्र्य बनतं.\nचारित्र्यावर लक्ष ठेवा, कारण चारित्र्य तुमची नियती बनते.’\nतो म्हणाला, ‘तुमचा तुमच्या विचारांवर विश्‍वास असेल तर तुम्ही नियती घडवू शकता.’मग मी त्याला विचारलं, ‘वसंतरावांनी संकल्प केला तो पूर्ण का झाला नाही’तो म्हणाला, ‘संकल्प नेहमी स्पष्ट हवा. वजन ८० किलो असेल, तर ६५ पर्यंत कमी करायचंय असा संकल्प हवा. वजन कशासाठी कमी करायचंय’तो म्हणाला, ‘संकल्प नेहमी स्पष्ट हवा. वजन ८० किलो असेल, तर ६५ पर्यंत कमी करायचंय असा संकल्प हवा. वजन कशासाठी कमी करायचंय निरोगीपणासाठी, चांगलं दिसण्यासाठी किंवा चांगलं वाटण्यासाठी. काय व का हवंय हे माहीत असेल, तर योजना आखता येते. त्यात कोणत्या अडचणी आहेत याचा विचार करता येतो. योजना आखली म्हणजे ती पूर्ण करण्याच्या मागे आपण लागतो आणि ध्येय पूर्ण होतेच निरोगीपणासाठी, चांगलं दिसण्यासाठी किंवा चांगलं वाटण्यासाठी. काय व का हवंय हे माहीत असेल, तर योजना आखता येते. त्यात कोणत्या अडचणी आहेत याचा विचार करता येतो. योजना आखली म्हणजे ती पूर्ण करण्याच्या मागे आपण लागतो आणि ध्येय पूर्ण होतेच\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांम���ळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय...\nकवडीपाटला वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी\nमांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध...\nरहीपुरीत अडीच एकर ऊस जळून खाक\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : रहीपुरी (ता.चाळीसगाव) येथुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चार एकर ऊसाच्या बेणे प्लॉटला आज सकाळी दहाच्या सुमारास शॉर्टसर्किट...\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए)...\nएकरकमी एफआरपीने तिढा सुटला\nकोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन ऊसदराचा तिढा...\nभंडाऱ्याच्या उधळणीत रंगला पाच गावातील कामसिद्ध बंधू-भेटीचा सोहळा\nआंधळगाव (सोलापूर) : 'कामसिध्दाच्या नावने चांगभले....' या जयघोषाने सारा आसमंत निनादून निघाला होता. यावेळी धनगरी ढोल, मुक्तहस्ताने होणारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T06:23:48Z", "digest": "sha1:JC5OUQAMBGGF37WXZFDPAR2QIFFOUZBD", "length": 6036, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाय कापला गेल्याने कामगाराचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाय कापला गेल्याने कामगाराचा मृत्यू\nपिंपरी – लाकूड कापण्याच्या इलेक्‍ट्रीक करवतीमुळे पाय कापला गेल्याने चिंचवड येथे कामगाराचा मृत्यू झाला.\nसंजय शंकर कांबळे (वय-45, रा. जय मल्हारनगर, थेरगाव) असे या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी मल्लप्पा महादेव नरळे (वय-37, रा. श्रीकृष्ण कॉलनी, कोकणेनगर, काळेवाडी) या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण संजय कांबळे (वय-23) यांनी चिंचवड ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांना लाकूड कापण्याच्या मशिनचे कोणतेही प्रशिक्षण नव्हते. तरी देखील ठेकेदार नरळे याने कांबळे यांना साधन सामग्रीशिवाय काम करण्यास सांगितले. बुधवारी (दि. 7) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संजय कांबळे हे काम करीत होते. लाकूड कापण्याचे मशिन त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीला लागले. त्यामुळे त्यांचा पाय कापला गेला. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘नोटाबंदी-जीएसटी’मुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली : रघुनाम राजन\nNext articleभाजप नगरसेवकांची सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maoists-threaten-to-bomb-three-railway-stations-in-chandrapur-266209.html", "date_download": "2018-11-15T06:10:21Z", "digest": "sha1:BYATLCM7YYZRUKTEEYH5SIFKYBLU2ZCM", "length": 11682, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रपूरमध्ये 3 रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवण्याची माओवाद्यांची धमकी", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आ��ेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nचंद्रपूरमध्ये 3 रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवण्याची माओवाद्यांची धमकी\nचंद्रपुर शहरालगत असलेल्या चांदा फोर्ट, मुल आणि नागभीड या तीन रेल्वे स्थानकासंदर्भात पञात उल्लेख असून माओवाद्याचा शहीद सप्ताहाचाही त्यात उल्लेख आहे.\n29 जुलै : चंद्रपूर जिल्हयातील तीन रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवण्याची धमकी असलेले माओवाद्याचा उल्लेख असलेलं पञ मिळाल्यानं खळबळ उडालीये.\nचंद्रपुर शहरालगत असलेल्या चांदा फोर्ट, मुल आणि नागभीड या तीन रेल्वे स्थानकासंदर्भात पञात उल्लेख असून माओवाद्याचा शहीद सप्ताहाचाही त्यात उल्लेख आहे. त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी गंभीरतेने याकडे लक्ष केंद्रीत केलंय.\nदिल्ली हैदराबाद असा दक्षिण भारताला जोडणारा रेल्वे ट्रॅक या रेल्वे स्थानकासह जिल्हयातुन जात असल्यानं रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. तर तेलंगणालगत असलेल्या रेल्वे ट्रॅकची तपासणी सुरू आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजल��� , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/bjp-reaction-on-congress-allegation-on-land-issuenew-294482.html", "date_download": "2018-11-15T06:58:05Z", "digest": "sha1:2HNT6IHWSD72VJSF74CHP7T524YRD56E", "length": 15087, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा'", "raw_content": "\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या ल��्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा'\nनवी मुंबईतल्या भूखंड घोटाळ्याचे सर्व आरोप भाजपने फेटाळले आहेत. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले.\nमुंबई,ता,2 जुलै : नवी मुंबईतल्या भूखंड घोटाळ्याचे सर्व आरोप भाजपने फेटाळले आहेत. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले.\nनवी मुंबईतली जमीन ही सिडकोची असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता, मात्र ही जमीन राज्य सरकारची असल्याचं स्पष्टीकरण भांडारी यांनी दिलं.\nकोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन दिली होती, त्यानंतर स्थानिक नागरिक कोर्टात गेले होते, कोर्टाने स्थानिक नागरिकांच्या विरोधात निर्णय दिला. प्रकल्पग्रस्तांना जमीनीचं वाटप हे जिल्हाधिकारी कार्यालय करतं, मुख्यमंत्र्यांचं ऑफिस नाही असंही भांडारी यांनी सांगितलं.\nसतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरो\nराईनपाडा हत्या प्रकरण, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत\nकाँग्रेस कार्यकाळत १५० जणांना जमीन दिली\nजमीन वाटपात गैरप्रकार झालेला नाही, काँग्रेस फक्त आरोपांचा खेळ काँग्रेस करत आहे. काँग्रेसला राज्य सरकारला कोंडीत पकडतां येत नाही त्यामुळे काँग्रेस चिखलफेक करत, पोरकट आरोप करण्यापेक्षा जनतेचं काम काँग्रेस पक्षाने करावे असा सल्लाही भांडारी यांनी दिला.\n1970 पासून काँग्रेसने ज्या जमीनींचं वाटप केलं त्यांचीही चौकशी करा असं काँग्रेस सांगणार का असा सवालही त्यांनी केला.\nVIDEO - खोडकर तैमूर करतोय लंडनमध्ये धमाल\nप्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण\nसंजय निरूपम भरकटलेले नेते आहे. मनिष भतिजा, भालेराव यांच्या सोबतचे फोटो दाखवून काँग्रेसने जे आरोप केले त्यात काहीही तथ्य नाही. जे फोटो दाखवले त्यावरून ते माझे पार्टनर आहे हे सिद्ध होत नाही. काँग्रेस पक्ष, संजय निरूपम, पृथ्विराज चव्हाण आणि रणदीप सुरजेवाला यांवर वैयक्तिक ५०० कोटी अब्रूनुकसानी दावा टाकणार असल्याचा इशाराही प्रसाद लाड यांनी दिला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPcidcocorruption काँग्रेसDevendra Fadnavislandmadhav bhandariprasad ladprithviraj chauhansanjay nirupamदेवेंद्र फडणवीसनवी मुंबईपृथ्विराज चव्हाणभ्रष्टाचारसंजय निरूपमसीडको जमीन\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T06:02:20Z", "digest": "sha1:BZEE5FF5S2DRKIGMXZS7RAY3UVV7FA4J", "length": 8693, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नरेन्द्र दामाजी कोटेकर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO : रेल्वे येत असल्याची पाहून 'तो' रूळावर जाऊन झोपला...\nकुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ७ वर येत असलेली ट्रेन पाहून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती चक्क रेल्वे रूळावर जाऊन झोपला.\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/jalgaon/all/page-2/", "date_download": "2018-11-15T06:10:45Z", "digest": "sha1:7SHFLPSJCTFIQ56LVM54WBQHWEJZUINY", "length": 10598, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jalgaon- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फो��ो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n३० पर्यंत पाढे म्हणा आणि गणपतीची वर्गणी घेऊन जा\nगणपतीची वर्गणी हवी असेल तर आता तुम्हाला पाढे येणे आवश्यक आहेत\nदाभोलकर हत्येप्रकरणी जळगावमधून वासुदेव सुर्यवंशी एटीएसच्या ताब्यात.\nखान्देशातील शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा\nगौरी लंकेश हत्या प्रकरणात नवं ट्विस्ट, समोर आलं जळगाव कनेक्शन\n...तसं तर मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे -एकनाथ खडसे\nशिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - राहुल गांधी\nThanks जळगाव आणि सांगलीकर - मुख्यमंत्री\nVIDEO : जल्लोष साजरा करताना गिरीष महाजनांनी धरला ठेका\nमराठा आंदोलनाच्या आगीतही सांगली आणि जळगावात कमळ उमललं \nJalgaon Election 2018: विजयी उमेदवारांची यादी\n, सांगलीत 'कमळ' उमललं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं स्वप्न भंगलं\nJalgaon Election 2018: एकनाथ खडसेंनी ज्याचा केला प्रचार,तो भाजप उमेदवार पराभूत\nया अपयशातून आत्मचिंतन करणार- सुरेशदादा जैन\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना प��हताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/west-bengal/", "date_download": "2018-11-15T06:03:04Z", "digest": "sha1:NTLJTNVQ532G72VA3Y4HD2PIPUUKT4QH", "length": 10694, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "West Bengal- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरो���र राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n १०० वर्षांच्या वृद्ध महिलेवर २० वर्षीय तरुणाचा बलात्कार\nपोलिसांनी गंगाप्रसादपूर भागातून आरोपीला अटक केली असून कोर्टात हजर करण्यात आलंय.\n#Titlisyclone : आता ओडिशाला कधीही धडकू शकतं 'तितली'\nदारूच्या नशेत तरुणाने कुत्र्याच्या कानाला घेतला चावा\nपश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली डॉल्फिन\nशालेय पुस्तकात मिल्खा सिंग म्हणून छापला फरहानचा फोटो\nVIDEO : तरुणींच्या दोन गटात भररस्त्यावर तुफान मारामारी\nपंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, भाजपला हटवणं हेच टार्गेट - ममता बॅनर्जी\n'पश्चिम बंगाल'चं नामकरण, आता फक्त 'बांग्ला' म्हणायचं\nजखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी\nनरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला, 20 जण जखमी\nकुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, आघाडी सरकारची लागणार कसोटी\nपश्चिम बंगालमध्ये 'दीदी'चाच डंका, 7 नगरपालिकांमध्ये तृणमूल विजयी\nकोलकात्यात जेट्टी बुडाली, 3 जणांचा मृत्यू\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-126282.html", "date_download": "2018-11-15T06:51:08Z", "digest": "sha1:DDIZRV2IH2NKQMKRMTVEIVCIHKQW5V2A", "length": 14310, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लालबागच्या राजाचं पाद्यपूजन", "raw_content": "\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nमहाराष्ट्र 3 days ago\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nVIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण\nVIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत ��ाहा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/armed-forces-are-responsible-government-says-supreme-court-14724", "date_download": "2018-11-15T06:36:16Z", "digest": "sha1:VXTSWTN5X6ZFG7OXZL3Z3GYAQXWNU34I", "length": 13613, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Armed forces are responsible for Government, says Supreme Court सशस्त्र दले ही सरकारला उत्तरदायी | eSakal", "raw_content": "\nसशस्त्र दले ही सरकारला उत्तरदायी\nशनिवार, 29 ऑक्टोबर 2016\nनवी दिल्ली - पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या \"सर्जिकल स्ट्राइक'वरून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जुंपली असताना आज सर्वोच्च न्यायालयाने या अनुषंगाने दाखल याचिकेवर सुनावणी करताना अप्रत्यक्षरीत्या सरकारची बाजू घेतली आहे. सशस्त्र दले ही सरकारला उत्तरदायी असून, तसं नसेल तर देशामध्ये \"मार्शल लॉ' असेल, असे रोखठोक मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. न्या. अमिताव राव आणि न्या. यू. यू. ललित यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने निरीक्षण नोंदविताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.\nनवी दिल्ली - पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या \"सर्जिकल स्ट्राइक'वरून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जुंपली असताना आज सर्वोच्च न्यायालयाने या अनुषंगाने दाखल याचिकेवर सुनावणी करताना अप्रत्यक्षरीत्या सरकारची बाजू घेतली आहे. सशस्त्र दले ही सरकारला उत्तरदायी असून, तसं नसेल तर देशामध्ये \"मार्शल लॉ' असेल, असे रोखठोक मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. न्या. अमिताव राव आणि न्या. यू. यू. ललित यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने निरीक्षण नोंदविताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.\nसंरक्षणमंत्री पर्रीकर यांनी भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे श्रेय घेतले तसेच त्यात हस्तक्षेपही केल्याने त्यांच्याविरोधात कारवाई केली जावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घ्यावी, असे त्यामध्ये आम्हाला काहीही गंभीर दिसत नसल्याने आम्ही ती फेटाळून लावत आहोत, असे न्यायालयाने या वेळी नमूद केले.\nज्येष्ठ विधीज्ञ एम. एल. शर्मा यांनी दाखल केलेल्या या याचिकेमध्ये संरक्षणमंत्र्यांसोबतच केंद्रीय मंत्री या हल्ल्याचे श्रेय घेत आहेत, राज्यघटनेतील तरतुदींनुसार त्यांना तसे श्रेय घेता येत नाही. कारण, राष्ट्रपती हे तिन्ही सेनादलाचे प्रमुख असतात, वैयक्तिक स्वार्थापोटी काही घटक सशस्त्र दलांचा वापर करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/features", "date_download": "2018-11-15T07:04:41Z", "digest": "sha1:ALYXNEM7PQBXOKNXLWVO75VWTBXSSRBZ", "length": 20106, "nlines": 169, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीवरील विविध विभाग आणि सुविधा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /मायबोलीवरील विविध विभाग आणि सुविधा\nमायबोलीवरील विविध विभाग आणि सुविधा\nमायबोलीवर खालील विभाग आहेत.\n१. गुलमोहर - मायबोलीकरांनी लिहिलेले साहित्य [कथा, कविता, ललित लेख, विनोदी लेख, विविध कला (प्रकाशचित्रे, चित्रकला, हस्तकला)] इथे पहायला मिळेल.\n२. रंगीबेरंगी - मायबोलीकरांचे स्वतंत्र ब्लॉग.\n३. हितगुज - विषयवार - या विभागात विविध विषयांवर ग्रूप्स आहेत. मायबोलीकर यातल्या आवडीच्या ग्रूपचे सभासद होऊ शकतात. या ग्रूपमधले लेखनाचे धागे सार्वजनिक किंवा ग्रूप सदस्यांपुरते मर्यादीत ठेवण्याची सोय आहे.\nया विभागातले काही विशेष ग्रूपः\nअ. संयुक्ता - स्त्रियांनी एकत्र येऊन संयुक्तपणे चालवलेले उपक्रम.\nब. मराठी उद्योजक - मराठी उद्योजकांचं हितगुज\n४. हितगुज - माझ्या गावात - या विभागात जगातल्या विविध खंड/देश/राज्य/शहरांसाठी वेगळे ग्रूप्स आहेत.\n५. पाककृती - विविध पाककृतींचा खजिना तसेच आहारशास्त्रासंबंधी चर्चा.\n६. मदतपुस्तिका - मायबोलीवर वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या विभागात मिळतील.\n७. मायबोली विशेष - मायबोलीवरचे आजपर्यंतचे सर्व उपक्रम या विभागात पाहायला मिळतील.\nअ. अक्षरवार्ता - नव्याजुन्या पुस्तकांची ओळख करून देणारा, त्यांचं स्वागत करणारा मायबोलीवरील हा विभाग. नुकतीच प्रकाशित झालेली, किंवा उत्कृष्ट असूनही जरा दुर्लक्षितच राहिलेली अशी दर्जेदार पुस्तकं या विभागात आपल्याला चाळता येतील. दर महिन्याला निवडक अशा पुस्तकांतील काही भाग इथे आपल्याला वाचता येईल. या विभागासाठी मराठीतील नामवंत प्रकाशकांचे सहकार्य लाभले आहे.\nब. तेंडुलकर स्मृतिदिन - श्री. विजय तेंडुलकर - मराठी रंगभूमीला एक वेगळं वळण देणारे लेखक - यांचा प्रथम स्मृतिदिन १९ मे २००९ ला झाला. त्यांच्या नाटकांवर/व्यक्तिमत्त्वावर आधारित एक लेखमाला चालू केली.\nक. साहित्य संमेलन - ८२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे पार पडले. या संमेलनातील निवडक कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे इथे आपल्याला ऐकता येतील.\nड. संवाद - आपल्या क्षेत्रात उत्तंग कामगिरी केलेल्या विविध मराठी व्यक्तिमत्त्वांबरोबर ���ाधलेला संवाद.\nइ. गणेशोत्सव - २००१ सालापासून धूमधडाक्यात साजरा होणारा मायबोलीकरांचा ऑनलाईन गणेशोत्सव.\nफ. दिवाळी अंक - मराठीतला पहिला ऑनलाईन दिवाळी अंक २०००मध्ये मायबोलीने प्रकाशीत केला. त्यानंतर गेली १० वर्षे सातत्याने तंत्रज्ञानातील बदल स्वीकारत जोमाने चालू असलेला उपक्रम. २००६पासून दिवाळी अंकात दृकश्राव्य विभाग समाविष्ट केले आहेत.\nग. मराठी भाषा दिवस - २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा होतो. या वर्षी (२०१०पासून) यानिमित्ताने मायबोलीवर उपक्रम सुरू केले आहेत.\nह. गझल कार्यशाळा - नामवंत कवी आणि मायबोलीकर वैभव जोशी यांच्या पुढाकाराने चाललेल्या होतकरू गझलकारांसाठीच्या कार्यशाळा.\nमायबोलीवर सभासदांना खालील सुविधा दिलेल्या आहेत.\n१. विचारपूस - मायबोलीकरांना एकमेकांना संदेश लिहिण्याची सुविधा (scrap book). मायबोलीत प्रवेश केलेले इतर सदस्य ही विचारपूस वाचू शकतात.\n२. संपर्क - जर सदस्यांना व्यक्तिगत संदेश पाठवायचा असेल तर ही सुविधा वापरू शकतात. हे संदेश पाठवलेल्या व्यक्तीला इमेलमध्ये मिळतात.\n३. निवडक १० - मायबोलीवरील आवडलेले लेख्नन एका टिचकीसरशी आपल्या निवडक १० यादीत टाकू शकतात. सगळ्या मायबोलीवरील निवडक यादीसाठी इथे जाऊन सध्या सगळ्यांच्या आवडीचे काय आहे ते पाहता येईल.\n४. पाऊलखुणा - एखाद्या सदस्याचे सर्व लेखन (फक्त लेखन किंवा प्रतिक्रिया दिलेले लेख) दाखविणारी यादी.\n५. खाजगी जागा - प्रकाशचित्रं अथवा इतर फाईल्स साठविण्यासाठी १० MB व्यक्तिगत जागा. इथे साठवलेली प्रकाशचित्र अथवा फाईल्सचा दुवा कुठल्याही लेखात देता येतो.\n६. शब्दखुणा (Free form Tags) - लेखकाला स्वतःला हवा तो टॅग लेख वर्गीकृत करण्यासाठी देता येतो.\nपुढील सुविधा सर्व वाचकांना दिसतात.\n१. बखर (तारखेनुसार जुने लेखन) - इथे विशिष्ट वर्ष, महिना, दिवसातले हव्या त्या लेखन प्रकारातले जुने लेख शोधता येतात.\n२. शुभेच्छापत्रे - मराठीतून शुभेच्छापत्रे पाठविण्याची ही सुविधा सर्वप्रथम मायबोलीनेच १९९६मध्य सुरू केली.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nअ‍ॅडमिन टीम, ही सगळी माहिती\nअ‍ॅडमिन टीम, ही सगळी माहिती एकत्र टाकल्याबद्दल धन्यवाद. याचीच एक प्रत मदतपुस्तिकेत पण ठेवता येईल का\nअ‍ॅडमिन, खालील लिंकवर गुलमोहरचे २००७-२००८ (मायबोलीच्या नव्या रुपा आधीचे लेखन) उपलब्ध क���ता येइल का\nव्वा छान संकलन.. जरा जास्तच\nजरा जास्तच मागतोय पण ह्या धाग्याची लिंक प्रत्येक सभासदाच्या सद्स्यत्वात येईल असे काही करता येईल काय वि.पु. पाऊलखुणा सारखाच अजून एक दुवा\nमी वरील तिघाच्या सुचनाशी सहमत\nमी वरील तिघाच्या सुचनाशी सहमत आहे..........\nमायबोली वरील लेखनासमोर लाल\nमायबोली वरील लेखनासमोर लाल अक्षरात नवीन असे लिहिलेले असते त्याचा अर्थ काय माझ्या दोन कविता नवीनच टाकलेल्या असूनही त्यांच्यसमोर ते दिसत नाही आणि इतर अनेक जुन्या पोस्ट्स समोर ते दिसतंय .. म्हणून हा प्रश्न पडलाय ... खुलासा केल्यास चांगलं वाटेल ..\nवैद्य... नवीनचा अर्थ तुमच्यासाठी नवीन असा आहे...\nतुम्ही लिहेलेल्या कविता ह्या इतरांना नवीन अशा दिसतील तर तुम्हाला त्या तशा दिसणार नाहीत कारण तुम्हीच त्या लिहिलेल्या आहेत... स्वतः लिहिलेले नवीन टॅग सह दिसत नाही...\n आता आलं लक्षात ..\n आता आलं लक्षात ..\nगेल्या काही दिवसात मायबोलीवर\nगेल्या काही दिवसात मायबोलीवर असे काही धागे आलेत की जे बघता धागा लिहिणार्‍याला, वाचणार्‍यांपैकी अनेकांनाही माबो म्हणजे गुलमोहर-कविता विभाग आणि २-३ गप्पांटप्पांचे बाफ एवढीच व्याप्ती माहीत आहे की काय असे वाटले.\nआता हा माझा गैरसमज असेल तर उत्तमच आहे. पण नसेल गैरसमज तर ज्यांना माहित नाही मायबोलीची व्याप्ती किंवा ज्यांना माहित करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा धागा वर आणत आहे. जेणेकरून गुलमोहर-कविता विभाग आणि गप्पाटप्पा यांच्यापलिकडेही मायबोली बरीच काही आहे हे कळून येईल.\nअर्थात ज्यांना याची कल्पना आहे त्यांच्यासाठी हे पोस्ट नाहीच्चेय.\nमी नवीन सभासद आहे. नुकती एकेक\nमी नवीन सभासद आहे. नुकती एकेक गोष्ट शिकतोय. सद्ध्या एवढाच प्रतिसाद.\nएखाद्यच्य विपूत चित्र टाकायचे\nएखाद्यच्य विपूत चित्र टाकायचे असेल तर काय करावे लागेल\nएखाद्यच्य विपूत चित्र टाकायचे\nएखाद्यच्य विपूत चित्र टाकायचे असेल तर काय करावे लागेल <<< असे करता येईल- दुसर्‍या बाफवर चित्र घालून पोस्ट लिहायची (टाकायची नाही.) आणि कॉपी करून विपुत टाकायची.\nधन्यवाद या माहितीबद्दल. सदस्यत्व घेतल्यापासून ग्रुप्स दिसतात. पण तिकडे कसे जायचे आणि या ग्रुप्सचा उपायोग काय हे समजत नव्हते. पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. दुस-या प्रश्नाचे उत्तर इथे मिळू शकेल का \nधन्यवाद अ‍ॅडमिन, छान संकलन\nधन्यवाद अ‍ॅडमिन, छ��न संकलन मला अजून एक सुविधा सुचवायची आहे. पूर्वी 'माझे सदस्यत्व' खालच्या 'लेखन' मधे प्रत्येक लेखावर किती प्रतिसाद आले ते दिसायचं शिवाय त्यात नवीन किती आहेत तेही कळायचं. हल्ली ते कळत नाही त्यामुळे नवीन काही प्रतिसाद आले आहेत का ते शोधण्यात खूप वेळ जातो. ही सुविधा परत उपलब्ध केली तर खूप सोय होईल. धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61863", "date_download": "2018-11-15T07:02:08Z", "digest": "sha1:ER25NBIE5UAVNJD2Q2X4RL2SJUJUXHIG", "length": 45277, "nlines": 243, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एक होता विदूषक- मला आवडलेला मराठी सिनेमा - नंदिनी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एक होता विदूषक- मला आवडलेला मराठी सिनेमा - नंदिनी\nएक होता विदूषक- मला आवडलेला मराठी सिनेमा - नंदिनी\nलक्ष्याची कहाणी- एक होता विदूषक\nबर्यांचदा मराठी सिनेमांचा विषय आला की, “ह्या आपल्याला ते लक्ष्याचे चित्रपट अजिबात आवड्त नाहीत हां” असं म्हणणारा हटकून एकतरी सापडतोच. लक्ष्याचे चित्रपट असा जॉनरच तयार होऊन बसला, इतका या अभिनेत्याचा बॉक्स ऑफिसवर दबदबा होता. साधारण नव्वदचं दशक लक्ष्या आणि अशोकनं खरंच गाजवलं होतं. महेश कोठारे, सचिन पिळगांवकर या दिग्दर्शकांनी या जोडगोळीच्या लोकप्रियतेचा पुरेपूर फायदा करवून घेतला. आज हे चित्रपट कितीही बालिश वाटले तरीही त्याकाळी याच चित्रपटांनी तुफान यश मिळवलं होतं हे विसरून चालणार नाही. पण अशोक्-लक्ष्या या जोडगोळीनं त्या काळामध्ये अनेक हिट चित्रपट देतानाच स्वत:च्या अभिनयालादेखील मर्यादा घालून घेतल्या. त्यातही अशोक सराफनं थोड्याफार गंभीर आणि खलनायकी भूमिका केल्या, पण लक्ष्या मात्र त्याच एकसुरी भूमिकेमध्ये अडकून पडला. लक्ष्या वाईट अभिनेता कधीच नव्हता, पण त्यानं चाकोरीबाहेर जाण्याचा प्रयत्न फारसा केला नाही. पण जे प्रयत्न केले ते मात्र अफलातून होते. असाच एक प्रयत्न म्हणजे डॉ. जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेला एक नितांतसुंदर सिनेमा - एक होता विदूषक.\nहा सिनेमा खरंतर लक्ष्याचीच शोकांतिका म्हणायला हवी. तमाशा कलावंतांपासून ते राजकारण्य���च्या हातातलं प्यादं होणारा अबुराव काय आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असतानादेखील वेगळं काहीच न करायला मिळालेला त्याच त्याच साच्यामध्ये अडकून वैतागलेला लक्ष्या काय... दोघंही एकाप्रकारे कलाकाराची शोकांतिका आहेत. १९९२ साली आलेल्या या एन एफ़ डी सीमार्फत बनवलेल्या चित्रपटामध्ये लक्ष्यानं त्याला जर संधी आणि भूमिका मिळाल्या असत्या तर किती काय करून दाखवलं असतं याची एक चुणूकच दाखवली आहे. ही केवळ एका आबुरावाची कहाणी नाही. ही कहाणी आहे ती एका अस्सल कलावंताची. या कलावंताला कलेच्या बदल्यात यश मिळतं, पैसा मिळतो, त्याचबरोबर येतो तो धूर्तपणा, विकाऊपणा आणि बाजारूपणा. विदूषकाचा मुखवटा चढवला की, लोकांना फक्त त्याचे आनंदी रंग दिसतात. त्याच्या डोळ्यांतले अश्रू कधी दिसतच नाहीत. लोकांना प्रचंड हसवणारा विदूषक कधीतरी मनामधून प्रचंड दु:खी असू शकतो, त्याच्या दु:खावर औषध अस्तं ते म्हणजे केवळ इतरांना देणारं निर्व्याज हसू. आपल्याच या देणगीची जाणीव जेव्हा त्या विदूषकाला होते, तेव्हाच त्याच्यामधला कलाकार सुखावतो, समाधान पावतो.\nआबुरावाला “हशीव लेकरा हशीव” म्हणणारा इनामदार बापागत वाटतो ते याचमुळे. आपलं लेकरू कधीच हसत नाही, तिला हसवणं हे आपलं बाप म्हणून कर्तव्य आहे, ते आबुरावाला वाटतं ते याचमुळे. हसणं आणि हसवणं हा तर विदूषकाचा स्थायीभाव. जब्बार पटेलांनी संपूर्ण सिनेमा कुठंही बटबटीत न करता तमाशा, लावण्या, बतावणी, सिनेमाचे शूटिंगचे प्रसंग यातून हा सिनेमा पुढे नेला आहे.\nया सिनेमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल चार दशकांच्या अंतरानंतर पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेली पटकथा आणि संवाद. लेखक एखादा सिनेमा लेखणीमधून कसा उतरवू शकतो आणि उत्तम दिग्दर्शक त्या कथेचं किती सुंदर सोनं करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक होता विदूषक. अर्थात इतक्या वर्षांमध्ये सिनेमानिर्मिती, तंत्रामध्ये प्रचंड बदल झाले, पण तरीही पटकथा हा सिनेमाचा आत्मा असतो, निर्मीतीतंत्र नव्हे, हे पुन्हा एकदा पटतं. राजकारणी आणि त्यांचा दांभिकपणा हा पुलंचा एरव्हीही अतिशय आवडता विषय. तमाशामधल्या बतावणी आणि गवळणींसारख्या लोककलाप्रकारांचा वापर करत पुलंनी काही फ़र्मास प्रसंग लिहिले आहेत. राजकारण्यांचं बेधुंद वागणं, त्यांची दांभिकता, दुट्टप्पीपणा असं सर्व काही हसत हसत कोपरखळ्या म���रल्यासारखं भासवत समोर मांडत जातात. आज जवळजवळ वीस पंचवीस वर्षांनी त्यामधला दांभिकपणा दहापटीनं वाढला आहेच. पण शंभरपटीनं त्यातली दाहकता वाढली आहे. आज बतावणीमधले कृष्ण आणि कंसाचे विनोद म्हणजे “आमच्या भावना दुखावल्या” म्हणत राडे करणार्यांकना आयतं कोलीत\nविनोदी अभिनेता म्हणजे वाईट नसतं, किंबहुना तेच अतिशय कठिण अस्तं. लोकांच्या डोळ्यांत बोटं घालून रडवणं फार सोपं असतं, पण कोपरखळ्या मारत गुदगुल्या करून हसवणं तितकंच कठिण. विनोदामधून आपल्या जगाचे इतर आयाम काय आहेत, आणि आपल्या खाम्द्यावरून जर बहुसंख्यत्वाचं आणि शक्यतांचं ओझं दूर केलं तर जग कसे असू शकेल हे लख्ख समजू शकतं. विनोद माणसाला नुसता हसवत नाही, तर जे आहे ते नसेल तर काय होइल याच्या अनेकविध शक्यता मांडून त्यामधली विसंगती दर्शवत जातो ही विसंगती म्हणजेच आपलं आयुष्य. विदूषक या सर्व विसंगतींवर एक रंगीत मुलामा चढवतो. त्याच्या मुखवट्याआड सर्व हीडीस गोष्टी लपवतो आणि आपल्याला रूचेल पटेल आणि भावेल अशा स्वरूपात आपल्याला पेश करतो. आपल्याला हसू येतं ते याच खुबीनं पेश केलेल्या विसंगतीचं. गमतीची गोष्ट अशी की, खुद्द आपण आणि विदूषक देखील जगामधल्या याच विसंगतींचा एक भाग आहोत, आणि ही गोष्ट विदूषक कधीच विसरत नाही.\nआज या जगाला हसत हसत सत्य सांगणार्याक विदूषकाची गरज नाहीये, आज या जगाला मसीहाचा मुखवटा धारण करून असत्य सांगणारे नेते हवे आहेत. विदूषक आता लोकांना हसवू शकत नाही, कारण लोकांना हसायचंच नाही, त्यांना केवळ भडकायचं आहे आणि दुसर्यानच्या उरावर बसायचं आहे. येणार्याय उद्याच्या भविष्याच्या स्वप्नांपेक्षा आम्हाला गतकाळच्या दंतकथांमधल्या वैभवाच्या खुणा अधिक भावतात. आताचे राजकारणी केवळ खोटी आश्वासनं देत पैसे खायचे स्वत:च्या तुंबड्या भरणे इतकेच काम करत नाहीत तर गोष्टीमधल्या माकडासारखे दोन बोक्यांमध्ये भांडनं लावून त्यांच्या टाळूवरचं लोणी खायचं काम इमाने इतबारे करतात. कदाचित या प्रेक्षकांना आता कुठलाच विदूषक हसवू शकत नाही\nएका तमासगीराच्या मुलाची ही कथा. बिनबापाचा म्हणून वाढलेला हा मुलगा. मालकाचा अचानक मृत्यू झाल्यावर उघड्यावर पडलेली त्याची आई तमाशाच्या पालामध्ये येते. इथून पुढे चालू होतो त्याचा जीवनप्रवास. अबुराव शाळा सोडतो, आणी तमाशामध्ये सोंगाड्या म्हणून उभा राहतो. लोकांन�� अह्सवता हसवता नकला करत करत अंतर्मुख करणारे असं बरंच काही तो सांगू पाहतो. तमाशामध्येच नचणार्याा एका सुभद्रेच्या प्रेमात तो पडलाय. पण त्याचं नशीब पालट्तं ते गुणा आणि मेनकाच्या येण्यानं.. गुणा त्याचा शाळकरी मित्र. सध्या आमदार आणि लवकरच मुख्यमंत्री व्हायच्या तयरीत असलेला. गुणा आबुरावला स्वत:चा तमाशा काढायचं सुचवतो. त्याच तमाशाच्या पाचशेव्या शोला प्रमुख पाहुणी म्ह्णून सिनेस्टार मेनका येते. मेनका त्याला सिनेसृष्टीत घेऊन जाते. एकदा प्रेमात होरपळलेली मेनका आबुरावच्या सच्च्या आणि नि:स्वार्थी प्रेमात पडते, ते दोघं लग्न अक्रतात. पण या विजोड जोडीचं वैवाहिक आयुष्य काही सुखासमाधानाचं जात नाही. मेनकाच्या जुन्या प्रियकरामुळे दोघांमध्ये कडवेपणा वाढीला लागतो, मेनका नकळत कबूल करते की तिला आबुराव या व्यक्तीपेक्षा त्यानं चढवलेला सोंगाड्याचा मुखवटा आव्डतो, कारण हा मुखवटा तिला तिची दु:ख विसरायला लावतो. आबुरावाच्या वैयक्तिक पडझडीला इथूनच सुरूवात होते, पुढं सुभद्रेपासून झालेली जाई त्याच्या आयुष्यात येते. जाईच्या येण्यानं संतापलेली मेनका रवीकडे परत निघून जाते, तर दुसरीकडे गुणाच्या सोबतीनं आबुराव राजकारणामध्ये ओढला जातो. इतके दिवस ज्या राजकारण्यांची वस्त्रं तो बतावणीच्या आडून फेडत होता, आज तोच आबुराव तसलाच एक दुटप्पी राजकारणी बनतो. अर्थात, या राजकारण्यांचे हात त्याहून जास्त पोचलेले आहेत. निवडणुकीच्या रॅलीमध्ये गुणा आबुरावला नशा करून भाषणासाठी उभा करतो, ते आबुरावच्जा तब्बेतीला झेपत नाही, आणि त्याला हार्ट ऍटॅक येतो. प्रेक्षकांत बसलेली जाई दिसताच अबुराव भाषणाऐवजी बतावणी सुरू करतो आणि जाई पहिल्यांदा हसते. “हशीव लेकरा हशीव” म्हणणारा इनामदार जणू आबुरावला पुन्हा एकदा दिसतो. आपल्या स्वत:च्या सुखदु:खापेक्षा दुसर्यालकडं हसवायची असलेली आपली ताकद आबुरावच्या लक्षात येते, आणि सिनेमा त्याच्या आणि जाईच्या निर्व्याज स्मितहास्यावर संपतो.\nहा सिनेमा जितका आबुरावाचा तितकाच त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांचादेखील. सिनेमामधली ही आबुरावची आई केवळ एकटी “सिंगल मदर” नाही. मंजुळाची बहिण इतकंच काय आबुरावची प्रेयसीदेखील. गंमत बघा हं, आबुराव “बिनबापाचा” असल्यानं आपण त्याला सहानुभूती देतो, तोच आबुराव नंतर पुढं आपल्या प्रेयसीला पूर्ण वि��रून निघून जातो आणि त्याची प्रेयसीदेखील “सिंगल मदर” म्हणूनच पुढे आयुष्य कंठते. अर्थात, त्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी मात्र आबुराववर येतेच.\nआबुरावाच्या आयुष्यात आलेली अजून एक स्त्री म्हणजे मेनका. ती त्याला सिनेसृष्टीच्या मोहमायेत घेऊन येते. इथल्या पैसाप्रसिद्धी आणि ग्लॅमरमध्ये आबुराव वाहवत जातो. यामधून बाहेर पडायला त्याला रस्ता मिळत नाही—म्हणून तो स्वत: दिग्दर्शनामध्ये उतरायचं ठरवतो. त्याचा पहिला सिनेमादेखील तमाशावर आधारित आहे. अख्खं आयुष्य तमाशाच्या फडामध्ये काढलेल्या लावणीवरचे फिल्मी नाच पटत नाहीत, रूचत नाहीत. मेनकाच्या आणि आबुरावच्या नात्यामध्ये इथून ठिणगी पडते. आबुराव नाचण्यासाठी दुसरी कलाकार आणतो. अर्थात लावणीशी इमान राखणारी कलाकार.\nएक होता विदूषक या सिनेमाबद्दल बोलायचं आणि त्यामधल्या गाण्यांबद्दल बोलायचं नाही, असं म्हटलं तर तो घोर अन्याय ठरेल. आनंद मोडकांचं संगीत, ना. धों महानोरांची गीतं आणि रविंद्र साठे, आशाभोसले यांचा दमदार आवाज हे सर्व कॉंबिनेशनच खतरनाक आहे. त्यातही भर तारूण्याचा मळा, भरलं आभाळ पावसाळी पाहूणा सारख्या लावण्या चित्रपटाची जान आहेत. वैशिष्ट्य हे की, इथं गाणी यायची म्हणून येत नाही. हलके हलके कथेला पुढे घेऊन जातात. लाल पैठणी रंग माझ्या चोळीचा सारखी लावणी आबुरावाचं तमाशाबद्दल, कलेबद्दलचं वाढत जाणारं पॅशन दाखवते, तर तुम्ही जाऊ नका हो रामा ही लावणी अशा वेळी येते जेव्हा आबुराव सिनेमासृष्टीत निघाला आहे.\nलावणी म्हट्लं की शृंगार आलाच. पण नृत्यदिग्दर्शिका लक्ष्मीबाई कोल्हापूरकर आणि मधु कांबीकर या दोन्ही लावणीसम्राज्ञींनी एकही लावणी “चीप” होऊ दिलेली नाही हे त्यांच्या कलेचं यश. लक्ष्मीबाई कोल्हापुरकर यांना या सिनेमासाठी सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शनाचं पहिलंवहिलं राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं होतं. मधु कांबीकर या गुणी अभिनेत्रीनं अर्ध्याहून जास्त सिनेमा स्वत: तोलून धरला आहे. लावण्या सादर करताना तिची ग्रेस आणि नृत्यकुशलता यांना दाद द्यायलाच हवी त्याचबरोबर भावुक प्रसंगामध्ये देखील तिचे काम निरतिशय सुंदर आहे. आपल्याला ज्यानं ठेवून घेतलंय, तो रात्रीचा आपल्याकडे आलाय, त्याला हवं ते सुख देताना, त्याच्यासमोर नटून सजून नाचणार्या बाईला पोटच्या पोराचा विसर पडत नाही, नाचताना हलकेच खिडकीमध���ये येऊन बाहेर थंडीवार्या‍मध्ये बसलेल्या लेकराकडे नजर टाकणारी आई म्हणजे कुठल्याही तमाशा कलावंतीणीचं फारसं लोकांसमोर न आलेलं रूप. एकटी आई ते एकाकी आई हा प्रवास मधुने फार सुंदर रंगवला आहे. उतारवयात देखील केवळ लोकांची फर्माईश पूर्वीच्याच ठसक्यात म्हणून “भर तारूण्याचा मळा” सारखी सदाबहार लावणी सादर करणारी मंजूळा देवगांवकर केवळ एक “तमासगरीण” राहत नाही, तर अस्सल दर्जाची कलावंत म्हणूनच मनाला भिडते.\nदहाहून अधिक लावण्या असणार्या या सिनेमामधली प्रत्येक लावणी तिच्या परंपरेशी इमान राखते, त्याचवेळी नवीन कलाकृतीचा अस्वाद देते. व्यक्तिश: मला आशाताईंची “भरलं आभाळ पावसाळी पाहुणा” ही लावणी फार आवडते. तिच्या शब्दांमध्ये सूचक शृंगार आहे, प्रियकरासोबत केलेला खेळकरपणा आहे, आशाताईंच्या स्वरामध्ये हे सर्व काही जितक्या अचूकपणे उतरलंय तितकंच अचूकपणे मधुच्या नृत्यामधून उतरलंय “निळ्या मोराची थुई थुई थांबंना” या ओळीला मधुने दाखवलेली अदा तर लाजवाब आहे. आजही तमाशापटांमधल्या उत्कृष्ट सिनेमांमध्ये याचे गणना होते, कारण या अस्सल लावण्याच.\nदुर्दैवानं लक्ष्यासारखा सुपरस्टार, सूंदर संगीत आणि सशक्त कथा असूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाला समीक्षकांनी नावाजलं, राष्ट्रीय पुरस्कारासहित अनेक पुरस्कार मिळाले, पण प्रेक्षक मात्र या सिनेमापासून लांब राहिला. या चित्रपटापासून लक्ष्याला फार अपेक्षा होत्या, त्याच्या करीअरचा हा टर्निंग पॉइंट ठरेल असं त्याला वाटलं होतं, पण तसं घडलं नाही. याहीनंतर लक्ष्मीकांत बेर्डे एक विनोदवीर म्हणूनच चित्रपट करत राहिला. यानंतर त्यानं चित्रपटांमध्ये वेगळ्या भूमिका फारश्या केल्याच नाहीत. पुढं व्यसनांमुळे आणि दीर्घ आजारांमुळे हा लाडका कलाकार फार लवकर हे जग सोडून गेला, तरी आजही मराठी मनांमध्ये त्याचं स्थान अढळ आहे. त्याच्या कित्येक सिनेमांनी आपल्याला मनमुराद हसवलेलं आहे, आणि आजही हसवत असतातच. विनोदी सुपरस्टार असा शिक्का बसला असला तरी लक्ष्या हा एक जातिवंत कलाकार होता. प्रत्येकाला हास्याची थोडीतरी पखरण करणारा हा – एक होता विदूषक.\nमराठी भाषा दिन २०१७\nछान लिहिले आहे नंदिनी. हा\nछान लिहिले आहे नंदिनी. हा चित्रपट पाहिला नव्हता. आता नक्की पहिन.\nछान लिहिलयसं नंदिनी...मला मेरा नाम जोकर च��त्रपट आठवला..\nअतिशय सुंदर लेख ...चित्रपट\nअतिशय सुंदर लेख ...चित्रपट माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे ..आणि हो गाणी अतिशय सुंदर आहेत\nछान लिहिलय नंदिनी. मला हा\nछान लिहिलय नंदिनी. मला हा सिनेमा खूप उदास करणारा असेल असं वाटायचं म्हणून कधी बघितला नव्हता. आता बघावासा वाटतोय.\n सुंदर पण उदास करणारा सिनेमा आहे हा. गाणी मात्र एकसेएक ह्याची पटकथा आणि संवाद पुलंनी लिहिले आहेत हे मला माहीत नव्हते\nभरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं\nबाई श्रावणाचं उन्ह मला झेपेना\nयातली दुसरी ओळ म्हणजे क्या बात है\nलक्ष्मीकांत यांच्या कामाचा उत्तम आढावा घेतलेला लेख\nखूप दिवसांनी नंदिनीचा लेख\nखूप दिवसांनी नंदिनीचा लेख\n हा लेख अनेकदा वाचला जाणार\nसिनेमा फार पूर्वी पाहिला होता, तेव्हा लक्ष्याच्या भुमिकेचे बारकावे लक्षात आले नव्हते. आता पुन्हा बघायलाच हवा थँक्स नंदिनी, लिहित राहा\n हा पिक्चर अर्धवट पाहिल्याचं आठवतंय. आता मिळवून पूर्ण पाहायला हवा.\nमी गाताना गीत तुला लडीवाळा,\nमी गाताना गीत तुला लडीवाळा, हा कंठ दाटूनि आला,\nहि अंगाई पण सुरेख आहे.\nआशा भोसले आणि रवींद्र साठे दोघांच्या आवाजात आहे,\nमला मेल व्हर्जन जास्त आवडते.\nमी गाताना गीत तुला लडीवाळा,\nमी गाताना गीत तुला लडीवाळा, हा कंठ दाटूनि आला,\nहि अंगाई पण सुरेख आहे.\nआशा भोसले आणि रवींद्र साठे दोघांच्या आवाजात आहे,\nमला मेल व्हर्जन जास्त आवडते.\n>>>मला हा सिनेमा खूप उदास\n>>>मला हा सिनेमा खूप उदास करणारा असेल असं वाटायचं म्हणून कधी बघितला नव्हता. --- मलाही. अजुनही पहावासा वाटत नाहीए\nसुंदर चित्रपट आणि गाणी आणि\nसुंदर चित्रपट आणि गाणी आणि संगीत. भरलं आभाळ, लाल पैठणी रंग, मी गाताना. शब्दाचा हा खेळ मांडला, भर तारुण्याचा मळा सगळीच.\nनिळ्या मोराची थुई आणि मधु कांबीकर खिडकीतून बघते तो प्रसंग कोरला गेलाय.\nपटकथा पुलंची आहे माहित न्हवतं.\nहा अजून नाही पाहिलेला. आता\nहा अजून नाही पाहिलेला. आता पाहीन कधीतरी. मस्त लिहिलंय नंदिनी\nमाझ्या आठवणीनुसार पुलंनी नंतर कुठेतरी म्हटलेलं, की ते जब्बार पटेलांवर इतके खुश नव्हते ह्या चित्रपटाबद्दल. पटकथेला त्यांच्या मतानुसार योग्य न्याय दिला नाही, असं काहीतरी होतं बहुधा. कोणाला ह्याबद्दल काही माहिती/आठवते आहे का\nअप्रतिम लिहिलं आहेस नंदिनी .\nअप्रतिम लिहिलं आहेस नंदिनी .\nमस्तच लिहिलंय. फार दिवसांनी\nमस्तच लिहिलंय. फार दिवसांनी लिहिलंत आपण..\nनावावरूनच साधारण समजते चित्रपटाची स्टोरी. असंच काहीसे असावे. पण सादरीकरण टिपिकल लक्ष्या सिनेमा असावे असे वाटल्याने योग येऊनही बघितला गेला नव्हता. एका वयानंतर ते लक्ष्या अशोक सराफ गोविंदा डेविड धवन कोठारेछाप डॅम इट चित्रपट खरेच आवडायचे बंद होतात. हा त्यातला नसेल तर नक्कीच बघायला हरकत नाही.\nलक्ष्या आज आपल्यात नाही हे विसरूनच गेलेलो... शेवटच्या ओळीने भानावर आणले __/\\__\n>>>मला हा सिनेमा खूप उदास\n>>>मला हा सिनेमा खूप उदास करणारा असेल असं वाटायचं म्हणून कधी बघितला नव्हता. --- मलाही. अजुनही पहावासा वाटत नाहीए Sad\nलेख सुंदर जमला आहे.\nनंदिनी, फार सुंदर लिहिले आहेस\nनंदिनी, फार सुंदर लिहिले आहेस . किती दिवसांनी आला तुझा लेख \nखुप सुंदर ओळख. जेव्हा आला\nखुप सुंदर ओळख. जेव्हा आला तेव्हा बघायचा राहिला, तसाही त्या वयात किती समजला असता काय माहिती. आता बघावासा वाटतोय नक्कीच.\nनंदिनी, खूप छान लिहिलं आहेस.\nनंदिनी, खूप छान लिहिलं आहेस. तुझ्या शैलीत वाचताना चित्रपटाची कथा डोळ्यासमोर उभी राहाते आहे. 'एकटी आई' ते 'एकाकी आई' सारखे शब्द लाजवाब.. अशीच लिहीत राहा.\nव्मस्त लिहीले आहे. नंदिनी\nमस्त लिहीले आहे. नंदिनी तुझ्या अजुन लिखाणाच्या प्रतिक्षेत..\nताई हो दंडवत घेणेचे करावे ___\nताई हो दंडवत घेणेचे करावे _____/\\_____\nबर्‍याच दिवसांनी नंदिनीचा लेख\nबर्‍याच दिवसांनी नंदिनीचा लेख आणि तो ही आवडत्या सिनेमावर \nविदूषक जितक्या वेळा पाहिला, तितक्या वेळा गलबलून आलं.\nलक्ष्या ज्या पठडीतल्या भूमिका करायचा त्या पार्श्वभूमीवर , त्याचा हा एकच सिनेमा एक चतुरस्त्र कलाकार म्हणून 'एक ही मारा पन, सॉलीड मारा' कॅटेगरीतला वाटतो. आणि या एकाच सिनेमासाठी लक्ष्याने केलेल्या पाचकळ भूमिका (हिंदी-मराठी सगळ्यातल्या) त्याला माफ \nसुंदर लिहीलय तुम्ही नंदीनी\nसुंदर लिहीलय तुम्ही नंदीनी चित्रपटही फार छान होता पण दुर्लक्शित राहीला.\nडॉ.लागूंनी त्यांच्या आत्मचरित्रात मधू कांबीकर ह्यांच्यासोबत केलेल्या नाट्काचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी मधू कांबीकर ह्या एक उत्तम अभिनेत्री पण होत्या हे आवर्जून नमूद केल आहे.\nनंदिनी सुरेख ओळख करुन दिलीस..\nनंदिनी सुरेख ओळख करुन दिलीस..\nनंदिनी, सुरेख ओळख करुन\nनंदिनी, सुरेख ओळख करुन दिलीस..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमर��ठी भाषा दिन २०१७\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/7454-leopard-found-in-mosquitonet-at-nashik", "date_download": "2018-11-15T06:41:29Z", "digest": "sha1:LGLMJK4FE3DJ7ITH2JHZTDZAMULPV5SL", "length": 7987, "nlines": 145, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "बिबट्या शिरला मुलांच्या बिछान्यात अन्... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबिबट्या शिरला मुलांच्या बिछान्यात अन्...\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nनाशिकच्या इगतपुरी येथील धामणगाव गावात राहणाऱ्या बर्डे कुटुंबासोबत एक धक्कादायक घटना घडली... बर्डे कुटुंबामध्ये डासांच्या त्रासापासून सुटका व्हावी यासाठी मच्छरदाणी लावून झोपायची सवय आहे.\n13 ऑगस्टच्या रात्री मात्र, एका आगंतुक पाहुण्यामुळे या घरात खळबळ उडाली. बर्डेच्या घरातल्या एका छोट्या मुलाबरोबर त्याच्या मच्छरदाणीत हा पाहुणा रात्री शिरला आणि सकाळी त्या मुलास उठवायला गेलेल्या त्याच्या पालकांना हा पाहुणा बघून पोटात भीतीचा गोळाच आला... हा पाहुणा म्हणजे चक्क बिबट्याचं पिल्लू असल्याने बर्डेंना काय करावं हेच सुचेनासं झालं. त्यांनी या लहान मुलांना बाहेर काढून घर बंद करून घेतले. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला आणि स्थानिक प्रशासनाला दिल्यानंतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले.\nया संपूर्ण घटनेनंतर गावात मात्र भीतीचं वातावरण आहे. कारण काही दिवसांपूर्वीच याच परिसरात एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. या परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात यावेत अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.\nधामणगाव गावात राहणाऱ्या बर्डे कुटुंबासोबत घडली ही घटना\nरात्रीच्या सुमारास बिबट्याचं पिल्लू घरात शिरलं\nडास चावू नये म्हणून मच्छरदाणी झोपलेल्या लहान मुलांसोबतच हा लहान बिबट्यादेखील झोपी गेला\nबिबट्याच्या पिल्लाला पाहून पालकांची त्रेधातिरपिट उडाली आणि त्यांनी मुलांना बाहेर काढून घर बंद करून घेतले\nत्यानंतर वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले\nअल्पवयीन गतिमंद मुलीवर सामु���िक बलात्कार\nनवजात बालकांचा जीव धोक्यात; एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार\nगणपती मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी\n...म्हणून अरविंद केजरीवाल एक, दोन नाही तर दहा दिवस नाशिकमध्ये येऊन राहणार\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-make-kharif-loan-disbursement-mission-mode-says-cm-7955", "date_download": "2018-11-15T06:55:37Z", "digest": "sha1:B3T6ID4ZRNY2AWIY3B4EE4QEB575CEZA", "length": 23902, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Make Kharif loan disbursement on Mission Mode says CM | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरीप पीककर्ज पुरवठा ‘मिशन मोड’वर करा\nखरीप पीककर्ज पुरवठा ‘मिशन मोड’वर करा\nरविवार, 6 मे 2018\nमुंबई : खरिपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खतेपुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे, अशांना नव्याने कर्ज मिळते की नाही याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभागाच्या यंत्रणेची मदत घेऊन खरीप पीक कर्जपुरवठ्याचे जिल्हानिहाय नियोजन मिशन मोडवर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nमुंबई : खरिपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खतेपुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे, अशांना नव्याने कर्ज मिळते की नाही याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभागाच्या यंत्रणेची मदत घेऊन खरीप पीक कर्जपुरवठ्याचे जिल्हानिहाय नियोजन मिशन मोडवर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nराज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०१८ शनिवारी (ता. ५) बांद्रा येथील रंगशारदा सभाग��हात पार पडली, या वेळी ते बोलत होते. बैठकीला कृषी व फलोत्पादनमंत्री पांडुरंग फुंडकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दिवाकर रावते यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य, मुख्य सचिव डी. के. जैन, विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रिझर्व्ह बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाबार्डचे अधिकारी, कृषी विभागातील उच्चपदस्थ, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती आदी उपस्थित होते.\nया वेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, की यंदाच्या खरीप आढावा बैठकीत दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले. पूर्वी विभागीय आयुक्त आपापल्या विभागातील खरिपाच्या तयारीचे सादरीकरण करीत होते. खते, बियाणे यांची उपलब्धता, कृषी पतपुरवठा, इतर अडचणी आदी मुद्दे मांडले जात. यंदा संबंधित विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी येथे सादरीकरण केले. त्यासोबतच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचाही या सादरीकरणात समावेश होता.\nदोन वर्षांपूर्वी २०१६-१७ मध्ये राज्यातील कृषी विकास दरात २२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद करत राज्यातील कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. येत्या काळात खरिपासाठी पीक कर्जाचा पुरवठा मिशन मोडवर करावा लागणार आहे. खरीप हंगाम राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा हंगाम असतो. या हंगामात शेतकऱ्यांना शेतीत गुंतवणुकीसाठी अर्थसाहाय्याची गरज भासते. त्यादृष्टीने पुढील दीड महिना आव्हानांचा आहे.\nशेतकऱ्यांना बँकांकडून कर्जपुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. ज्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी मिळाली आहे, त्यांना नव्याने कर्ज मिळते की नाही याकडे लक्ष द्यायला हवे. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभागाच्या यंत्रणेची मदत घेऊन खरीप पीक कर्जपुरवठ्याचे नियोजन करावे. राष्ट्रीयीकृत व व्यावसायिक बँकांनी कृषी पतपुरवठ्याच्या बाबतीतील उदासीनता झटकून कर्जपुरवठा करावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.\nकृषी उत्पादकतेत जलसंधारणाचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून येत्या काळात राज्याच्या ग्रामीण भागात जलयुक्त शिवार अभियानाचे काम युद्धपातळीवर करण्याची गरज असल्याच�� त्यांनी स्पष्ट केले. गेल्यावर्षी ३० टक्क्यांनी पर्जन्यमान कमी होऊनही गेल्या दहा वर्षांतील सरासरी चांगले उत्पादन घेऊ शकलो, त्याचे कारण म्हणजे राज्यात जलसंधारणाची प्रभावीपणे झालेली कामे हेच आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी यामध्ये राज्य सरकारने मोठी गुंतवणूक केल्याने त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. जलयुक्त शिवारवर लक्ष देण्यासाठी हा महिना महत्त्वाचा असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. लोकसहभागाची कामे जिथे सुरू आहेत, तेथे शासनाचा सहभाग योग्यरीतीने व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे. संपूर्ण मे महिन्यात जलयुक्तच्या कामांवर भर देऊन कामे वेळेत पूर्ण करावीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nकृषी विद्यापीठांनी केलेले नियोजन प्रत्यक्षात येण्यासाठी यंत्रणेने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका ही योजना तयार करावी, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना कृषी विभागासोबत प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या सूचना, केलेले नियोजन याबाबत जागरूक करावे. कृषीच्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करावा व त्याचा फीडबॅक द्यावा, असे प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करावेत. त्यासाठी मोबाईल अॅपदेखील तयार करावे. महावेधच्या माध्यमातून हवामानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत योग्यप्रकारे जाईल व दुबार पेरणीची गरज पडणार नाही, यासाठी सर्वांनी कटाक्षाने लक्ष द्यावे. महावेध, कृषी विद्यापीठ व कृषी विभागांनी समन्वय ठेवून माहितीचे संदेश गाव पातळीवर पोचवावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.\nशेतकऱ्यांमध्ये पीकविम्याबाबत जाणीव-जागृती करावी व शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, जेणेकरून शेवटच्या चार दिवसांमध्ये त्याचा भार येणार नाही, असे नियोजन कृषी विभागाने करावे. तसेच, कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे दुष्टचक्र संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात.\nकर्ज विभाग sections खरीप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis २०१८ 2018 कृषी agriculture पांडुरंग फुंडकर सदाभाऊ खोत चंद्रकांत पाटील दिवाकर रावते जैन कृषी विद्यापीठ agriculture university जिल्हा परिषद बँक ऑफ महाराष्ट्र bank of maharashtra महाराष्ट्र कृषी विभाग agriculture department उत्पन्न विकास मात mate शेती जलसंधारण जलयुक्त शिवार शेततळे farm pond सिंचन गुंतवणूक हवामान मोबाईल महावेध गुलाब rose बोंड अळी bollworm\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugar-production-increased-82-lac-tons-maharashtra-6780", "date_download": "2018-11-15T07:08:45Z", "digest": "sha1:ZU6IQA2PFCQ7U5YKGLALZ2MNW2CBPGI7", "length": 18248, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Sugar production increased by 82 lac tons, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशात साखर उत्पादन ८२ लाख टनांनी वाढले\nदेशात साखर उत्पादन ८२ लाख टनांनी वाढले\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nकोल्हापूर: यंदाच्या हंगामात देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक साखर निर्मिती झाली आहे. मार्चच्या मध्यापर्यंत ९३.८३ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन घेत महाराष्ट्र अग्रेसर राहिले आहे. देशात यंदाच्या हंगामात सगळीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात ८२.३६ लाख मेट्रीक टन साखरेचे जादा उत्पादन झाले आहे.\nकोल्हापूर: यंदाच्या हंगामात देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक साखर निर्मिती झाली आहे. मार्चच्या मध्यापर्यंत ९३.८३ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन घेत महाराष्ट्र अग्रेसर राहिले आहे. देशात यंदाच्या हंगामात सगळीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन वाढले आहे. गेल्या वर्ष��च्या तुलनेत देशात ८२.३६ लाख मेट्रीक टन साखरेचे जादा उत्पादन झाले आहे.\nसाखर उद्योगामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व उत्तरप्रदेश ही राज्ये महत्त्वाची मानली जातात. देशाच्या एकूण उत्पादनापैकी किमान सत्तर टक्के साखर उत्पादन या तीन राज्यांतूनच होते. हंगाम सुरू होण्याअगोदर तीन महिन्यांपर्यंत देशात पावसाअभावी उसाची स्थिती खूपच बिकट होती. परंतु हंगाम सुरू होण्याअगोदर एक महिना देशात सर्वत्र विक्रमी पाऊस झाला. निर्यात शुल्क काढले असले तरी या घोषणेनंतर साखरेच्या दरात फारशी वाढ झाली नसल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले. ज्या वेळी कारखाने निर्यात करण्यास सुरवात करतील त्याचवेळी दराचा फरक दिसून येऊ शकतो, अशी माहिती कारखान्यांच्या प्रतिनिधींनी दिली.\n१०६ कारखान्यांची धुराडी थंडावली\nसाखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात यंदा ५२३ साखर कारखान्यांनी आपला हंगाम सुरू केला. १५ मार्च अखेर १०६ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटपला आहे. बंद झालेल्या कारखान्यांमध्ये महाराष्टातील ३१, कर्नाटकातील ४८, उत्तरप्रदेशातील ५, तामिळनाडूतील ९, आंध्रप्रदेशातील ७ आणि अन्य राज्यांतील ७ कारखाने बंद झाले आहेत.\nसाखर उत्पादनात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी यंदा ९३.८३ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन केले आहे. उत्तरप्रदेशात ८४.३९ टन तर कर्नाटकात ३५.१० मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गुजरातमध्ये ९, बिहारमध्ये ५, पंजाबमध्ये ५ तर तामिळनाडूत ५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे.\n२० लाख टन निर्यातीची अपेक्षा\nगेल्या हंगामात ४० लाख मेट्रीक टन साखर शिल्लक आहे. हा दबाव झुगारण्यासाठी यातील किमान २० लाख मेट्रीक टन साखर बाहेर गरजेचे आहे. तर पुढील हंगामात निर्माण होणारी ४० ते ५० लाख मेट्रीक टन साखर निर्यात झाली तरच साखर उद्योगाची घडी पुढील काही महिन्यांत नीट बसू शकेल असा अंदाज साखर तज्ज्ञांचा आहे.\n१४ हजार कोटी थकबाकी\nदेशात पडलेले दर आणि साखर उद्योगासमोरील इतर समस्यांमुळे जानेवारी महिन्यापर्यंत देशातील साखर कारखान्यांकडे एकूण १४ हजार कोटींची देणी बाकी आहे. देशातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत २५.८० दशलक्ष टन साखर निर्मिती केली आहे. सर्वात जास्त साखर उत्पादन महाराष्ट्रात त्यानंतर उत���तप्रदेशात झाले आहे. सध्या दर उत्पादन खर्चाच्या ३५०० ते ३६०० रुपयांपेक्षा कमी असल्याने कारखान्यांना सध्या तोटा सहन करावा लागत आहे.\nमहाराष्ट्र साखर कर्नाटक ऊस पाऊस साखर निर्यात तोटा\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nकापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...\nहळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...\nइंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...\nपुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...\nऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nव्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...\nसंतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...\nनवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...\nहमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...\nतेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...\nथेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेत���ऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...\nशेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...\nहेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’चलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...\nखरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nसोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...\nसोयामील निर्यात ७० टक्के वाढण्याचा अंदाजदेशाची सोयामील (सोयापेंड) निर्यात २०१८-१९ या...\nआधुनिक मत्स्यपालन : एक शाश्वत...पुणे ः नाशिक रस्त्यावर मंचरपासून जवळच अवसरी खुर्द...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-62-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/", "date_download": "2018-11-15T05:47:44Z", "digest": "sha1:QLNVWWWPVM4RYHFOR5C7X23SPMTDZDR3", "length": 7550, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशभरातल्या 62 विद्यापीठ, संस्थांना स्वायत्त दर्जा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेशभरातल्या 62 विद्यापीठ, संस्थांना स्वायत्त दर्जा\nनवी दिल्ली : देशभरातल्या एकूण 62 विद्यापीठ आणि संस्थांना आज स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. यात पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचाही समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे आणि महाविद्यालये अशी विभागणी करण्यात आली.\nस्वायत्त दर्जा देण्यात आलेल्या विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. ग्रेड 1 स्वायत्तता महाविद्यालये गटातून महाराष्ट्रातली काही संस्था आणि महाविद्यालयांचाही समावेश आहे. स्वायत्त दर्जा मिळालेल्या विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आता अभ्यासक्रम, प्रवेश प्रकिया, फी यासारखे अनेक निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचे अधिकार प्राप्त होणार आहे.\nउच्च शैक्षणिक दर्जा राखल्याच्या निकषावर ६२ संस्थांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ६२ स्वायत्त शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली. ज्यात ५ केंद्रीय ���िद्यापीठे, २१ राज्य विद्यापीठे, २६ खासगी विद्यापीठे आणि १० महाविद्यालयांचा समावेश आहे.ग्रेड १ स्वायत्तता महाविद्यालये या प्रकारात महाराष्ट्रातून काही इतर नावेही आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे विद्यापीठासह ६२ शिक्षण संस्थांना स्वायत्त दर्जा\nNext articleचालू वर्षी जोरदार पाऊस.. धान्याच्या उत्पादनात वाढ..\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\nनेहरुंच्या धोरणांमुळेच भारतात एक चहावाला पंतप्रधान : शशी थरुर\nमोदी-केजरीवाल ऐकत नाहीत म्हणून रेल्वे प्रवाशांचे ट्रम्प यांना गाऱ्हाणे\nरजनीकांत यांच्या वक्तव्याला अद्रमुकचा आक्षेप\nछत्तीसगड मध्ये लोकांचे सरकार देऊ\nखराब अक्षराबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाचा डॉक्‍टरांना 5000 रु. दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/10/vdodh.html", "date_download": "2018-11-15T07:15:03Z", "digest": "sha1:RVSBQMRHIMFD37SI4PWF3Q4R7V3XOIQ7", "length": 2117, "nlines": 33, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: इयत्ता पहिलीसाठी मुळाक्षरांची ओळख ध्वनिचित्रफित - ध", "raw_content": "\nइयत्ता पहिलीसाठी मुळाक्षरांची ओळख ध्वनिचित्रफित - ध\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://hairstylesformen.in/2015/01/18/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T06:52:52Z", "digest": "sha1:S5QNGMQTOGCGSGRQ6VVT2TW2OWQL5C5N", "length": 13140, "nlines": 82, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "दुभंगलेल्या केसांसाठी - HairStyles For Men", "raw_content": "\nटोकाशी दुभंगलेले केस म्हणजे सौंदर्यात व्यत्ययच. केस दुभंगणं म्हणजे केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळत नसल्याचंच चिन्ह. केस दुभंगून निस्तेज दिसू नयेत यासाठी त्यांच्या पोषणाची काळजी घेतलीच पाहिजे. पण ही काळजी नेमकी कशी घ्यावी, हेच अनेकांना माहीत नसतं. ही माहिती करून घेतानाची पहिली पायरी म्हणजे आपल्या केसांचा प्रकार ओळखणं. एकदा का केसांचा प्रकार कळला की ते निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी काय करायचं, हेही ठरवता येतं.\nटाळूवरून आपल्या केसांचा प्रकार ठरत असतो. तुमचे केस कलर केलेले, कुरळे, सतत गुंतणारे असतील. पण मुळात टाळूची त्वचा सर्वसाधारण, कोरडी आणि तेलकट अशा तीन प्रकारांत मोडते.\nटाळूवरून केसांचा प्रकार ओळखणं अतिशय सोपं आहे. नॉर्मल केस तेलकट आणि चमकदार, कोरडी आणि तुटलेले नसतात. नॉर्मल केस कुरळे केले, कलर लावला तर आणखी उठून दिसतात. तेलकट आणि चमकदार केस लवकर चिकट होतात. तर टाळूच्या त्वचेला पुरेसं मॉइश्चर योग्य प्रमाणात मिळत नसेल तर केस कोरडी होतात. कोरडी केस तुटलेले आणि निस्तेज दिसतात.\nकेसांचं आरोग्य चांगलं राखण्यात टाळूची त्वचा महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. टाळूची त्वचेची योग्य पद्धतीनं काळजी न घेतल्यास कोंडा होणं, केस गळणं, टाळूची त्वचा अधिक तेलकट किंवा अधिक कोरडी होणं, केस टोकाशी दुभंगणं इत्यादी समस्यांना तोंड द्यावं लागतं. टाळूची त्वचेचं आरोग्य बिघडल्यास त्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावरही होतो.\nटोकाशी केस दुभंगणं म्हणजे काय\nटाळूच्या उपत्वचेवरील संरक्षक थर निघून गेल्यामुळे केस निस्तेज आणि रोगट बनून टोकाशी दुभंगतात. बऱ्याचदा टोकाशी दोन ते तीन ठिकाणी ते दुभंगतात. कोरडी आणि कमजोर केसांमध्ये टोकाशी दुभंगण्याचा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो.\nटोकाशी केस दुभंगण्यामागील कारणं:\nटाळूची त्वचा आणि केस कोरडे असणे.\nपुरेसं कण्डिशनर न मिळाल्यामुळे किंवा कण्डिशनरचा वापर न केल्यामुळे. (तेलकट केसांसाठी कण्डिशनर वापरू नये.)\nहेअर ड्रायर अतिरीक्त वापर केल्यास आणि वारंवार हेअर स्टाइल केल्यामुळे.\nनियमित ट्रिमिंग न केल्यास.\nवारंवार केस कुरेळे करून त्यांना कलर केल्यास.\nटोकाशी दुभंगलेले केस बरे होऊ शकतात. नियमित केस कापणं किंवा स्निप्पिंग हा टोकाशी दुभंगण्यावरील तात्पुरता उपाय आहे. परंतु वाढल्यानंतर पुन्हा केस टोकाशी दुभंगू लागतात. परंतु नियमित केस कापल्यामुळे किंवा आठ आठवड्यातून एकदा ट्रिमिंग केल्यामुळे केसांचं टोकाशी दुभंगणं कमी होतं. केसांवर वारंवार ब्लो ड्रायचा वापर करू नये. तसंच ब्लो ड्राय करताना ड्रायर केसांच्या अगदी जवळ नेऊ नये. केसांसाठी योग्य शॅम्पू निवडून त्यानेच केस धूवावे.\nकेस टोकाशी दुभंगू नये म्ह��ून बाजारात बरेच प्रोडक्ट उपलब्ध आहेत. हे प्रोडक्ट तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निवडा. टोकाशी केस दुभंगू नये म्हणून जेल, सिरम्स आणि कण्डिशनर अशा स्वरूपात बाजारात प्रोडक्ट उपलब्ध आहेत.\nकोरडे आणि निस्तेज केस असणाऱ्यांच्या व्यक्तिंमध्ये टोकाशी केस दुभंगण्याची समस्या जाणवते. यासाठी नैसगिर्क उपाययोजना आहेत. केमिकल असलेल्या शॅम्पू आणि कण्डिशनरमुळे केस कोरडे होतात. म्हणून नैसगिर्क तत्त्व असलेल्या शॅम्पू आणि कण्डिशनर केसांसाठी वापरा. नैसगिर्क तत्त्व असलेले शॅम्पू आणि कण्डिशनर बाजारात सहज उपलब्ध होणारे आहेत. टाळूच्या त्वचा प्रकाराला योग्य ठरतील अशीच उत्पादनं वापरा. शॅम्पू किंवा इतर उत्पादनांवर त्यामध्ये कुठले घटक आहेत यांची नोंद केलेली असते. परंतु काही ग्राहक ते वाचण्याचे कष्ट घेत नाही. केस आणि टाळूच्या त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यापूवीर् त्यावरील माहिती वाचणं गरजेचं आहे.\nटोकाशी दुभंगलेल्या केसांच्या समस्येसाठी शॅम्पू आणि कण्डिशनरमध्ये उपयुक्त ठरणारे घटक:\nकाबुली चणे, मेथी, तीळ – यामधून नॅचरल प्रोटीन मिळते.\nआवळा, हिरडा – केसांच्या मुळांना टॉनिक मिळते.\nज्येष्ठमध – केसांच्या वाढीसाठी उपयुक्त\nपळस – केस मजबूत होतात.\nपपनस आणि कोरफड – केसांना आणि टाळूच्या त्वचेला यामधून पुरेसं मॉइश्चर मिळतं.\nसूर्यफुल, कमळ आणि रोझमेरी – केस आणि टाळूच्या त्वचेसाठी उत्तम कण्डिशनर आहे.\nमाका – केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर.\nकेस टोकाशी दुभंगू नये म्हणून काही टिप्स:\nद्य कोरड्या केसामुळे आणि टाळूच्या त्वचेमुळे केस दुभंगतात. त्यासाठी केसांच्या आरोग्याला पोषक ठरेल असाच शॅम्पू वापरा.\nचांगल्या दर्जाचा कण्डिशनर नियमित वापरा. कण्डिशनरच्या वापरामुळे केस मुलायम होतात. मुलायम केसांमध्ये गंुता कमी होतो.\nकेदार वृक्षाच्या फुलांमुळे केस मुलायम होतात. तसेच नैसगिर्क कण्डिशनर म्हणूनही उपयुक्त.\nकृष्ण कमळामुळे केसांना उपयुक्त पोषक तत्त्वं मिळून केस मुलायम होतात.\nकेसांमधील गुंता काढण्यासाठी जाड दात असलेला कंगवा वापरा.\nहेअर ड्रायरचा वापर कमीत कमी करा.\nकेसांची काळजी घेण्यासाठी त्यावर वेगवेगळे प्रयोग करू नका. तज्ज्ञांकडून आपल्या केसांचा प्रकार जाणून घ्या. आपल्या केसांना उपयुक्त प्रसाधनांचाच वापर करा.\nउन्हाळ्यात घ्या केसांची काळजी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/11/6/Gita-Bodh-Book", "date_download": "2018-11-15T05:55:55Z", "digest": "sha1:VCAGP67KR7WJB3USFDCYZRFURMXYFKXU", "length": 60131, "nlines": 49, "source_domain": "www.evivek.com", "title": "'सॉफ्टवेअर'मधून उकललेली गीता!", "raw_content": "\nएका सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रदीर्घ अभ्यास करून विश्लेषणाच्या मार्गाने साकारलेले पुस्तक म्हणजे 'गीता-बोध'. उदय करंजकर यांचे हे तब्बल 1600 रुपयांचं 540 रंगीत पानं असलेलं हे इंग्लिश पुस्तक सुमारे 700 घरांचा उंबरठा ओलांडून आता स्थिरावलं माणूस आपल्या तळमळीसाठी काय करू शकतो, हे 'गीता बोध' वाचलेल्या लोकांनाच समजू शकेल.\n''गीतेच्या पुस्तकासाठी 'एक्सेल' शीटमध्ये कुणी सूचना देतं का उदय करंजकर सरांनी हे जे 'गीता-बोध' पुस्तक लिहिलं आहे, त्याची जवळपास चारशे-पाचशे पानं आहेत. ते कसं संपादित करायचं ह्याच्या सूचना त्यांनी मला एक्सेलमध्ये दिल्या आहेत. ह्याला काही अर्थ आहे का उदय करंजकर सरांनी हे जे 'गीता-बोध' पुस्तक लिहिलं आहे, त्याची जवळपास चारशे-पाचशे पानं आहेत. ते कसं संपादित करायचं ह्याच्या सूचना त्यांनी मला एक्सेलमध्ये दिल्या आहेत. ह्याला काही अर्थ आहे का लेखकानेच संपादकाला सांगायचं का, हे असं संपादित कर म्हणून लेखकानेच संपादकाला सांगायचं का, हे असं संपादित कर म्हणून मग संपादकाची गरजच काय मग संपादकाची गरजच काय'' योगिताचं फणकारून बोलणं थांबतच नव्हतं आणि माझ्या लक्षात आलं - मामला जामच वेगळा आहे'' योगिताचं फणकारून बोलणं थांबतच नव्हतं आणि माझ्या लक्षात आलं - मामला जामच वेगळा आहे बरं, त्यांच्या मजकुराच्या 'दर्जा'बाबत योगिताचं फारच उत्तम मत होतं. मग घोडं कुठे अडलं होतं बरं, त्यांच्या मजकुराच्या 'दर्जा'बाबत योगिताचं फारच उत्तम मत होतं. मग घोडं कुठे अडलं होतं मी करंजकर सरांना फोन केला आणि जमेल त्या शब्दांत त्यांना समजावलं, की योगिता तयार नाही या कामाला. योगिता खरं तर त्यांच्या ज्ञानाला, विद्वत्तेला बावरली होती. त्यातून त्यांच्या अपेक्षासुध्दा फार स्पष्ट होत्या. आणि दुसरीकडे योगिताने पाठवलेला संपादनाचा नमुना तर सरांना खूपच आवडला होता. त्यामुळे ते म्हणाले, ''योगिताच करेल हे काम मी करंजकर सरांना फोन केला आणि जमेल त्या शब्दांत त्यांना समजावलं, की योगिता तयार नाही या कामाला. योगिता खरं तर त्यांच्या ज्ञानाला, विद्वत्तेला बावरली होती. त्यातून त्यांच्या अपेक्षासुध्दा फार स्पष्ट होत्या. आणि दुसरीकडे योगिताने पाठवलेला संपादनाचा नमुना तर सरांना खूपच आवडला होता. त्यामुळे ते म्हणाले, ''योगिताच करेल हे काम'' आता आली पंचाईत'' आता आली पंचाईत पण कसंबसं योगिताला समजावून हे काम सुरू झालं. दीड वर्ष चाललं. उत्तम पुस्तक जन्माला आलं. त्याचं नाव गीता-बोध पण कसंबसं योगिताला समजावून हे काम सुरू झालं. दीड वर्ष चाललं. उत्तम पुस्तक जन्माला आलं. त्याचं नाव गीता-बोध या प्रवासात योगिताबरोबर मीही समृद्ध होत गेले.\nपुस्तकाला अडीच वर्षात फारच उत्तम प्रतिसाद मिळाला. तब्बल 1600 रुपयांचं 540 रंगीत पानं असलेलं हे इंग्लिश पुस्तक सुमारे 700 घरांचा उंबरठा ओलांडून आता स्थिरावलं या पुस्तकाच्या निर्मितीची मी मूक साक्षीदार आहे. ह्या एवढया उत्कृष्ट पुस्तकाची गोष्ट लोकांपर्यंत यावी, असा मोह मला झाला. करंजकर सरांची नव्याने वेगळया वळणावर भेट झाली आणि सॉफ्टवेअरमधल्या गीतेचं कोडं सुटलं.\nकरंजकरांना भेटेस्तोवर मायक्रोसॉफ्ट एक्सेलबद्दल माझं ज्ञान किती अगाध आहे, याची मला कल्पनासुध्दा नव्हती. मला वाटायचं, एक्सेलचा संबंध आकडयांशी असतो. एक्सेलमध्ये गणिती पध्दतीने डेटा ऍनाजाइज होतो, हे माहीत होतं. पण आख्खी सातशे श्लोकांची गीता या विद्वान गृहस्थाने एक्सेलमध्ये डिकोड केली आहे, हे ऐकल्यावर तोंडाचा 'आ' वासला. हे सगळं काय आहे, हे संशोधन नेमकं कसं केलं, या पुस्तकाचा खटाटोप का केला, पर्सिस्टंट सिस्टिम्स या मोठया सॉफ्टवेअर कंपनीत व्हाइस प्रेसिडेन्ट म्हणून निवृत्त होत असतानो गीता-बोध कसं साकार झालं अशा पुस्तकाने विक्रीचा इतका उत्तम आकडा गाठला म्हणजे पुस्तकात, पुस्तकाच्या मांडणीत काहीतरी प्रभावी तोडगा असणार. तो काय अशा पुस्तकाने विक्रीचा इतका उत्तम आकडा गाठला म्हणजे पुस्तकात, पुस्तकाच्या मांडणीत काहीतरी प्रभावी तोडगा असणार. तो काय असे अनेक प्रश्न घेऊन मी करंजकर सरांशी भेटायची वेळ ठरवली. मला ही संशोधनाची प्रक्रिया जाणून घ्यायची होती. मी प्रश्न विचारायला सुरुवात करणार, तेवढयात त्यांनी माझ्या हातात एक फाइल फोल्डर ठेवलं आणि म्हणाले, ''कसं करू या, तू विचारतेस प्रश्न की मी बोलू असे अनेक प्रश्न घेऊन मी करंजकर सरांशी भेटायची वेळ ठरवली. मला ही संशोधनाची प्रक्रिया जाणून घ्यायची होती. मी प्रश्न विचारायला सुरुवात करणार, तेवढयात त्यांनी माझ्या हातात एक फाइल फोल्डर ठेवलं आणि म्हणाले, ''कसं करू या, तू विचारतेस प्रश्न की मी बोलू'' एकूण फोल्डरमधील एक्सेल शीटचे शब्द खूप नवीन होते. आणि करंजकर सरांना माझ्या प्रश्नांची लांबी, रुंदी, खोली कळल्याचं थोडयाच वेळात माझ्या लक्षात आलं आणि भगवद्गीतेची रहस्य उलगडायला लागली..\nअनेक मोठ्या लोकांना काही गहन प्रश्न पडतात. तसेच प्रश्न करंजकरांना कॉलेजच्या वयापासून पडत होते. मी कोण आहे माझ्या अस्तित्वाचा नेमका संदर्भ काय माझ्या अस्तित्वाचा नेमका संदर्भ काय हे युनिव्हर्स किती मोठं आहे हे युनिव्हर्स किती मोठं आहे इतक्या आकाशगंगा त्यात असतील, तर 'मी' अगदी धुळीच्या कणासारखा आहे; मग माझा आणि या युनिव्हर्सचा नेमका संबंध काय इतक्या आकाशगंगा त्यात असतील, तर 'मी' अगदी धुळीच्या कणासारखा आहे; मग माझा आणि या युनिव्हर्सचा नेमका संबंध काय देव खरंच असतो का देव खरंच असतो का असेल तर सगळे सुखी का होत नाहीत असेल तर सगळे सुखी का होत नाहीत प्रचंड अभ्यासू वृत्ती, गोष्ट उत्तमरित्या विश्लेषण करण्याची हातोटी त्यासाठी प्रचंड श्रम करण्याची चिकाटी आणि संशोधनातून व चिंतनातून सापडलेल्या गोष्टी चित्रांतून आणि शब्दांतून मांडण्याची सर्जनशीलता ही करंजकरांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्य सापडली.\nप्रश्न अनेकांना पडतात; पण त्या प्रश्नांचा किती लोक वेध घेऊ शकतात, हाच खरा प्रश्न आहे. हे गृहस्थ बी.ई. करत असताना मनातल्या प्रश्नांची उत्तरं न सापडल्याने व्यथित होत होते. करिअरचा चढता आलेख एकीकडे वर सरकत होता आणि दुसरीकडे मनात एक प्रकारची पोकळी तयार होत होती. या अवस्थेत त्यांनी 'नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग इन इंडस्ट्रीअल इंजीनिअरिंग'मध्ये (निटीमध्ये) मुंबईला ऍडमिशन मिळवली. त्याचं कारणही स्वाभाविकच होतं. मुंबई, अहमदाबाद आणि बंगळुरू यापैकी मुंबईच्या संस्थेत 'ऍनालिसिस' म्हणजे 'विश्लेषणा'वर भर होता. मला वाटून गेलं की, 'विश्लेषण' ही एक जीवनावश्यक गोष्ट आहे, असं जणू यांच्या मेंदूचं ठाम म्हणणं असावं. विश्लेषणाची नवनवीन तंत्र कॉलेजमध्ये शिकायला मिळणार म्हणून ते खूश होते. नवीन कॉलेजमधल्या शिक्षणात मानवी स्वभावांचा अभ्यास असल्याने मानसशास्त्रावरील संकल्पना स्पष्ट होत होत्या. पण मनातील शंकांची उत्तरं मानसशास्त्रात नाहीत, हे कळून आलं. अफाट संख्येने वाचलेल्या पुस्तकांच्या लेखकांशी संपक साधताना, त्यांना एका लेखिकेने तत्त्वज्ञान वाचण्याचा सल्ला दिला. तत्त्वज्ञान वाचताना नेमकी सुरुवात कशी करावी, हा प्रश्न फार पडला नाही. त्या आधीच त्यांच्या हातात 'गीता' पडली\nमूळ गीता आणि गीतेवरच्या टीका म्हणजे कॉमेंट्रीज वाचणं, असा अभ्यास सुरू झाला. स्वामी चिन्मयानंद, योगी अरविंद आणि लोकमान्य टिळक असं वाचून झालं. त्यात त्यांना चिन्मयानंदांची टीका विशेष भावली आणि पुढच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरली. पण तरीही 'गुरू'ची पोकळी जाणवत होती. मग गुरूचा शोध सुरू झाला. एव्हाना शिक्षण संपवून करंजकर टाटा मोटर्समध्ये काम करण्यासाठी पुण्यात स्थलांतरित झाले होते. 'गीता शिकवेल का कुणी गीता' हा पवित्रा घेऊन त्यांनी पुणं पालथं घातलं. कृष्णन् नावाच्या त्यांच्या एका भल्या मित्राने त्यांना स्वामी सत्स्वरूपानंदांबद्दल सांगितलं. ते आठवडयातून दोन दिवस कोथरूडमध्ये गीता शिकवतात, हे कळताच करंजकरांना अत्यानंद झाला. एका मंगळवारी ऑफिस सुटल्यावर गच्च पावसात, काळोखात त्यांचं घर गाठलं. भिजलेल्या करंजकरांकडे पाहून स्वामीजींनी प्रसन्न स्मितहास्य केलं आणि करंजकरांची अस्वस्थता गळून पडली आणि 'गुरू' सापडल्याची खूण मनोमन पटली. स्वामीजींशी बोलणं सुरू झाल्यावर त्यांनाही करंजकरांची गीता शिकण्याची तळमळ जाणवली. सलग साडेतीन वर्षांची कमिटमेंट देणार असशील, तरच गीता शिकवेन, तीही आठवडयातून दोन दिवस अशी अट त्यांनी घातली. ते साल होतं 1989. त्या वेळी करंजकरांच्या उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमीवर गल्फमधल्या नोकऱ्यांच्या ऑफर्स खिशात खुळखुळत होत्या. त्या वेळी स्वामीजींना ही कमिटमेंट देणं तितकंसं सोपं नव्हतं. पण करंजकरांनी साडेतीनच नव्हे, तर पुढजी तब्बल 27 वर्षं ही कमिटमेंट दिली आणि ते स्वामीजींकडे शिकत राहिले. या सबंध मोठया कालखंडात वडिलांचं गंभीर आजारपण सोडलं, तर त्यांनी कधीच एक दिवसही क्लासला सुट्टी घेतली नाही. पहिली साडेतीन वर्षं तर खूपच झपाटलेली होती. स्वामीजीदेखील अत्यंत तळमळीने त्यांना शिकवत होते, समजावत होते. पहाटे 4ला उठून अभ्यास करायचा, मग 7:30ला ऑफिसची बस पकडायची, परत संध्याकाळी बस पकडून घरी आले की संध्याकाळीसुध्दा अभ्यास करायचा हे चक्र चालू होतं. बसमध्येसुध्दा अनेकदा अभ्यास चाले. साडेतीन वर्षं संपत आली आणि ��के दिवशी एक मित्र कुतूहलाने त्यांना म्हणाला, ''तू इतना क्या पढता रहता है, ऐसा क्या है गीतामें अशी अट त्यांनी घातली. ते साल होतं 1989. त्या वेळी करंजकरांच्या उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमीवर गल्फमधल्या नोकऱ्यांच्या ऑफर्स खिशात खुळखुळत होत्या. त्या वेळी स्वामीजींना ही कमिटमेंट देणं तितकंसं सोपं नव्हतं. पण करंजकरांनी साडेतीनच नव्हे, तर पुढजी तब्बल 27 वर्षं ही कमिटमेंट दिली आणि ते स्वामीजींकडे शिकत राहिले. या सबंध मोठया कालखंडात वडिलांचं गंभीर आजारपण सोडलं, तर त्यांनी कधीच एक दिवसही क्लासला सुट्टी घेतली नाही. पहिली साडेतीन वर्षं तर खूपच झपाटलेली होती. स्वामीजीदेखील अत्यंत तळमळीने त्यांना शिकवत होते, समजावत होते. पहाटे 4ला उठून अभ्यास करायचा, मग 7:30ला ऑफिसची बस पकडायची, परत संध्याकाळी बस पकडून घरी आले की संध्याकाळीसुध्दा अभ्यास करायचा हे चक्र चालू होतं. बसमध्येसुध्दा अनेकदा अभ्यास चाले. साडेतीन वर्षं संपत आली आणि एके दिवशी एक मित्र कुतूहलाने त्यांना म्हणाला, ''तू इतना क्या पढता रहता है, ऐसा क्या है गीतामें'' यावर कमालीच्या निरागसपणे करंजकर त्यांना म्हणाले, ''तू भी आ जा, साडेतीन बरसमें समझने लगेगा.'' त्यावर तो मित्र म्हणाला, ''नही रे, इतना टाइम नही है मेरे पास. तूही बता.'' हे ऐकल्यावर करंजकरांना जाणवलं की जेथपर्यंत आपण काय शिकलो आहे, ते आपल्याला योग्य शब्दांत, सारांश रूपात मांडता येत नाही, तोपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही. इथेच त्यांच्या संशोधनानं पहिलं वळण घेतलं...\nही संशोधनाची अवस्थाही वेगळीच होती. गीतेच्या सातशे श्लोकांचा अर्थ समजून घेण्याचं शिक्षण तर झालंय, पण गीतासार म्हणावं असं समजलेलं नाही. करंजकरांचा गीता अभ्यासाचा प्रवास काही ठरवलेल्या आणि अनेक न ठरवलेल्या वळणांवरून पुढे सरकत होता. बाजारात उपलब्ध असलेल्या गीतासार सांगणाऱ्या पुस्तकांनी त्यांचं समाधान होत नव्हतं.\nत्यांच्याशी बोलत असताना मला एक स्पष्टपणे जाणवत होतं की, हे गृहस्थ प्रत्येक गोष्टीला 'का' असा प्रश्न विचारतात. 'व्हाय' असा प्रश्न विचारतात. 'व्हाय' असं विचारलं की डोकं सुरू होतं आणि मग त्या दिशेचा वेध घेता घेता 'हाऊ', 'व्हेअर', 'व्हेन', 'हाऊ मच' वगैरेंची उत्तर सापडत जातात. ही सापडलेली निरीक्षणे ते सतत कागदावर नोंदवत राहत असावेत' असं विचारलं की डोकं सुरू होतं आणि मग त्या दिशेचा वेध घेता घेता 'हाऊ', 'व्हेअर', 'व्हेन', 'हाऊ मच' वगैरेंची उत्तर सापडत जातात. ही सापडलेली निरीक्षणे ते सतत कागदावर नोंदवत राहत असावेत तर, प्रश्न पडला की, का तर, प्रश्न पडला की, का का आपल्याला गीतेचं सार नेमक्या शब्दात सांगता येत नाही का आपल्याला गीतेचं सार नेमक्या शब्दात सांगता येत नाही कारणं अनेक असावीत. पण महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक लोक गीतेबद्दल वेगवेगळं बोलतात. कुणी कर्मयोगाबद्दल, कुणी स्वधर्माबाबत, कुणी आत्मशोधनाबाबत, कुणी स्थितप्रज्ञ अवस्थेबद्दल कारणं अनेक असावीत. पण महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक लोक गीतेबद्दल वेगवेगळं बोलतात. कुणी कर्मयोगाबद्दल, कुणी स्वधर्माबाबत, कुणी आत्मशोधनाबाबत, कुणी स्थितप्रज्ञ अवस्थेबद्दल तसंच लोकांनी गीतेवर लिहिलेली टीका म्हणजे त्यांची गीतेवरची मतं आहेत. ते गीतासार म्हणता येणार नाही, असं करंजकरांना वाटून गेलं. माणसं गीतासार म्हणजे चिमटीत पकडलेलं अमुक-अमुक तत्त्वज्ञान आहे, हे न सांगता, गीतेतील अनेक संकल्पनांच्या अनुषंगाने मते मांडतात. त्यामुळे वाचकाचा गोंधळ उडू शकतो. बरं, गीता 18 अध्यायात, 700 श्लोकांत विभागली आहे. संख्यात्मक आकडासुध्दा अभ्यासकासाठी छोटा नाही. पण असं असताना पुढं कसं जायचं तसंच लोकांनी गीतेवर लिहिलेली टीका म्हणजे त्यांची गीतेवरची मतं आहेत. ते गीतासार म्हणता येणार नाही, असं करंजकरांना वाटून गेलं. माणसं गीतासार म्हणजे चिमटीत पकडलेलं अमुक-अमुक तत्त्वज्ञान आहे, हे न सांगता, गीतेतील अनेक संकल्पनांच्या अनुषंगाने मते मांडतात. त्यामुळे वाचकाचा गोंधळ उडू शकतो. बरं, गीता 18 अध्यायात, 700 श्लोकांत विभागली आहे. संख्यात्मक आकडासुध्दा अभ्यासकासाठी छोटा नाही. पण असं असताना पुढं कसं जायचं हा प्रश्न गंभीर होता.\nह्या विचारात करंजकरांच्या कलात्मक मनाने एक वेगळीच कल्पना मांडली. सबंध गीता सांगून झाल्यावर शेवटी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, ''आता माझे सर्व संभ्रम दूर झाले व स्पष्ट ज्ञानप्राप्ती झाली.'' इथे गीतेचा संवाद संपतो; पण जर यावर श्रीकृष्णाने विचारलं असतं की, ''सांग बरं, तुला नेमकं काय कळलं'' त्यावर अर्जुनाने 'काहीतरी' उत्तर दिलं असतं. ते ऐकून श्रीकृष्णाने त्याला 100पैकी 100 मार्क्स दिले असते. हे 'काहीतरी' जे काही असेल, ते आपलं 'टार्गेट''' त्यावर अर्जुनाने 'काहीतरी' उत्तर दिलं असतं. त��� ऐकून श्रीकृष्णाने त्याला 100पैकी 100 मार्क्स दिले असते. हे 'काहीतरी' जे काही असेल, ते आपलं 'टार्गेट' ते आपल्याला शोधून काढायचं. मी ऐकून विलक्षण थक्क झाले. आता मला, योगिताला त्यांनी दिलेल्या एक्सेल शीटमधल्या अपेक्षांचा कागद आठवला. त्या अपेक्षा रास्तच होत्या, याची जाणीव झाली. कुठल्याही कामात ते अत्यंत निर्विकारपणे अपेक्षा मांडतात. संशोधन करण्यासाठी आणि ते मांडण्यासाठी स्वत:ला पूर्ण स्पष्टता आल्याशिवाय ते पुढेच सरकत नाहीत. ..क्या बात है\n आता ही 700 श्लोकांची महाकाय गीता यांना कसं विश्वरूप प्रकट करून दाखवणार ही माझी उत्सुकता वाढायला लागली. गीता ही 4 आंधळे आणि हत्तीसारखी आहे, असं स्वरूप वरकरणी आपल्याला दिसतं; पण तसं नाही. ती आपल्याला 'समष्टी' ह्या संकल्पनेतून पाहता आलीच पाहिजे. त्यासाठी त्यांनी तीन दृष्टीकोन ठरवले. एकतर गीतेवर संपूर्ण श्रध्दा हवी. गीतेतील जे मला कळत नाही, अथवा पटत नाही ते माझ्या अज्ञानामुळे. त्यासाठी मी परत परत अभ्यास व प्रयत्न करीन. दुसरा दृष्टीकोन म्हणजे गीतेमध्ये विरोधाभास नाही हे मान्य करणं; कारण असं वाटणं म्हणजे नीट संदर्भ न समजणं. आणि तिसरं म्हणजे, दर वेळी काहीतरी नवीन समजत जाईल हा भाबडा दृष्टीकोन न बाळगणं. ह्याचा अर्थ म्हणजे आपल्याला गीता पूर्ण अर्थाने कळली नाही. हे तिन्ही दृष्टीकोन एकून मला प्रश्न पडला की, जे पटणार नाही असं वाटलं, ते श्रध्दा ठेवून कसं शोधत राहायचं ही माझी उत्सुकता वाढायला लागली. गीता ही 4 आंधळे आणि हत्तीसारखी आहे, असं स्वरूप वरकरणी आपल्याला दिसतं; पण तसं नाही. ती आपल्याला 'समष्टी' ह्या संकल्पनेतून पाहता आलीच पाहिजे. त्यासाठी त्यांनी तीन दृष्टीकोन ठरवले. एकतर गीतेवर संपूर्ण श्रध्दा हवी. गीतेतील जे मला कळत नाही, अथवा पटत नाही ते माझ्या अज्ञानामुळे. त्यासाठी मी परत परत अभ्यास व प्रयत्न करीन. दुसरा दृष्टीकोन म्हणजे गीतेमध्ये विरोधाभास नाही हे मान्य करणं; कारण असं वाटणं म्हणजे नीट संदर्भ न समजणं. आणि तिसरं म्हणजे, दर वेळी काहीतरी नवीन समजत जाईल हा भाबडा दृष्टीकोन न बाळगणं. ह्याचा अर्थ म्हणजे आपल्याला गीता पूर्ण अर्थाने कळली नाही. हे तिन्ही दृष्टीकोन एकून मला प्रश्न पडला की, जे पटणार नाही असं वाटलं, ते श्रध्दा ठेवून कसं शोधत राहायचं असं कसं करता येईल असं कसं करता येईल माझ्या या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तराने मी आउटच झाले आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे अशा संकल्पनांना छेद मिळाला. ते म्हणाले, ''शाळेत पायथागोरस शिकलीस. न्यूटनचे नियम शिकलीस. तेव्हा म्हणालीस का, हे पटत नाही. न्यूटनला म्हणाली असती का, तुमचा लॉ ऑफ मोशन पटतो; पण लॉ ऑफ ग्रॅव्हिटी नाही पटत. तर तो म्हणाला असता, जा मग उडी मार उंचावरून. मग पटेल... सरळ आहे माझ्या या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तराने मी आउटच झाले आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे अशा संकल्पनांना छेद मिळाला. ते म्हणाले, ''शाळेत पायथागोरस शिकलीस. न्यूटनचे नियम शिकलीस. तेव्हा म्हणालीस का, हे पटत नाही. न्यूटनला म्हणाली असती का, तुमचा लॉ ऑफ मोशन पटतो; पण लॉ ऑफ ग्रॅव्हिटी नाही पटत. तर तो म्हणाला असता, जा मग उडी मार उंचावरून. मग पटेल... सरळ आहे विज्ञान तुम्ही स्वीकारणार आणि गीता का नाही विज्ञान तुम्ही स्वीकारणार आणि गीता का नाही\nअरे देवा... हे इतकं सरळ असतं का कधी माझ्या मनातलं विचारचक्र आपलं चालूच माझ्या मनातलं विचारचक्र आपलं चालूच ते म्हणाले, ''गीतेतील संकल्पना आपल्याला पटत नाहीत. कारण ते आपलं अज्ञान आहे आणि ते जर अज्ञान असेल, तर ते दूर करण्यासाठी शोध घ्यायला हवा. टीका करून नाही चालणार ते म्हणाले, ''गीतेतील संकल्पना आपल्याला पटत नाहीत. कारण ते आपलं अज्ञान आहे आणि ते जर अज्ञान असेल, तर ते दूर करण्यासाठी शोध घ्यायला हवा. टीका करून नाही चालणार स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट तुला माहीत असेल. एकदा देवाच्या अस्तित्वाविषयी गहन चर्चा चालू होती. बऱ्याच वेळाने लोक म्हणाले, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्हाला पटलं की देव आहे स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट तुला माहीत असेल. एकदा देवाच्या अस्तित्वाविषयी गहन चर्चा चालू होती. बऱ्याच वेळाने लोक म्हणाले, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्हाला पटलं की देव आहे यावर तरीही एक संभ्रमित माणूस त्यांना म्हणाला, 'स्वामीजी देव आहे, यावर खरोखरच तुमचा विश्वास आहे का यावर तरीही एक संभ्रमित माणूस त्यांना म्हणाला, 'स्वामीजी देव आहे, यावर खरोखरच तुमचा विश्वास आहे का त्यावर स्वामीजी चक्क नाही म्हणाले. झालं, एकच गोंधळ उडाला. त्यावर ते उत्तरले, ''माझा विश्वास नाहीये, मला माहीत आहे की देव आहे. आय डोन्ट बिलीव्ह... आय नो ही इज देअर त्यावर स्वामीजी चक्क नाही म्हणाले. झालं, एकच गोंधळ उडाला. त्यावर ते उत्तरले, ''माझ�� विश्वास नाहीये, मला माहीत आहे की देव आहे. आय डोन्ट बिलीव्ह... आय नो ही इज देअर श्रद्धेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. परंतु ज्ञान मिळवणं हा श्रद्धेचा हेतू आहे.'' करंजकरांनी नेमका हाच श्रद्धापूर्वक दृष्टीकोन बाळगून गीतेच्या डोहात उडी मारलेली होती\nकरंजकरांनी भारतीय तत्त्वज्ञानात सांगितल्याप्रमाणे प्रस्थानत्रयीचा - म्हणजे ज्ञानाच्या तीन प्रकारच्या ग्रंथांचा अभ्यास केला. पहिली गीता, दुसरी उपनिषदं आणि तिसरी ब्रह्मसूत्रं, जे महर्षी व्यासांनी लिहिलंय. तुम्ही प्राथमिक पातळीवर अभ्यास करत असाल तर गीता अभ्यास प्रथम. उपनिषदांमध्ये गृहीत धरलेलं आहे की, हे तुम्हाला येतंच. गीतेमधील योगशास्त्रात ही 'मेथडॉलॉजी' आहे, ती उपनिषदांमध्ये नाही, कारण त्यात त्याची गरजच नाही. गीता ही तुम्ही-आम्ही शिकायची गोष्ट आहे आणि ती एक संपूर्ण मोक्षशास्त्र आहे. श्रीकृष्ण म्हणतात की गीतेमध्ये आत्मज्ञान तर आहेच, तसंच प्रत्येक मनुष्याला त्यासाठी लागणाऱ्या पात्रतेपर्यंत प्रयत्नपूर्वक जाता येतं.\nगीतेच्या अभ्यासाचे हे शास्त्रशुध्द दृष्टीकोन ठरवून झाल्यावर त्यांनी गीतेच्या विश्लेषणाला सुरुवात केली. आता त्यांना त्यांच्या करिअरमधल्या शिकलेल्या विश्लेषणाच्या पद्धती अवलंबायच्या होत्या. त्यांच्या गुरूंचे गुरू स्वामी दयानंदजींनी त्यांना एक विचार सांगितला. ते म्हणाले, ''गीता ही तुकडयातुकडयात शिकायची गोष्ट नाही. ती समग्र शिकायची गोष्ट आहे. आणि समग्र कळण्यासाठी तुकडयातुकडयांशिवाय ती शिकताच येणार नाही.'' अनेक गीता अभ्यासकांची नेमकी हीच अडचण झालीय. यावर करंजकरांनी एक अभिनव पद्धत स्वीकारली. प्रथम सबंध गीतेतील 700 श्लोकांच्या चिठ्ठया केल्या आणि त्या खोलीभर पसरल्या. तासन्तास त्या चिठ्ठया ते पाहत बसायचे. अनेक दिवस, कित्येक महिने हा अभ्यास चालला. मग त्यांच्या लक्षात आलं, की गीतेचे श्लोक दोन मुख्य समूहात विभागले आहेत. कुठल्यातरी गोष्टीबद्दलचं ज्ञान देणारा एक समूह व मनुष्याने काय करावं, हे सांगणारा एक समूह. नंतर लक्षात आलं की, गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी सांगितलं आहे की, गीतेत ब्रह्मविद्या व योगशास्त्र आहे. हेच ते दोन समूह याला ते 'ऍफिनिटी ऍनालिसिस पद्धत' म्हणतात.\nमग करंजकरांनी हे 700 श्लोक मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये लिहिले. प्रत्येक श्लोकाचं वर्गीकरण या ���ोन समूहांमध्ये लिहिलं. ब्रह्मविद्येवरील श्लोकांना 'B' कोड दिला आणि योगशास्त्रावरील श्लोकांना 'Y' कोड दिला. ब्रह्मविद्येवरील श्लोक 'जगाचं/संसारा'चं व अंतिम सत्याचं ज्ञान देतात आणि योगशास्त्रावरील श्लोक 'काय करावं' अशा स्पष्ट सूचना देतात. या सूचना भगवंतांनी दिल्या आहेत. ब्रह्मविद्या कळल्याशिवाय योगशास्त्र कळणारच नाही.\nमग फक्त ब्रह्मविद्येचे श्लोक घेऊन परत हीच प्रक्रिया केली. या श्लोकांच्या चिठ्ठया पसरून अभ्यास केल्यावर लक्षात आलं की, त्याचं 5 संकल्पनांमध्ये विभाजन करता येतं. जीव, जगत्, जगदीश (ईश्वर), आत्मा आणि ब्रह्मन् मग या विभागांना उपनाव दिलं व एक्सेलमध्ये सबकोड दिले. हीच प्रक्रिया करत नेली व मूळ मुद्दयांपर्यंत पोहोचले. योगशास्त्रांच्या श्लोकांवर अशीच प्रक्रिया केली व त्या मूळ मुद्दयांपर्यंत पोहोचले. हे सर्व करताना एक्सेलमध्ये अनेक वेळा उलटसुलट सॉर्ट करून तपासून पाहत राहिले. अशी आवर्तनं अनेक वेळा करून अनेक वर्षांनी मग मुद्दे, त्यांची रचना व त्यांचे गीतेतील संबंधित श्लोक यांचं गणित स्पष्ट होत गेलं व स्थिरावलं.\nहे संशोधन चालू असताना ते त्यांच्या गुरूंना अनेक अडचणी, शंका विचारत होते आणि त्यातून उत्तम संशोधनाचे निष्कर्ष हाती लागत होते. प्रश्न पडणं, ते विचारणं हा भाव संशोधनात अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्याचा हेतू संकल्पना समजून घेणं असायला हवा. टीका करण्यासाठी नव्हे. त्यामुळे करंजकरांनी प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य घेतलेलं दिसलं, पण त्याचा हेतू खूपच शुध्द असलेला जाणवला.\nया संशोधनाचं पुढचं पाऊल पडलं, म्हणजे त्यांनी गीतेमध्ये सांगितलेल्या वेगवेगळया सुमारे 100 संकल्पना शोधल्या. हे सगळं संशोधन चालू असताना त्यांनी एक्सेलचा मोठया प्रमाणात उपयोग केला. विश्लेषणाच्या काही पध्दती ते आधीपासूनच शिकले होते, जे त्यांच्या करिअरमध्ये ते वापरत होते आणि काही पध्दती त्यांनी आत्मसात केल्या, काही स्वत: विकसित केल्या. ऍफिनिटी ऍनालिसिस, मेनी टू मेनी मॅपिंग, हायरार्की लेअर्ड कन्सेप्ट, रूट कॉज ऍनालिसिस, स्टेक होल्डर्स ऍनालिसिस, एन्टिटी रिलेशनशिप डायग्राम, लाइफ सायकल डायग्राम, स्टेट डायग्राम, फ्लो चार्ट, क्लस्टर ऍनालिसिस अशा तब्बल 18 प्रकारची तंत्रं आणि संकल्पना वापरून ह्या 700 श्लोकांची उकल केली. प्रत्येक टप्प्यावर निष्कर्ष पुढ��� सरकत होते. असं करत करत 'गीता-बोध' या पुस्तकाची पार्श्वभूमी तयार झाली. या संशोधनात तयार झालेले निष्कर्ष सॉफ्टवेअर टेस्टिंगसारखे तपासून बघितले जात होते. वेगवेगळया निकषांवर हे निष्कर्ष बरोबर आहेत ना, याची प्रचंड घुसळण झाली. या प्रवासात त्यांना गीतेमध्ये माणसांचं वर्गीकरण केलेलं सापडलं. ते फारच रंजक आहे. ब्रह्मविद्येमध्ये 'काय आहे' यावर भर आहे, तर योगशास्त्रात 'काय करावं' यावर भर आहे. दोन्ही गीतेचेच भाग; पण कोणी, कधी, काय करावं आणि तसं केल्याने काय घडेल हे कळण्यासाठी माणसांचा अभ्यास उपयोगी ठरला. नेमक्या ह्या वळणावर अनेकदा अभ्यासकांचा गोंधळ उडतो. वरवर पाहता भगवंत गीतेमध्ये परस्परविरोधी अनेक विधानं करतात. एकदा म्हणतात, मी सर्व सृष्टी चालवतो. नंतर म्हणतात, मी काहीच करत नाही. अशा अनेक गोंधळांना करंजकर सामोरे गेले. त्यांनी हायरार्की लेअर्ड टेक्निकने जेव्हा श्लोकांचं विश्लेषण केलं, तेव्हा त्यांना रहस्य कळलं. मी सृष्टी चालवतो असं म्हणणारे भगवंत ईश्वराच्या रूपात आहेत. मी काहीच करत नाही, असं सांगणारे भगवंत ब्रह्मन् स्वरूपात आहे. परित्राणाय साधूनाम म्हणणारे भगवंत हे अवतार स्वरूपात आहेत. पण मग ईश्वर कधी, ब्रह्मन् कधी, अवतार कधी, हे कळण्यासाठी त्यांनी काही शास्त्रशुध्द तंत्र वापरून या सगळयांचं वर्गीकरण केलं. त्यातले संदर्भ शोधले. तसंच गीतेमध्ये भगवंत एकदा म्हणतात की ज्ञान महत्त्वाचं, तर कधी म्हणतात कर्म कर. हा गोंधळ कसा सोडवायचा विश्लेषण केल्यावर लक्षात आलं की, गीतेमध्ये सहा प्रकारची माणसं किंवा चार प्रकारचे भक्त दिलेले आहेत. ह्या माणसांच्या अवस्था आहेत. या अवस्था सापेक्ष आहेत. एक माणूस एका अवस्थेमध्ये कायमस्वरूपी नसतो. पहिली अवस्था 'असुर', दुसरी 'आर्त', तिसरी 'अर्थार्थी', चौथी 'जिज्ञासू', पाचवी 'ज्ञानी' आणि सहावी 'जीवनमुक्त' विश्लेषण केल्यावर लक्षात आलं की, गीतेमध्ये सहा प्रकारची माणसं किंवा चार प्रकारचे भक्त दिलेले आहेत. ह्या माणसांच्या अवस्था आहेत. या अवस्था सापेक्ष आहेत. एक माणूस एका अवस्थेमध्ये कायमस्वरूपी नसतो. पहिली अवस्था 'असुर', दुसरी 'आर्त', तिसरी 'अर्थार्थी', चौथी 'जिज्ञासू', पाचवी 'ज्ञानी' आणि सहावी 'जीवनमुक्त' यातील पहिल्या व शेवटच्या दोन अवस्थांमधील माणसं श्रीकृष्णाचे भक्त नाहीत. कारण पहिला ब्रह्मन् मानतच नाही किंवा समजून घेत नाही आणि शेवटचा ब्रह्ममध्ये सामावून गेलेला आहे. सर्व सूचना या योग्य त्या अवस्थेसमोर मांडल्यावर कोडे उलगडले व गोंधळ संपून सुयोग्य योगशास्त्र स्पष्ट झाले. आता 'असुर' अवस्थेतील माणसाला काय सूचना आहेत, तर 50 प्रकारच्या नीतीमत्तेच्या संकल्पना त्याने आत्मसात केल्या, तर त्याची पुढची अवस्था येऊ शकेल. त्या 50 संकल्पनांना गीतेमध्ये 'धर्माचरण' असं नाव दिलं आहे. असुराला धर्माचरण, आर्ताला विवेक, अर्थार्थीला कर्मयोग, जिज्ञासूला ज्ञानयोग आणि ज्ञानीला ध्यानयोग सांगितला आहे. प्रत्येक अवस्थेत, त्या त्या सूचनांचं आचरण केल्यास पुढच्या अवस्थेसाठी लागणारी पात्रता निर्माण होते. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने उत्कर्ष करत मनुष्य मोक्षापर्यंत पध्दतशीरपणे जातो. हे शोधताना त्यांनी फ्लो चार्ट, स्टेट डायग्राम वापरून त्याची मांडणी निर्दोष केली आणि या संपूर्ण प्रवासालाच भक्तियोग म्हटलं आहे, हे निदर्शनास आलं. मुळात ईश्वर आणि ब्रह्मन् या संपूर्ण वेगळया गोष्टी आहेत. सगुण साकार आहे किंवा सगुण निराकार आहे तो ईश्वर आणि निर्गुण निराकार आहे तो ब्रह्मन् यातील पहिल्या व शेवटच्या दोन अवस्थांमधील माणसं श्रीकृष्णाचे भक्त नाहीत. कारण पहिला ब्रह्मन् मानतच नाही किंवा समजून घेत नाही आणि शेवटचा ब्रह्ममध्ये सामावून गेलेला आहे. सर्व सूचना या योग्य त्या अवस्थेसमोर मांडल्यावर कोडे उलगडले व गोंधळ संपून सुयोग्य योगशास्त्र स्पष्ट झाले. आता 'असुर' अवस्थेतील माणसाला काय सूचना आहेत, तर 50 प्रकारच्या नीतीमत्तेच्या संकल्पना त्याने आत्मसात केल्या, तर त्याची पुढची अवस्था येऊ शकेल. त्या 50 संकल्पनांना गीतेमध्ये 'धर्माचरण' असं नाव दिलं आहे. असुराला धर्माचरण, आर्ताला विवेक, अर्थार्थीला कर्मयोग, जिज्ञासूला ज्ञानयोग आणि ज्ञानीला ध्यानयोग सांगितला आहे. प्रत्येक अवस्थेत, त्या त्या सूचनांचं आचरण केल्यास पुढच्या अवस्थेसाठी लागणारी पात्रता निर्माण होते. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने उत्कर्ष करत मनुष्य मोक्षापर्यंत पध्दतशीरपणे जातो. हे शोधताना त्यांनी फ्लो चार्ट, स्टेट डायग्राम वापरून त्याची मांडणी निर्दोष केली आणि या संपूर्ण प्रवासालाच भक्तियोग म्हटलं आहे, हे निदर्शनास आलं. मुळात ईश्वर आणि ब्रह्मन् या संपूर्ण वेगळया गोष्टी आहेत. सगुण साकार आहे किंवा सगुण निराकार आहे तो ईश्वर आणि निर्गुण निराकार आहे तो ब्रह्मन् करंजकरांनी सॉफ्टवेअर ऍनालिसिस टेक्निकच्या मदतीने श्लोकांचा अभ्यास करताना माझा ईश्वराशी, ईश्वराचा सृष्टीशी आणि सृष्टीचा माझ्याशी काय संबंध आहे, हे शोधून काढलं. त्यासाठी त्यांनी 'एन्टिटी रिलेशनशिप डायग्राम' हे तंत्र वापरलं. हा अभ्यास करताना त्यांनी कर्माचा सिध्दान्त (लॉ ऑफ कर्मा) आणि संस्काराचा सिध्दान्त (लॉ ऑफ संस्कारा) यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. बरेच लोक कर्म व कर्मफळावर बोलतात; पण एखादं कर्म आपण का करतो, हे कुणी सांगत नाही. त्यासाठी संस्काराचा सिध्दान्त शिकायला हवा. प्रारब्ध, पूर्वसंचित आणि कर्मफळ यांचा परस्पर संबंध दाखवणारी आकृती हे त्यांच्या संशोधनाचं विशेष आकर्षण आहे. 'वैराग्य' या संकल्पनेचाही नेमका अर्थ त्यांना सापडला. एवढंच काय, संपूर्ण गीतासार त्यांनी 'गीता बोध' या पुस्तकात शेवटच्या पानावर केवळ एका आकृतीच्या साहाय्याने सांगितलं आहे.\nहे सगळं ऐकताना माझी थक्क होण्याची परिसीमा होत होती. मुळात गीता ही श्लोकांनी नाही, तर संकल्पना उमजून शिकण्याची गोष्ट आहे हेच तर 'गीता बोध' या संशोधनावर आधारित पुस्तकाचं खरं स्वरूप आहे हे मनोमनी पटलं. या संकल्पना समजावताना पुस्तकातील भाषेमध्ये किंवा माझ्याशी बोलतानाही करंजकरांच्या डोळयात कुठेही अहंकार, अहमहमिका दिसली नाही... आहे ते विलक्षण समाधान... उकल केल्याचं पुस्तकातही करंजकरांची मतं नाहीत. गीतेचा निष्कर्ष आहे.\n''ही जी सगळी आपली जगण्याची धडपड चालली आहे, त्याचं नेमकं 'टार्गेट' काय'' मला वाटलं, आता हे म्हणणार की, ''पैसा दुय्यम आहे आणि अध्यात्म कसं स्वत:चा शोध घ्यायला सांगतं'' वगैरे वगैरे. पण करंजकर 21 अपेक्षित गाइडसारखी उत्तरं आपल्याला देतच नाहीत. बोलता बोलता म्हणाले, 'तर... जगण्याचं ध्येय हे सत्चिदानंद आहे.' हे वाक्य मी पूर्वी एक-दोनदा वाचलं होतं, पण अर्थ आज कळला. माणूस आयुष्यभर तीन गोष्टींच्या मागे असतो. एक म्हणजे आनंदी असण्यासाठीची धडपड, अमरत्व मिळवण्यासाठी खटपट आणि आपल्याला सर्व ज्ञान मिळावं हे ध्येय'' मला वाटलं, आता हे म्हणणार की, ''पैसा दुय्यम आहे आणि अध्यात्म कसं स्वत:चा शोध घ्यायला सांगतं'' वगैरे वगैरे. पण करंजकर 21 अपेक्षित गाइडसारखी उत्तरं आपल्याला देतच नाहीत. बोलता बोलता म्हणाले, 'तर... जगण्याचं ध्येय हे सत्चिदानंद आहे.' हे वाक्य मी पूर्वी एक-दोनदा वाचलं होतं, पण अर्थ आज कळला. माणूस आयुष्यभर तीन गोष्टींच्या मागे असतो. एक म्हणजे आनंदी असण्यासाठीची धडपड, अमरत्व मिळवण्यासाठी खटपट आणि आपल्याला सर्व ज्ञान मिळावं हे ध्येय जन्माला येणारा प्रत्येक माणूस नकळत या तीन गोष्टींसाठी धडपड करत असतो. बाकी सगळया गोष्टी या तीन गोष्टींच्या पोटात आहे. विचार करायला लागल्यावर हे मला तंतोतंत पटत होतं. हे शिकवताना करंजकर बाबा नेमके विश्लेषक आहेत का अभ्यासक आहेत, आध्यात्मिक गुरू आहेत हेच कळेनासं होतं. पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी मी अभ्यासक आहे गुरू नाही, हे नम्रपणे स्पष्ट केलेलं आहे.\nहे केलेलं सगळं संशोधन अचूक ठरावं, यासाठी त्यांनी शेकडो वेळा उलटसुलट प्रयोग करून ते तपासले आहेत. त्यांना त्यांच्या गुरूंचं उत्तम मार्गदर्शन मिळालं आहे. हे संशोधन पूर्ण झाल्यावर त्यांनी दीड वर्षांत ते पुस्तकरूपात शब्दबध्द केलं. ते शब्दबध्द करताना त्यांची भूमिका स्पष्ट होती. 'गीता' ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी. ती आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या प्रश्नांवर आपल्याला मार्गदर्शन करतेच; पण ती समजून घेण्याची गोष्ट आहे. वाचण्याची आणि फक्त पाठ करण्याची नव्हे तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे गीता शिकण्यासाठी वय नाही. अगदी 13-14 वर्षांच्या मुलापासून ते वृध्द माणसांपर्यंत कोणीही गीता शिकू शकतं. आपलं पुस्तक सर्वसमावेशक व्हावं, यासाठी त्यांनी पराकाष्ठा केली. हे पुस्तक लिहून झाल्यावर त्यांनी अनेक प्रकाशकांचे उंबरठे झिजवले, पण प्रकाशक आणि करंजकर ह्यांच्या एकमेकांसोबतच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांनी हे पुस्तक स्वत:च प्रकाशित करायचं ठरवलं. पुस्तक तयार झाल्यावर वेगवेगळया क्षेत्रातल्या, वेगवेगळया वयोगटाच्या, तसंच वेगवेगळया धर्माच्याही तब्बल 60 लोकांना हे पुस्तक अवलोकनासाठी दिलं तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे गीता शिकण्यासाठी वय नाही. अगदी 13-14 वर्षांच्या मुलापासून ते वृध्द माणसांपर्यंत कोणीही गीता शिकू शकतं. आपलं पुस्तक सर्वसमावेशक व्हावं, यासाठी त्यांनी पराकाष्ठा केली. हे पुस्तक लिहून झाल्यावर त्यांनी अनेक प्रकाशकांचे उंबरठे झिजवले, पण प्रकाशक आणि करंजकर ह्यांच्या एकमेकांसोबतच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांनी हे पुस्तक स्वत:च प्रकाशित करायचं ठरवलं. पुस्तक तयार झाल्यावर वेगवे���ळया क्षेत्रातल्या, वेगवेगळया वयोगटाच्या, तसंच वेगवेगळया धर्माच्याही तब्बल 60 लोकांना हे पुस्तक अवलोकनासाठी दिलं त्या सर्व सूचना व टीपा यांचा वापर करून पुस्तक अंतिम स्वरूपात तयार झालं. हे पुस्तक लिहिताना त्यांनी स्वत:च्या लेखनाबद्दलच्या कठोर अपेक्षा एक्सेल शीटमध्ये लिहिल्या होत्या. त्या संपादित करताना अशाच कठोर अपेक्षा संपादकासाठीसुध्दा दिल्या. यावर कडी म्हणजे हे हाडाचे संशोधक गृहस्थ उत्तम चित्रकारही आहेत. पुस्तक वाचकासाठी दिसायला सुंदर व प्रसन्नता देणारं व देखणं कसं होईल, यासाठी खोलवर विचार केला. याप्रमाणे पुस्तकातील संकल्पना सर्वसामान्य माणसाला कळण्यासाठी त्यांनी राहुल देशपांडे या उत्तम चित्रकाराकडून चित्रं काढून घेतली आणि प्रणव संत याच्याकडून उत्तम लेआउट करून घेतला. विभाकर वैद्य या पुण्याच्या कसलेल्या प्रिंटरने करंजकरांच्या अपेक्षा पूर्ण करणारं उत्तम प्रिंटिंग केलं. हे सगळं घडत असताना मी मूक साक्षीदार होते, याचा मला अभिमान वाटतो.\nसॉफ्टवेअरमधले लोक एखादी व्यावहारिक पातळीवरची सिस्टिम डिझाइन करताना इतका खल करतात. इथे तर आपलं आयुष्य आहे, जे गीता शिकल्याने बदलू शकतं. ह्या अभ्यासात सॉफ्टवेअर विश्लेषण पध्दती वापरण्याचं एक विशिष्ट कारण होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी गीता शिकण्याची पध्दत वेगळी असणार. प्रचंड गोष्टी लक्षात ठेवून करायचा हा अभ्यास आहे. आजकाल आपले पाढेही पाठ होत नाहीत. मग गीता कधी लक्षात ठेवणार तसेच, अनेक प्रकारचे ऍनालिसिस टेक्निक्स वापरून काही महत्त्वाचे उद्देश साध्य झाले. गीतेतील गूढ व सहज न कळणारं ज्ञान उकलण्यास व स्पष्टपणे प्रकट करण्यास मदत झाली. तसंच, निघालेले निष्कर्ष हे शास्त्रशुध्द व वैयक्तिक मतांच्या पलीकडे आहेत, हेही साध्य झालं. तसंच, मिळालेले निष्कर्ष एकसंध व परिपूर्ण आहेत, त्यात काही त्रुटी नाहीत, हेही साध्य झालं. हे गीतेतील ज्ञान शेवटच्या माणसापर्यंत सखोल, पूर्णपणे पण सहज पोहोचावं, यासाठी हा खटाटोप तसेच, अनेक प्रकारचे ऍनालिसिस टेक्निक्स वापरून काही महत्त्वाचे उद्देश साध्य झाले. गीतेतील गूढ व सहज न कळणारं ज्ञान उकलण्यास व स्पष्टपणे प्रकट करण्यास मदत झाली. तसंच, निघालेले निष्कर्ष हे शास्त्रशुध्द व वैयक्तिक मतांच्या पलीकडे आहेत, हेही साध्य झालं. तसंच, मिळालेले निष्क��्ष एकसंध व परिपूर्ण आहेत, त्यात काही त्रुटी नाहीत, हेही साध्य झालं. हे गीतेतील ज्ञान शेवटच्या माणसापर्यंत सखोल, पूर्णपणे पण सहज पोहोचावं, यासाठी हा खटाटोप हा सगळा खटाटोप करताना त्यांनी भगवद्गीतेमधील अनेक कोडी उलगडली. पुस्तकाबद्दल अनेकांनी उत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात अनेक वयोगटाचे, अनेक क्षेत्रातील, अनेक धर्माचे वाचक व अभ्यासक आहेत. तसेच, अनेक अधिकारी व्यक्तींनाही हे पुस्तक आवडलं आहे. त्यात त्यांचे सद्गुरू तर आहेतच, तसेच श्री श्री रविशंकर, रामकृष्ण मिशनचे आत्मविकासानंद यांच्यासारखे अधिकारी लोकही आहेत.\nगीताबोध हे इंग्लिशमधील पुस्तक लोकांच्या घरात ऍमेझॉनमार्फत व परदेशातही बुकगंगामार्फत पोहोचतं आहे. www.gitabodh.org या नावाने त्याचं संकेतस्थळही उपलब्ध आहे. आता निवृत्त झालेले करंजकर लोकांना गीता शिकवण्याच्या तळमळीने पूर्णपणे मोफत गीता शिकवतात. त्यासाठी त्यांनी त्यांच्या खास स्टाइलने फक्त 10 तासांचा एक कोर्सही आखलेला आहे. तो देशात व परदेशातही लोकांना खूप भावतो.\nगेल्या 30-32 वर्षांच्या या गीता अभ्यासात त्यांची पत्नी त्यांना संवादिनीसारखी साथ करते आहे. माणूस आपल्या तळमळीसाठी काय करू शकतो, हे गीताबोध वाचलेल्या लोकांनाच समजू शकेल. गीतेची यशस्वी उकल करणाऱ्या या 'सर्जन'शील अभियंत्याला विनम्र अभिवादन\nबीज कन्सल्टन्सी ऍंड सर्व्हिसेस\nइस्लामी संस्कृती विधायकतेकडून विध्वंसाकडे\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/beed-district-banks-dindrud-branch-not-open-till-noon/", "date_download": "2018-11-15T06:12:58Z", "digest": "sha1:WICAEMZYHMAU4RJCOSH76GIKAFXJ357D", "length": 16567, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "बीड जिल्हा बँक दुपार पर्यंत झोपलेलीच | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nबीड जिल्हा बँक दुपार पर्यंत झोपलेलीच\nबीड जिल्हा बँकेचा कारभार कसा चालतो हे समोर आले आहे. या बँकेवर ना वरीष्ठांचे नियंत्रण ना पदाधिकाऱ्यांचा धाक आहे. शनिवारी दुपारचे बारा वाजले तरी बँकेचे शटर बंदच आणि बँकेबाहेर ग्राहकांची रांगच रांग होती. ग्रामीण भागातील शेतकरी रणरणत्या उन्हात बँक उघडण्याच्या प्रतिक्षेत होते. हा प्रकार शनिवारी दिंदृड शाखेत घडला.\nभ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या दलदलीत फसलेल्या बीड जिल्हा बँकेला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी संचालकांकडून कोणतीही उपाय योजना नाही. बँकेत प्रचंड सावळा गोंधळ आहे. कुणाचा पायपोस कुणातच नाही. अधिकाऱ्यांचे कोणी ऐकत नाही. पदाधिकाऱ्याचा धाक नाही. बँकेत प्रत्येकाची मनमानी. या गोंधळात हाल मात्र सामा��्य नागरिकांचे होत आहेत. जनतेच्या ठेवी अजूनही परत दिल्या जात नाहीत. व्यवहार सुरळीत नाही. बोन्ड अळीचे पेमेंट जमा नाही. याला कारणीभूत बँकेचा गचाळ कारभार आहे. अशा परिस्थितीत खातेदारांना बँकेवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्हा बँकेच्या दिंदृड शाखेत सकाळी साडेदहा वाजल्या पासून अपंग, वयोवृद्धांनी रांग लावली. दुपारचे बारा वाजले तरी बँकेची दारे बंदच, दुपार झाली तरी बँक झोपलेलीच याचा फटका सामान्य जनतेला सहन करावा लागला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्रसिद्ध मळगंगा मंदिरात चोरी, देवीच्या अंगावरील दागिने लुटले\nपुढीलनांदेडची आयआयबी बेस्ट एज्युकेशन लिडर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरविवारी मध्य रेल्वेवर गर्दी उसळणार,140 लोकल फेऱ्या रद्द\nमराठा समाजाला महिनाभरात आरक्षण, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/live-srimant-dagaduheth-ganpati/", "date_download": "2018-11-15T06:22:14Z", "digest": "sha1:JL5WAGFEEZRFDNVCESEWYKHATTCERCBV", "length": 5844, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Live @ श्रीमंत दगडूशेठ गणपती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nLive @ श्रीमंत दगडूशेठ गणपती\nLive @ श्रीमंत ��गडूशेठ गणपती\nशेअर करा.. आपल्या प्रियजनांना\nब्रह्मणस्पती मंदीर आकर्षक विद्युत रोषणाई\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://hairstylesformen.in/2015/01/18/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T06:54:08Z", "digest": "sha1:46KS7QF6VWYOYKTCPC5JRE7VZI7BFNTS", "length": 9907, "nlines": 64, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "पांढ-या केसांची समस्या - HairStyles For Men", "raw_content": "\nकमी वयात केस पांढरे होण्याची समस्या हल्ली सर्रास दिसून येते. काही जणांमध्ये आनुवंशिकता, तर काही जणांमध्ये पोषणअभावी आणि योग्य निगा न राखण्यामुळे ही समस्या उद्भवते. वेळेतच यावर उपचार केले, तर ही समस्या कमी होऊ शकते.\nसर्वसामान्यपणे केस पांढरे होण्याची समस्या आपल्यापैकी अनेकांना भेडसावत असते. वेळी-अवेळी खाणं, केसांना योग्य पोषण न मिळणं, त्यांची निगा न राखणं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अगदी कमी वयातच पांढऱ्या केसांची समस्या आढळून येते. अशा समस्येवर उपाय म्हणून हेअर कलर्सचा वापर केला जातो. पण यामुळे केसांवर रासायनिक क्रिया होते. याचा परिणाम पांढरे झालेल्या केसांबरोबरच काळ्या केसांवरही होतो आणि हे केस पांढरे होतात. अशा वेळेस कमी प्रमाणात असणारे पांढरे केस लपवण्यासाठी मेंदीचा वापर करावा. यामुळे जे केस पांढरे आहेत ते काळ्या केसांमध्ये लपून जातील. याशिवाय मेंदीचा आणखी एक उपयोग म्हणजे शरीरातील उष्णतेचं प्रमाण आटोक्यात राहतं. याचं कारण म्हणजे मेंदी ही थंड प्रवृत्तीची आहे.\nकेस अचानक पांढरे होत नसतात. त्याची लक्षणं अगोदर दिसू लागतात. केसांच्या त्वचेलगत ज्या रक्तवाहिन्या असतात त्या कमी कार्यशील होतात. तसंच तैलग्रंथीतील तेल बाहेर टाकण्याचं प्रमाण कमी होतं. यामुळे त्वचा रुक्ष होते. त्वचा रुक्ष झाल्यावर केसांना आवश्यक असणारं अन्न कमी पडू लागतं. त्यामुळे केस रुक्ष होऊन त्यांना फाटे फुटायला लागतात. काही वेळेस तर केस मधूनच तुटायला लागतात. केसांचा रंग अगोदर पिंगट फिका वाटायला लागतो. कारण केसांना रंग देणाऱ्या मेलॅलिनचं प्रमाण कमी होत जातं आणि केस पांढरे होऊ लागतात. हे चक्र जर वेळीच लक्षात आलं, तर पांढऱ्या केसांची समस्या बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकते.\nयाचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपण जो शाम्पू वापरतो तो केसांना सूट होतो का, हे व्यवस्थित जाणून घ्या. कारण यातील रासायनिक दव्यं केसांना रंगकण देणाऱ्या दव्यावर परिणाम करू शकतात.\nकेसांची स्वच्छता हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. केसांची निगा राखण्यासाठी केस वेळोवेळी आणि योग्य प्रकारे धुणं आवश्यक आहे. केसातील कोंडा, डोक्यात येणारा घाम यासारख्या अनेक कारणांमुळे केसांच्या मुळांशी संसर्ग (इन्फेक्शन) होतं. यामुळेही केसांचं आरोग्य बिघडायला सुरुवात होते.\nकाही जण केसांना अजिबात तेल लावत नाहीत, तर काही जण सतत केसांना तेल लावून ठेवतात. तेल लावलेले केस दोन-तीन दिवस धुतलेच जात नाहीत. यामुळे केसांमधील चिकटपणा वाढत जातो. तेल लावल��ल्या केसांवर बाहेरील धूळ, माती चिकटून बसते. यामुळे जंतूंचा प्रार्दुभाव केसांच्या त्वचेशी वाढतो आणि केसांमध्ये सतत खाज येत राहते. यामुळे केस गळण्याबरोबर पांढरेही होतात. म्हणूनच केस धुण्याच्या फक्त आदल्या रात्रीच केसांना तेल लावावं आणि सकाळी केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं.\nकोणी कितीही सांगितलं, तरीही एकदा पांढरे झालेले केस नैसगिर्करीत्या परत काळे होत नाहीत. याचं कारण काय ते शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. पण केस पांढरे होण्यापूवीर् मात्र तुम्ही यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन निगा राखलीत, तर खरंच उपयोग होतो.\nकेसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स\nन केसांना तिळाच्या तेलाने व्यवस्थित मसाज द्यावा.\nन केस जास्त रुक्ष असतील, तर पार्लरमध्ये जाऊन एक्स्पर्टकडून ट्रीटमेण्ट घेण्यात दिरंगाई करू नये.\nन आवळ्याचा उपयोग जेवणात करावा. आवळ्यात केश्य हा गुण आहे.\nन जास्वंद, माका यासारख्या वनौंषधीचा केसांसाठी उपयोग करावा.\nन आहरात तिखट पदार्थ र्वज्य करावेत.\nन मोड आलेलं कडधान्य कच्चंं खावं.\n« रोज धुवा केस बिनदिक्कत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://trekventure.blogspot.com/2015/08/andharban-khadsanbale.html", "date_download": "2018-11-15T06:14:50Z", "digest": "sha1:NZMZOH4TIZF2WQKJG6QQTLNSIFJY2KIY", "length": 43646, "nlines": 101, "source_domain": "trekventure.blogspot.com", "title": "माझी मुशाफिरी... A trekker's photodiary by Sandip Wadaskar: अंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात", "raw_content": "\nशनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे\nगेल्या आठवड्यातच अंधारबनला जाऊन आलो. पुण्याच्या अगदी जवळ पाठमोऱ्या ताम्हिणी घाटाजवळ वसलेल्या दाट जंगलात मनमुर��द भटकंती अनुभवली. आतापर्यंत आडवाटेवरचा मानल्या गेलेला सह्याद्रीच्या धारेवरच्या पायगाडीचा हा प्रवास पुन्हा एकदा मनात घर करुन गेला. या प्रवासातले प्रवासी मात्र सगळ्या प्रकारात मोडणारे अगदी नेहमीच्या भटक्या मित्रांपासुन चिमुकल्या सह्यमित्रांपर्यंत पाच-एक डझनाचा गट घेऊन अंधारबन ते कोंकणातल्या भिरा धरणापर्यंतची वर्षासहल जोरात पार पडली. सुरवातीस पाऊस उदार होता पण नंतर मात्र त्याने जी काय पळी दिली ती ट्रेक संपला तरीही तो भेटलाच नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाटेत काडीचाही केर न करता,आरडाओरड न करता जवळपास १४ किमीचा ट्रेक यशस्वी झाला. अजुन एक, विशेष अभिनंदन प्रसादचं अगदी नेहमीच्या भटक्या मित्रांपासुन चिमुकल्या सह्यमित्रांपर्यंत पाच-एक डझनाचा गट घेऊन अंधारबन ते कोंकणातल्या भिरा धरणापर्यंतची वर्षासहल जोरात पार पडली. सुरवातीस पाऊस उदार होता पण नंतर मात्र त्याने जी काय पळी दिली ती ट्रेक संपला तरीही तो भेटलाच नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाटेत काडीचाही केर न करता,आरडाओरड न करता जवळपास १४ किमीचा ट्रेक यशस्वी झाला. अजुन एक, विशेष अभिनंदन प्रसादचं स्टोक कांगरी शिखर सर करुन आदल्या रात्रीच लेहवरून पुण्यात पोहोचलेला हा पठ्ठया अंधारबनचा ट्रेक लिड करायला सकाळीच हजर होता. क्या बात स्टोक कांगरी शिखर सर करुन आदल्या रात्रीच लेहवरून पुण्यात पोहोचलेला हा पठ्ठया अंधारबनचा ट्रेक लिड करायला सकाळीच हजर होता. क्या बात पहाटे पुण्यातून निघालेल्या गाड्या पिंप्रीच्या पाझर तलावाजवळ पोहोचल्या पोहोचल्याच योगीला विचारलेल्या प्रश्नाने आमचा अंधारबन ते खडसांबळ्याचा ट्रेक डोळ्यांसमोर तरळून गेला. काय योगी पहाटे पुण्यातून निघालेल्या गाड्या पिंप्रीच्या पाझर तलावाजवळ पोहोचल्या पोहोचल्याच योगीला विचारलेल्या प्रश्नाने आमचा अंधारबन ते खडसांबळ्याचा ट्रेक डोळ्यांसमोर तरळून गेला. काय योगी आठवतो का चना मसाला आठवतो का चना मसाला \"हो ना, त्या खोपट्याजवळच पेटवली होती चुल\", तीही वदली. बाकी तंगडतोड भारीच झाली होती म्हणा. आणि हो,अशा ट्रेकमध्येच भटकण्याची खरी मज्जा,घाटवाटा म्हटल्या की आमचा हा फार मोठा वीकपॉइंट बरं का \nअसो. तर वृतांत असा फाल्गुनातली रखरखणारी दुपार पण सह्याद्रीतल्या घाटवाटा खुणावत होत्या. आणि दुग्धशर्करा योग म्हणजे होळी���ी तीन दिवस जोडुन आलेली सुट्टी पायांना अस्वस्थ करत होती,पण काही घरघुती कामं आड आल्यामुळे तीन दिवसाऐवजी दोन दिवसांचा प्लॅन आखावा लागला. आमचा सह्याद्री पावसाळ्यात जेवढा उदार असतो,तेवढं त्याचं प्रेम उन्हाळ्यात कमी झालेलं असतं,असं काहींना वाटतं.पण आम्हाला त्याच्या कणखरतेतही गारवा अनुभवण्याची खाज असतेच,वाढणाऱ्या उन्हाचा विचार करता प्लॅन जरा बेताचाच ठरवलेला बरा. म्हणजे रानमेव्याची चंगळ असली तरी पाण्याची बोंब फाल्गुनातली रखरखणारी दुपार पण सह्याद्रीतल्या घाटवाटा खुणावत होत्या. आणि दुग्धशर्करा योग म्हणजे होळीची तीन दिवस जोडुन आलेली सुट्टी पायांना अस्वस्थ करत होती,पण काही घरघुती कामं आड आल्यामुळे तीन दिवसाऐवजी दोन दिवसांचा प्लॅन आखावा लागला. आमचा सह्याद्री पावसाळ्यात जेवढा उदार असतो,तेवढं त्याचं प्रेम उन्हाळ्यात कमी झालेलं असतं,असं काहींना वाटतं.पण आम्हाला त्याच्या कणखरतेतही गारवा अनुभवण्याची खाज असतेच,वाढणाऱ्या उन्हाचा विचार करता प्लॅन जरा बेताचाच ठरवलेला बरा. म्हणजे रानमेव्याची चंगळ असली तरी पाण्याची बोंब आणि वरुन उग्र नारायणराव अजूनच उग्र होऊन आग ओकत असतात. त्यामुळे ट्रेक जरा गारच हवा नाही का आणि वरुन उग्र नारायणराव अजूनच उग्र होऊन आग ओकत असतात. त्यामुळे ट्रेक जरा गारच हवा नाही का स्वारगेटवरुन निघणारी सव्वा- दहाची एकमेव वांद्रे- वडूस्ते बस पकडून अंधारबनाची वाट जवळ करायची ठरलं. आणि परतीला खडसांबळ्याच्या उपेक्षित लेण्यांना भेट द्यायची,पुढचा प्लॅन परिस्थितीनुरुप \nया वेळचे भिडू चौघंच योगिता,प्रसाद,रेशमा आणि वडस्करांचा कुलदिपक. ठरल्याप्रमाणे सगळे वेळेवर हजर आणि नेहमीप्रमाणे रेशमा वेळेच्या आधी. गाडीची चौकशी करायला काउंटरवर गेलो तर नेहमीचा हेकेखोरपणा सांभाळुन साहेब बोलते झाले,\"आहे बस,येईल इतक्यात \". कॅन्सल नाही ना होणार योगिता,प्रसाद,रेशमा आणि वडस्करांचा कुलदिपक. ठरल्याप्रमाणे सगळे वेळेवर हजर आणि नेहमीप्रमाणे रेशमा वेळेच्या आधी. गाडीची चौकशी करायला काउंटरवर गेलो तर नेहमीचा हेकेखोरपणा सांभाळुन साहेब बोलते झाले,\"आहे बस,येईल इतक्यात \". कॅन्सल नाही ना होणार , माझ्या या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करून खाकी आणि जाड कातडीचा तो प्राणी पुन्हा आपल्या कामात मग्न झाला. पुलंनी दुकानदार अन् ग्राहक यांच्यामधलं नात��� एकाच वाक्यात सांगितलं आहे ते म्हणजे \"दुकानात सर्वात जास्त दुर्लक्षित असलेली गोष्ट म्हणजे गिर्हाइक \" त्याच धर्तीवर \"येस्टी महामंडळाच्या चौकशी कक्षावर सगळ्यात जास्त दुर्लक्षिलेली गोष्ट म्हणजे प्रवासी \" असंच म्हणावं लागेल. असु दे,प्रत्येकाला आपली ओळख जपावी लागते,ते सोडुन कसं चालणार. गाडी वेळेच्या वीस मिनीट उशीरा आली,म्हणजे वेळेवरच आली म्हणायची. मोजून आम्ही चार अन् ते दोघे असा ऐवज घेऊन तो लाल डब्बा एकदाचा मार्गस्थ झाला. शहरातील गर्दी अन् रहाटगाड्यातून मार्ग काढित गाडी चांदणीचौकातून ताम्हिणी घाटाकडे रवाना झाली आणि कॉलेजच्या आठवणींना परत एकदा उजळणी मिळाली.\nपुण्यापासून हाकेच्या अंतरावर अशी बरीच ठिकाणं आहेत,जी पावसात अगदी भरभरून हसत असतात,तिथल्या फुलांमध्ये,पानांमध्ये,दाटलेल्या धुक्यामध्ये अन् भरून आलेल्या नभांमध्ये,तिथल्या कोसळणाऱ्या महामूर पावसामध्ये. त्यातच मोडणारं ताम्हिणी घाट हे अक्षरशः वेड लावणारं ठिकाण. इथून निघालो की कॉलेज मध्ये असताना घाटात खालेल्ल्या वडापावची चव अजूनही आठवते. ही चव जिभेवर रेंगाळत असतानाच रेश्माची भूक जागी झाली, मला भूक लागली ह्या मुलीची भूक म्हणजे एक अवघड प्रकरण आहे. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती म्हणा. पिंपरी गावात उतरलो तर अंधारबनाची वाट अलीकडूनच वर जाते ही नवीन माहिती मिळाली,मग गावातून पाण्याच्या बाटल्या भरून मागे चालायला सुरुवात केली. बस मध्ये एका शाळकरी मुलीने सांगितल्याप्रमाणे एका तळ्याजवळ पोहोचलो. आणि खरं सांगतो तळ काय सुंदर होतं, चौफेर डोंगररांगेने वेढलेला हा परिसर आणि त्यात हा पाझर तलाव. स्वारी एकदम खुष, उन्हाळ्या दिवसात दिवसात अशी ठिकाणं मनात घर करून जातात. अशा रम्यं तळ्याकाठी चुल मांडून दुपारच्या जेवणाचा बेत आखायचा हा विचारच खुप गोड होता हो ह्या मुलीची भूक म्हणजे एक अवघड प्रकरण आहे. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती म्हणा. पिंपरी गावात उतरलो तर अंधारबनाची वाट अलीकडूनच वर जाते ही नवीन माहिती मिळाली,मग गावातून पाण्याच्या बाटल्या भरून मागे चालायला सुरुवात केली. बस मध्ये एका शाळकरी मुलीने सांगितल्याप्रमाणे एका तळ्याजवळ पोहोचलो. आणि खरं सांगतो तळ काय सुंदर होतं, चौफेर डोंगररांगेने वेढलेला हा परिसर आणि त्यात हा पाझर तलाव. स्वारी एकदम खुष, उन्हाळ्या दिवसात दिवसात अश��� ठिकाणं मनात घर करून जातात. अशा रम्यं तळ्याकाठी चुल मांडून दुपारच्या जेवणाचा बेत आखायचा हा विचारच खुप गोड होता हो चुल मांडल्या गेली,लगेच पंधरा मिनिटात रेडी-टू-सर्व्ह चना मसाला तयार झाला. अजुन एक म्हणजे योगीने घरून आणलेल्या वाटाणा घालुन तयार केलेल्या हिरव्या मिर्चीचा ठेचा दणकाच उडवून गेला. जेवणं तर अशी झाली होती की आडवे झालो असतो तर ट्रेक झाला असता आडवा, पण मनावर धोंडा ठेऊन सिनेर खिंडीकडे ट्रेकस्थ झालो तेव्हा दुपारचे साधारण अडीच झाले होते, अगदी वामकुक्षीची वेळ म्हणायला हरकत नाही म्हणजे ती होतीच. पण परवानगी नव्हती कारण आजच आम्हाला नागशेत पर्यंतचा लांबच लांब पल्ला गाठायचा होता.\nवीर नावजी बलकवडेच्या स्मारकाजवळ पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. आता पुढचे दोन- अडीच तास इथल्या पाण्यावाचून पर्याय नाहीये. त्यामुळे पाण्याच्या रंगाकडे बघुन आढेवेढे न घेता आपापल्या पाणपिशव्या भरून घ्याव्यात. सिनेर खिंडीतलं हे स्मारक म्हणजे पायवाटेच्या उजव्या बाजुला थोडं वर एक मोठा दगड आणि त्यावर कोरलेली नावजी यांची प्रतीकात्मक मुर्ती अन् एक शिलालेख. बाजूलाच शेंदूर थापलेली वाघजाईदेवीची मुर्ती. बस एवढंच येथूनच झालेलं भिरा धरणाचे दर्शन आणि कुंडलिका नदीच्या उगमाजवळून सुरू झालेली दरी डोळे विस्फारुन गेले. आपण जिथे उभे असतो अगदी तेथूनच या प्रसिद्ध दरीची सुरवात होते. पावसात दोन्ही बाजूंच्या कड्यांवरून कोसळणारे पाणी एकवटुन कुंडलिका नदी येथून उगम पावते. येथूनच दरीतल्या कुंडलिका,नावजी अन् अंधारबन या सुळक्यांचे आणि कोंकणातल्या भिरा अर्थात उन्नई धरणाचे मनमोहक दर्शन झाले.\nआता एकच करायचं,आपली पायगाडी टॉप गेअरमध्ये घालुन वारीला सुरुवात करायची आणि सपाटीवर चालण्याची मजा अनुभवत फक्त सुंदर निसर्ग जगायचा आम्हीही ट्रेकस्थ झालो तेव्हा नारायणराव अगदी पिकपॉईंटवर होते,मात्र थोड्याच वेळात अंधारबनाने आम्हाला त्याच्या कवेत सामावून घेतलं. आता आम्ही दरीच्या पलीकडील बाजूस घनदाट जंगलातुन चालत होतो. रान एवढं दाट की सूर्यकिरणांनाही जमिनीला स्पर्श करण्याची सहज मुभा नाही. जंगलाचा पहिला टप्पा ओलांडून बाहेर पडलो तर खालच्या कुंडातला नैसर्गिक स्विम्मिंग पुल साद घालुन गेला. भर उन्हाळ्यात अशी संधी सोडणार कोण.अगदी म्हशी डबक्यात डूंबाव्यात तसे आम्ही कीतीतरी वेळ त्यात पहुडत होतो. नागशेतपर्यंतचा पल्ला आठवताच भानावर आलो आणि परत पायगाडी सुरू झाली. मोकळ्या पठारावरून परत एकदा कुंडलिका दरीचं अफलातून दर्शन झालं. पुढ्यातल्या सरळसोट कातळकड्याच्या माथ्यावरुन अगदी रांगेत कोसळणारे धबधबे,याची आपण या भर उन्हाळ्यात फक्त कल्पनाच करू शकतो. बाहेर उन्हात काहिली होत असताना आत मात्र गारगार सावलीचं छप्पर सुखावुन जात होतं. निरनिराळ्या झाडांचा सुगंध पार छाती फुगुन आत शिरत होता, मध्येच एखाद्या माकडाचा आवाज, पक्ष्यांच्या सुमधुर गाण्याची मेजवानी मन प्रफुल्ल करीत होती. कित्येक ठिकाणी शिकारींसाठी लावलेले सापळे डुक्करांचे अस्तित्व जाणवून देत होते. खरंच नावाप्रमाणे ही वाट म्हणजे अंधारबनच आम्हीही ट्रेकस्थ झालो तेव्हा नारायणराव अगदी पिकपॉईंटवर होते,मात्र थोड्याच वेळात अंधारबनाने आम्हाला त्याच्या कवेत सामावून घेतलं. आता आम्ही दरीच्या पलीकडील बाजूस घनदाट जंगलातुन चालत होतो. रान एवढं दाट की सूर्यकिरणांनाही जमिनीला स्पर्श करण्याची सहज मुभा नाही. जंगलाचा पहिला टप्पा ओलांडून बाहेर पडलो तर खालच्या कुंडातला नैसर्गिक स्विम्मिंग पुल साद घालुन गेला. भर उन्हाळ्यात अशी संधी सोडणार कोण.अगदी म्हशी डबक्यात डूंबाव्यात तसे आम्ही कीतीतरी वेळ त्यात पहुडत होतो. नागशेतपर्यंतचा पल्ला आठवताच भानावर आलो आणि परत पायगाडी सुरू झाली. मोकळ्या पठारावरून परत एकदा कुंडलिका दरीचं अफलातून दर्शन झालं. पुढ्यातल्या सरळसोट कातळकड्याच्या माथ्यावरुन अगदी रांगेत कोसळणारे धबधबे,याची आपण या भर उन्हाळ्यात फक्त कल्पनाच करू शकतो. बाहेर उन्हात काहिली होत असताना आत मात्र गारगार सावलीचं छप्पर सुखावुन जात होतं. निरनिराळ्या झाडांचा सुगंध पार छाती फुगुन आत शिरत होता, मध्येच एखाद्या माकडाचा आवाज, पक्ष्यांच्या सुमधुर गाण्याची मेजवानी मन प्रफुल्ल करीत होती. कित्येक ठिकाणी शिकारींसाठी लावलेले सापळे डुक्करांचे अस्तित्व जाणवून देत होते. खरंच नावाप्रमाणे ही वाट म्हणजे अंधारबनच पायाखाली येणाऱ्या पानगळीचा करकर आवाज तेवढा,बाकी सगळी शांतता. आणि पायवाट म्हणाल तर साधी सरळ. कुठेही चढाई नाही अथवा चुकण्याची भिती नाही. पुढे नावापुरता लागणारा एक चढ चढुन गेलो की आपण मोकळ्या पठारावर येतो. उजव्या बाजूला भलामोठा डोंगर खुणावत असतो. थोडं पुढे ग���लो की पठारावरून उजव्या बाजूला सुधागड,सरसगड, आभाळात घुसलेल्या तैल्बैलाच्या जुळ्या कातळभिंती(इथुन त्या एकसंध वाटतात) आणि म्हातोबा डोंगराच्या पायथ्याशी निवांत पहुडलेला चौकोनी घनगड हे सर्व सह्यसखे दर्शन देतात. अन् डाव्या बाजूला अजूनच भेदक झालेलं कुंडलिका नदीचं खोरं भिती दाखवून जातं.तम्हिणी घाटातल्या गाड्या खेळण्यातल्या वाटाव्या,अशा धावत असतात. उघड्यावर एका झाडाखाली विसावलेली विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती हिर्डि गाव जवळ आल्याचं खुणावुन गेली. आणि अर्ध्या तासाची वाट तुडवून आम्ही गाव गाठलं. ऐन सह्यधारेवर वसलेलं हे गाव मावळतीला शांत भासत होतं,जणु गावात कोणी नाहीच पायाखाली येणाऱ्या पानगळीचा करकर आवाज तेवढा,बाकी सगळी शांतता. आणि पायवाट म्हणाल तर साधी सरळ. कुठेही चढाई नाही अथवा चुकण्याची भिती नाही. पुढे नावापुरता लागणारा एक चढ चढुन गेलो की आपण मोकळ्या पठारावर येतो. उजव्या बाजूला भलामोठा डोंगर खुणावत असतो. थोडं पुढे गेलो की पठारावरून उजव्या बाजूला सुधागड,सरसगड, आभाळात घुसलेल्या तैल्बैलाच्या जुळ्या कातळभिंती(इथुन त्या एकसंध वाटतात) आणि म्हातोबा डोंगराच्या पायथ्याशी निवांत पहुडलेला चौकोनी घनगड हे सर्व सह्यसखे दर्शन देतात. अन् डाव्या बाजूला अजूनच भेदक झालेलं कुंडलिका नदीचं खोरं भिती दाखवून जातं.तम्हिणी घाटातल्या गाड्या खेळण्यातल्या वाटाव्या,अशा धावत असतात. उघड्यावर एका झाडाखाली विसावलेली विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती हिर्डि गाव जवळ आल्याचं खुणावुन गेली. आणि अर्ध्या तासाची वाट तुडवून आम्ही गाव गाठलं. ऐन सह्यधारेवर वसलेलं हे गाव मावळतीला शांत भासत होतं,जणु गावात कोणी नाहीच कोणाला तरी रस्ता विचारून वाटनिश्चिती करायची होती.\nबऱ्याच वेळाने एक बाबा आमच्याकडे येताना दिसले, नमस्कार-चमत्कार झाला आणि नागशेतची वाट विचारली. म्हटले,\"चला,म्या दावतो वाट\" असे म्हणून ते त्यांच्या घरात शिरले. तेवढ्यात एक मावशीबाय बाहेर येऊन, \"आवो,सरळ वाट हाय. कशाला त्या बाप्याला घेऊन चालला, लयी बडबडा हाय बगा त्यो \" आम्हाला हसुच येत होतं. असु दे. बाबानी आम्हाला नागशेत फाट्याला आणुन सोडलं आणि निरोप घेतला.इथुन डावीकडची वाट भिरा गावात उतरते तर उजवीकडे नागशेत. दिवाकरराव पश्चिमेकडे कलायला सुरुवात झाली आणि आम्हीही पश्चिमेचीच वाट धरून कोंकणात उतरायला सुरु��ात केली. या घाटाचं नाव गाढवलोट,कारण काय तर म्हणे या वाटेने गाढवं कड्यावरून घसरुन मेली होती. काय विचित्र नावं असतात नाही. पण साध्या तुप-मीठाला हिर्डिकरांना नागशेत किंवा भिरा जवळ करावं लागतं. हिर्डिपासुन घुटक्याचा रस्ता झाला तर,गावातली ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. उतार वाढत चालला तसा कोंकणातला दमटपणा वाढत होता.पण मावळतीचा गारवा अन् आजुबाजुला असलेल्या झाडोऱ्यातून वाट काढत खालच्या पदरात पोहोचलो तेव्हा दिवाकराचा लालभडक ठिपका झाला होता. शेताडातून वाट तुडवत नागशेतला पोहोचलो तेव्हा बराच अंधार झाला होता.\nगाढवलोट उतरून आलो, या आमच्या वाक्यावर गावकरी विश्वासच ठेवायला तयार नव्हते. नुकताच शिमगा उधळून झाला होता, त्यामुळे गावात लगीनघाई सारखी लगबग दिसत होती. आमच्या भोवती गराडा पडला आणि मग कौतुक वाहू लागलं. खास करुन आमच्या सोबतच्या साळकाई - माळकाईचे. \"पिंप्रीपासुन चालत आलाव \",असं एका मावशीने विचारल्यावर उगीच त्यांच्या अंगावर मूठभर मास वाढलं. असो. कौतुकसमारंभ पार पाडून मुक्कामाला जागा म्हणून बाजूलाच मंदिर असल्याची माहिती मिळाली. पोलीसपाटलांना ओळखपत्र वगैरे दाखवून झालं. पण बाजुच्या मंदिरात गावकी चाललेली. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, गावकी म्हणजे बैठी ग्रामसभा, वर्षभराचा आढावा,हिशोब वगैरे,इत्यादीचं चर्चापीठ. शहरात कामासाठी गेलेली चाकरमानी सणासुदीला चार दिवस गावात येऊन आपल्या आप्तांसोबत सण साजरे करतात. बाकी कोंकणात गणेशोत्सव आणि होळी म्हटलं की नुसती धमाल,नाही महाराजा \",असं एका मावशीने विचारल्यावर उगीच त्यांच्या अंगावर मूठभर मास वाढलं. असो. कौतुकसमारंभ पार पाडून मुक्कामाला जागा म्हणून बाजूलाच मंदिर असल्याची माहिती मिळाली. पोलीसपाटलांना ओळखपत्र वगैरे दाखवून झालं. पण बाजुच्या मंदिरात गावकी चाललेली. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, गावकी म्हणजे बैठी ग्रामसभा, वर्षभराचा आढावा,हिशोब वगैरे,इत्यादीचं चर्चापीठ. शहरात कामासाठी गेलेली चाकरमानी सणासुदीला चार दिवस गावात येऊन आपल्या आप्तांसोबत सण साजरे करतात. बाकी कोंकणात गणेशोत्सव आणि होळी म्हटलं की नुसती धमाल,नाही महाराजा होय महाराजा जेवढा दिवाळीला फटाक्यांचा प्रकाश होत नाही त्यापेक्षा जास्त इथली चौकातली होळी आसमंत उजळून सोडते. मंदिरात गावकी चालली होती अन् प��ढ्यात कालच्या पेटलेल्या होळीचा निखारा अजूनही जिवंत होता. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीचा चंद्रप्रकाश हळूहळू पसरू लागलेला. इथे सभा संपायला वेळ लागेल म्हणून गावातल्या दुसऱ्या मंदिराकडे आम्ही मोर्चा वळवला.\nगावाच्या दुसऱ्या टोकावर वसलेलं हे ऐसपैस मंदिर मुक्कामाला अगदी साजेशी जागा होती. पथाऱ्या पसरून सरपण गोळा केलं. आकाशात चंद्रप्रकाश लक्ख झाला होता,खाली चुलीवर नेहमीप्रमाणे सुपचा बेत शिजत होता. गावापासून थोडं अंतरावर असल्यामुळे इकडे सगळी शांतताच होती. पूर्वेकडचा सह्यकणाही चंद्रप्रकाशात उजळून निघाला होता. अशा वेळी गरमागरम सुपचे घोट घेत आशाताईंचे नक्षत्रांचे देणे जर कानावर पडले तर अहाहा लागलीच सॅकमधुन मोबाइल बाहेर आला आणि \"चांदण्यात फिरताना\" अगदी वर्मावरच घाव बसला. आता कुठे रात्र सुरू झालीये, अजुन कीतीतरी वेळ या चांदोबाचं तेज मनभरून अनुभवू शकणार, व्वा \"तरुण आहे...रात्र अजूनी\" या कल्पनेनेच मन आनंदुन गेलं. मग तीही आली \"चांदणे शिंपित\" \"तरुण आहे...रात्र अजूनी\" या कल्पनेनेच मन आनंदुन गेलं. मग तीही आली \"चांदणे शिंपित\" काय जादू आहे ना गाण्यात काय जादू आहे ना गाण्यात निखळ आणि शुध्दतेचा एक अप्रतिम आविष्कार. सह्यादीच्या कुठल्यातरी कड्यांवर रात्रीचा मुक्काम ठोकुन असाल तर आशाताईंना किमान एकदा ऐका,त्याक्षणी तुम्हाला \"तुम्हीच\" असल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी आहेच आपलं रोजचं, तेव्हा ते \"तुम्ही\" नसताच मुळी. ही वाट दुर जाते स्वप्नामधील गावा, या ओळी ऐकत कडेकपारीतून वाट काढत एखाद्या गावात पोहोचण्यात जी मजा आहे ना निखळ आणि शुध्दतेचा एक अप्रतिम आविष्कार. सह्यादीच्या कुठल्यातरी कड्यांवर रात्रीचा मुक्काम ठोकुन असाल तर आशाताईंना किमान एकदा ऐका,त्याक्षणी तुम्हाला \"तुम्हीच\" असल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी आहेच आपलं रोजचं, तेव्हा ते \"तुम्ही\" नसताच मुळी. ही वाट दुर जाते स्वप्नामधील गावा, या ओळी ऐकत कडेकपारीतून वाट काढत एखाद्या गावात पोहोचण्यात जी मजा आहे ना खरं सांगतो,शब्दच नाही. नभ उतरू आलं,या गाण्याने पुढच्या चार महिन्यात धडकु पाहणाऱ्या वरूणराजाची चाहूल लागुन गेली. साग्रसंगीत सुपोत्सव झाल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन गप्पा मारत बसलो त्यात, नभांगणातील चंद्ररावही येऊन सामील झाले. पण ��ारव्याने जोर धरला तसा गप्पांचा फड आवरता घेत टेंटमध्ये शिरलो ते पहाट होईपर्यंत \nसकाळचा चहा घेऊन खडसांबळ्याच्या लेण्याकडे चालायला लागलो तेव्हा ऊन बरंच वर आलं होतं. वाट दाखवायला कोणीच नव्हतं,त्यामुळे आता खरी कसोटी लागणार असं दिसत होतं. कारण ह्या लेण्या शोधायच्या म्हणजे एक दिव्य काम. एकवेळ किल्ला आपल्या डोळ्यासमोर असतो,चुकलेली वाटही लवकर गवसते. गेल्यावेळेसची ठाणाळे लेणी शोधयात्रा चांगलीच अंगावर आलेली. पुढ्यात लेणी दिसत असताना तिथपर्यंत जाणारी वाट शेवटपर्यंत नाही सापडली.पण यावेळी जमेची बाजु एकच, आता पावसाळा नव्हता. काल गावकऱ्यानी सांगितल्याप्रमाणे समोरच्या डोंगराच्या पोटात खडसांबळे लेणी आहेत. ओढा ओलांडून आदिवासी पाडया पर्यंतची आमची स्वारी निघाली. उघड्या रानमाळावरून चालताना चांगलच रापुन निघालो,अक्षरशः घामटं काढलं उन्हाने. घामाने निथळत एका मोठ्या आंब्याखाली बुड टेकवलं. दात आंबून येइस्तोवर कैऱ्या अन् बोरं पाडून पोटभर चापली. मस्त आराम झाला आणि भानावर येऊन परत लेण्यांकडे मोर्चा वळवला. बोडकं रान सोडून वाट जंगलात शिरली. लेण्यांचा डोंगर डाव्या बाजूला राहिला. वाटेनेच जंगलात शिरत गेलो,लेण्यांचा मात्र दुरदुरपर्यंत पत्ता नव्हता. आता अजुन थोडं पुढे गेलो असतो तर केवणीच्या पठारावर पोहोचलो असतो. एकदोनदा मागेपुढे करुन झालं,निष्फळ आता ऊर्जाही संपत आली,भुका लागल्या होत्या. शोधमोहिम अंगलट येणार असं दिसत होतं. आजुबाजुला मानवी अस्तित्वाचा मागमुसही नव्हता. जेवणं आटोपून परत एकदा प्रयत्न करायचे ठरले आणि नेमकी एक म्हातारी आजीबाई पानगळ तुडवत आमच्यासमोर उभी ठाकली. काय आनंद झाला म्हणून सांगु. आजीबाई निघाल्या होत्या माथ्यावर घुटक्याला डोक्यावरचं बोचकं सांभाळत.\nआजीच्या कृपेने लेणी गावली अन् जीव भांड्यात पडला. वाट अक्षरशः हरवलेली, झाडोरा तोडतच साफ केली. थोडं पुढं गेल्यावर वरच्या अंगाला एकदाची वाकण दिसली. पायऱ्या चढत असतानाच आत एखाद जनावर तर नाही ना याची खातरजमा करुन लेण्यांमध्ये पाय ठेवला. वासुदेव बळवंत फडक्यांनी ह्या लेण्यांचा उपयोग इथे लपण्यासाठी कसा केला असेल याची प्रचिती आली. या अडगळीत लपल्यावर कुणाला गावायचा माणुस याची खातरजमा करुन लेण्यांमध्ये पाय ठेवला. वासुदेव बळवंत फडक्यांनी ह्या लेण्यांचा उपयोग इथे लपण्यासाठ��� कसा केला असेल याची प्रचिती आली. या अडगळीत लपल्यावर कुणाला गावायचा माणुस जुन्या व्यापारी मार्गावर कोरलेल्या लेण्यांपैकीच हे डोंगरातलं अप्रतिम लेण जुन्या व्यापारी मार्गावर कोरलेल्या लेण्यांपैकीच हे डोंगरातलं अप्रतिम लेण इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकात या लेण्यांची निर्मिती केली असावी. पायऱ्या चढुन गेलो की आपण ऐसपैस अशा विहारात प्रवेश करतो आणि समोरच स्तूप लक्ष वेधून घेतं. आजुबाजुला बौद्ध भिक्कूंसाठी बांधलेली गृह काळाच्या ओघात ढासळलेली आढळतात. याच्या बाजूला पण एक विहार आहे,कदाचित त्याही पलीकडे अजून असतील पण आता दगडमातीने सगळे बुजलेले आहेत. इकडेतिकडे डोकं घालुन आम्ही एका ओबडखाबड जमिनीवर दिली पाऊण- एक तास ताणुन. जाग आली तेव्हा एकदम उत्साह संचारला. डोळ्यांसमोर असा लक्ख प्रकाश पडल्यासारखा,हरवलेल्या वाटा गवसल्यासारखं इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकात या लेण्यांची निर्मिती केली असावी. पायऱ्या चढुन गेलो की आपण ऐसपैस अशा विहारात प्रवेश करतो आणि समोरच स्तूप लक्ष वेधून घेतं. आजुबाजुला बौद्ध भिक्कूंसाठी बांधलेली गृह काळाच्या ओघात ढासळलेली आढळतात. याच्या बाजूला पण एक विहार आहे,कदाचित त्याही पलीकडे अजून असतील पण आता दगडमातीने सगळे बुजलेले आहेत. इकडेतिकडे डोकं घालुन आम्ही एका ओबडखाबड जमिनीवर दिली पाऊण- एक तास ताणुन. जाग आली तेव्हा एकदम उत्साह संचारला. डोळ्यांसमोर असा लक्ख प्रकाश पडल्यासारखा,हरवलेल्या वाटा गवसल्यासारखं पुढच्या प्रवासाला लागलो तेव्हा दुपारचे पावणेतीन झाले असतील.\nखालच्या आदिवासी पाड्यातल्या ओढ्यावरून बाटल्या भरून घेतल्या आणि खडसांबळयाकडे चालायला सुरवात केली. उन्हाचा दाह चांगलाच जाणवत होता. बाटल्यामधले पाणीही गरम झाले होते,पाण्याची तहान काही जात नव्हती. पण गाव येण्यावाचून पर्याय नव्हता. सुधागड अन् तैलबैलच्या जुळ्या भिंती उजवीला ठेवत ठाकरवाडी गाठली तेव्हा देहाचं अक्षरशः पोतेरं होऊन घाम निथळत होता. वाडीतल्या एकमेव दुकानाजवळ बसकन मांडली अन् दुकानात जे मिळेल त्यावर ताव मारायला सुरवात केली. आमचा आत्मा शांत झालेला पाहून पुढ्यातला आमचा कोंकणसखा भोरपगड आमच्याकडे मंद स्मितहास्य करीत होता आणि आम्ही मात्र ठाकरवाडी-पाली या बसची शेवटच्या वेळेची वाट बघत बसलो.....\nPrivate गाडी असेल तर मुंबई वरून कुठे यावे लागेल \n(click her for previous part)मुल्हेर ची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारख...\nब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या \"12 जुन 2015\" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ ज...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे गेल्या आठवड्यातच अंधार...\n घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओ...\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकोयना (शिवसागर) जलाशय All the photos and content © Sandip Wadaskar कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीन...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nलोकप्रभा : १२ जुन २०१५\nलोकप्रभा : १९ डिसेंबर २०१४\nलोकप्रभा : २ मे २०१४\nलोकप्रभा : २५ डिसेंबर २०१५\nलोकप्रभा : ४ सप्टेंबर २०१५\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-agitation-starts-country-8853", "date_download": "2018-11-15T07:07:30Z", "digest": "sha1:E3MXVMTZKV4L3S2ETUHSCOFGUBQA3QVI", "length": 16363, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmers agitation starts in country | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशासह राज्यात शेतकरी संपाला सुरवात...\nदेशासह राज्यात शेतकरी संपाला सुरवात...\nशुक्रवार, 1 जून 2018\nपुणे: राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या राजव्यापी बंद ला राज्यात आज(शुक्रवार) पासून प्रारंभ झाला आहे. १० जून पर्यंत संप सुरु असणार आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, सातारा, जळगाव आदी राज्यातील बहुतांशी बाजार समित्यात शेतमालाची नियमित आवक असली तरी काही भागात दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्याचे प्रयत्न आंदोलकडून सुरू आहे.\nपुणे: राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या राजव्यापी बंद ला राज्यात आज(शुक्रवार) पासून प्रारंभ झाला आहे. १० जून पर्यंत संप सुरु असणार आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, सातारा, जळगाव आदी राज्यातील बहुतांशी बाजार समित्यात शेतमालाची नियमित आवक असली तरी काही भागात दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्याचे प्रयत्न आंदोलकडून सुरू आहे.\nदरम्यान, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानातही शेतकरी संपास प्रारंभ झाला असून येथे अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे. देशातील १३० शेतकरी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रात काही शेतकरी संघटना यात सहभागी होणार नसून काहींनी आज धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nकोल्हापुरात भाजीपाला मार्केट ला साप्ताहिक सुट्टी असल्याने संपाचा परिणाम जाणवला नाही. कांदा बटाट्याची आवक नियमित झाली. दुधाचे टँकर ही नियमितपणे रवाना झाल्याची माहिती दूध संघाच्या प्रतिनिधींनी दिली.\nपुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर मार्गावर दूध टॅंकर शेतकरी आंदोलनकांनी अडवला. दूध रस्त्यावर ओतले. नाशिक जिल्ह्यातील सायखेड्यात दूधाचा टॅंकर अडविण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. या वेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. विदर्भात पहिल्या दिवशी व्यहवार सुरळीत सुरू होते. नागपूर बाजारसमिती सौदे नियमितपणे सुरू होते.\nऔरंगाबाद -कन्नड मार्गावर गल्ले बोरगाव येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध सांडून केला शासनाच्या धोरणाचा निषेध केले. औरंगाबाद येथे शेतकरी संपानिमित्ताने सकाळी 11 वाजता स्थानिक क्रांती चौकात क्रांती मशाल पेटविली जाणार आहे. लासुर स्टेशन परिसरातील पिंपळगाव येथे दूध वाटप होणार आहे.संपाची धार उद्या तीव्र होईल अशी माहिती विजय काकडे पाटील यांनी दिली. सांगली, सातारा, जळगाव, चाळीसगाव, परभणी बाजारसमित्यांमध्ये पहिल्या दिवशी तरी सर्व व्यवहर सुरळीत सुरू राहिले.\nसंप पूर जळगाव दूध मध्य प्रदेश गुजरात राजस्थान शेतकरी संप महाराष्ट्र आंदोलन agitation पुणे खेड नाशिक nashik विदर्भ vidarbha नागपूर nagpur औरंगाबाद सकाळ विजय victory चाळीसगाव परभणी\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहतान��� ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वा��्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://awesummly.com/news/7632138/", "date_download": "2018-11-15T06:18:54Z", "digest": "sha1:H3W77EAXESATP5NANWIC3NWYMIBAJDJS", "length": 2475, "nlines": 37, "source_domain": "awesummly.com", "title": "लग्नासाठी दीपिका-रणवीर इटलीसाठी रवाना, 'अशा' प्रकारे झालंय प्लॅनिंग | Awesummly", "raw_content": "\nलग्नासाठी दीपिका-रणवीर इटलीसाठी रवाना, 'अशा' प्रकारे झालंय प्लॅनिंग\nआता वेध लागलेत लग्नाचे. रणवीर-दीपिकाची लग्नघटिका जवळ यायला लागली. सगळ्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवतोय. फॅन्स दोघांचे काय अपडेट्स येतायत, याकडे लक्ष ठेवून आहेत. तर बातमी अशी आहे, बॉलिवूडची हिट जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लग्नासाठी इटलीला रवाना झालीय.दोघांचं लग्‍न १४ आणि १५ नोव्‍हेंबरला इटलीमध्‍ये होणार आहे. रणवीर-दीपिका इटलीत लग्‍न केल्‍यानंतर पहिलं रिसेप्शन दीपिकाच्‍या घरी अर्थातच बंगळुरूमध्‍ये आयोजित केलं जाणार आहे. रिसेप्शननंतर दोघं मुंबईला परतणार आहेत. रणवीर आपल्‍या नव्‍या घराच्‍या शोधात आहे. नवे घर मिळेपर्यंत रणवीर आणि दीपिका हे दोघं दीपिकाच्‍या घरी राहणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ind-vs-eng-third-test-first-day-highlights/", "date_download": "2018-11-15T06:48:29Z", "digest": "sha1:KQ5POV6V2T4R53RRPXGZT7MPUCECL5EE", "length": 13796, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "IND vs ENG Third Test- पहिल्या दिवसाचे हायलाइट्स | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्��िया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nIND vs ENG Third Test- पहिल्या दिवसाचे हायलाइट्स\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबीडच्या चार पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश\nपुढीलकपिल शर्माचे पुनरागमन, पण यावेळेस करतोय काहीतरी वेगळं\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिय���\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Marathwada/dhananjay-munde-attack-on-maharashtra-govt/", "date_download": "2018-11-15T06:08:18Z", "digest": "sha1:WV47XURJRQ2XWKHHC6PSMMD4O6K5HTLP", "length": 6440, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " गारपीटग्रस्‍तांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी : धनंजय मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › गारपीटग्रस्‍तांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी : धनंजय मुंडे\nगारपीटग्रस्‍तांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी : धनंजय मुंडे\nमराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि वादळी वार्‍याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानी पोटी राज्य सरकारने एन.डी.आर.एफ. च्या निकषाप्रमाणे जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. शासनाने 2014 प्रमाणे विशेष पॅकेज देऊन कोरडवाहुसाठी हेक्टरी 25 हजार, बागायतीसाठी 40 हजार, तर फळबागांसाठी 50 हजार रूपयांची मदत करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यासोबतच वीज बील माफ कर्जावरील व्याज माफ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.\nतीन दिवसांपूर्वी मराठवाडा व विदर्भात झालेल्या गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मराठवाडा व विदर्भातील सुमारे 2 लाख हेक्टरवरील पीके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची मुंडे यांनी आज काही ठिकाणी जाऊन पाहणी केली. आज दुपारी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नुकसान झालेल्या शेतकर्‍य��ंना एन.डी.आर.एफ.च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे जाहीर केले. मात्र या मदतीला धनंजय मुंडे यांनी तिव्र आक्षेप घेतला आहे. 2014 मध्ये शेतकर्‍यांवर अशाच प्रकारचे संकट आले होते. तेव्हाच्या आघाडी सरकारने शेतकर्‍यांना प्रचलित मदतीसोबतच विशेष पॅकेज दिले होते. त्याच धर्तीवर सरकारने आपतीग्रस्त शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी. 2014 मध्ये 200 कोटी रूपयांचे लाईट बील माफ केले होते. जवळपास 265 कोटी रूपयांचे कर्जावरील व्याज माफ केले होते, पिक कर्ज वसुलीस मुदतवाढ व सक्तीने कर्जवसुली करू नये असे आदेश दिले होते. याची आठवण करून देतानाच त्यावेळचा 20 मार्च 2014 चा शासन निर्णयही ट्विट करून शासनाच्या निदर्शनास अणून दिला आहे.\nयावेळेसचे नुकसानही 2014 प्रमाणे अतिशय मोठे असल्याने सरकारने एन.डी.आर.एफ.चे निकष अधिक पॅकेजमधील रक्कम मिळून कोरडवाहुसाठी हेक्टरी 25 हजार, बागायतीसाठी 40 हजार, तर फळबागांसाठी 50 हजार रूपयांची मदत द्यावी, वीज बील माफ करावे, शेती कर्जाचे व्याज माफ करावे, पिक कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी अशी मागणी त्‍यांनी केली आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/vira-sathidar-article-in-rasik-5954413.html", "date_download": "2018-11-15T07:11:05Z", "digest": "sha1:47CHDLAGSJZJGRRLTMV7DYPNS2PEJAAT", "length": 26604, "nlines": 63, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "vira sathidar article in rasik | 'शहरी नक्षलवादा'चे भूत", "raw_content": "\nवैचारिक विरोधकांविषयी जनतेच्या मनात संशय, संताप आणि घृणा निर्माण करण्याचे सत्ताधायांचे डाव नवे नाहीत.\nवैचारिक विरोधकांविषयी जनतेच्या मनात संशय, संताप आणि घृणा निर्माण करण्याचे सत्ताधायांचे डाव नवे नाहीत. आतासुद्धा नक्षलवाद्यांचे समर्थक असल्याच्या आणि पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून जनहक्क चळवळीत सामील बुद्धिवाद्यांची ऐन निवडणुकांच्या हंगामात धरपकड होणे हा त्याच कारस्थानाचा एक भाग आहे. मुख्यत: आर्थिक-स��माजिक स्तरावरचे अपयश झाकण्यासाठी विद्यमान सत्ताधायांनी उचललेले हे पाऊल दडपशाहीचा धडधडीत पुरावा आहे...\nएकोणिसशे नव्वदचं ते दशक होतं. राजस्थानातल्या देवडुंगरी गावात स्थापन केलेल्या ‘मजदूर किसान शक्ती संघठन’ या संस्थेच्या माध्यमातून रोजगार हक्काच्या प्रश्नावर अरूणा रॉय, निखिल डे आणि त्यांचे सहकारी राज्यातल्या भैरोसिंग शेखावतप्रणित भाजप सरकारला धाडसाने जाब विचारू लागले होते. संघटनेने भीम नावाच्या गावात धरणे आंदोलन पुकारले होते. पण राज्यभरातून मजूर मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार याची कुणकुण लागताच एका रात्री देवडुंगरी इथल्या अरूणा रॉय राहात असलेल्या झोपडीवजा घराला पोलिसांनी घेराव घातला. भीम गावाकडे जाणारे सगळे रस्ते पोलिसी बळाचा वापर करून रोखून धरले गेले. संस्था नक्षलवादी असल्याचा पद्धतशीर अपप्रचार सुरू झाला. त्याच दरम्यान बोलणी करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री शेखावत यांनी अरूणा रॉय यांना भेटीची वेळ दिली. आंदोलनासंबंधी बोलणी सुरू करण्याआधी शेखावत यांनी थेटपणे रॉय यांना, ‘मी तुम्हाला नक्षलवादी बनण्यासाठी आंध्रप्रदेशला का पाठवू नये असा खोचक सवाल केला. त्यानंतर शासनाचे उत्तर म्हणून राजसमंद जिल्हाधिकाऱ्यांचे रॉय यांना पत्र आले, त्यावर रॉय यांच्या नावापुढे हेतूपुरस्सर ‘सीपीआय-एमएल’ (माओइस्ट-लेनिनिस्ट) असा उल्लेख केला गेला. (पान क्र.७०)\nभिलवाडा जिल्ह्यातल्या ठाना येथे ‘मजदूर किसान शक्ती संघठन’तर्फे जनसुनावणी घेण्यात येणार होती. तत्पूर्वी रोजगारासंबंधींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शासनाकडून आकडेवारी-अहवालांची आवश्यकता होती. ते योग्य वेळेत मिळावेत, यासाठी निखिल डे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. आत एका खोलीत अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. त्यात हे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या संस्थेला जनसुनावणीदरम्यान मदत करण्याच्या आदेशावर नाराजी व्यक्त करत मोठ्याने बोलत होते - हाऊ कॅन वुई बी ऑर्डर्ड टु गीव्ह रेकॉर्ड््स टु ‘आतंकवादी संघठन’ - म्हणजे ‘दहशतवादी संघटने’ला मदत करण्याचा आम्हाला आदेश कसा काय दिला जातोय.’ (पान क्र.११४) -संदर्भ : दी आरटीआय स्टोरी पॉवर टु दी पीपल - अरुणा रॉय - प्रकाशक रोली बुक्स : २०१८.\nअत्यंत बोलके असे हे प्रसंग आहेत. या प्रसंगातून पुढे येणारा पॅटर्नही एव्हाना सर्वपरिचित आहे. जनह���्क चळवळीत सामील संस्था-संघटना, त्या चळवळी राबवणारे बुद्धिवादी कार्यकर्ते अशा सगळ्यांवर फार आधीपासूनच ‘नक्षलवादी’ असा शिक्का मारण्याचे कारस्थान भांडवलशाही समर्थक सत्ताधाऱ्यांकडून रचले गेले आहे. आजचे सत्ताधारी हे कारस्थान अत्यंत आक्रमकपणे राबवताना दिसत आहेत, हाच काय तो फरक आहे. २५ वर्षांपूर्वी असेच कारस्थान त्यावेळच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी रचले होते. कल्पना करा, आजच्या इतकी राक्षसी ताकद त्यावेळच्या भाजप सत्ताधाऱ्यांमध्ये असती तर अरुणा रॉय आणि त्यांच्या चळवळीत सामील झालेले शेकडो विचारवंत, प्राध्यापक, कलावंत, पत्रकार आणि जस्टिस पी. बी. सावंत (सावंत यांच्याच अध्यक्षतेखाली माहिती अधिकार कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. हेच सावंत भीमा कोरेगाव येथील एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक होते.) यांच्यासारखे विधिज्ञ तेव्हाच शहरी नक्षलवादी ठरले असते. तसे ते ठरले असते, तर व्यवस्था परिवर्तनात अत्यंत मोलाची भूमिका बजावत आलेला माहिती अधिकाराचा कायदासुद्धा मिळाला नसता...\nइथे मुद्दा विद्यमान सत्ताधाऱ्यांनी जुनाच अजेंडा कशाचीही भीडभाड न बाळगता राबवण्याचा आहे. खरे तर विशिष्ट जाती, धर्म किंवा विचारसरणीच्या लोकांविरुद्ध पद्धतशीर मोहिमा राबवण्यात आपल्या देशातील काही लोकं व संघटना फारच तरबेज झाल्या आहेत. त्यासाठी हजारो आयटी तज्ज्ञ काम करताहेत. परंतु हेही उघड आहे की, ‘अँटि नॅशनल’ या शब्दाची अनेकांनी खिल्ली उडवल्यामुळे तो प्रयोगातून हळुहळू बाद होत गेला. त्यामुळेच राज्यसत्ता व तिच्या चाकरांना असाच नवीन सनसनाटी शब्द ‘शहरी माओवाद’ शोधणे भाग पडले आहे.\n१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास गेलेल्या निष्पाप लोकांवर हल्ले करण्याच्या आरोपात पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोहर भिडेंना अटक केली नसली, तरी मिलिंद एकबोटेला अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याच्या जामिनास विरोधही दर्शवला होता. मात्र, भिडे समर्थकांनी व्यवस्थेच्या संगनमताने एक फिर्याद नोंदवून ठेवली.\nत्यानंतर साडे तीन महिन्यानंतर एक (अ)सत्यशोधन अहवाल प्रकाशित केला गेला. मग अचानक भिडे-एकबोटेंच्या अटकेसाठी आंदोलन करणारेच ‘हल्लेखोर’ व शहरी माओवादी असल्याचा पोलिसांना साक्षात्कार झाला. धाडीत जप्त केलेल्या उपकरणांचा रासायन��क विश्लेषण अहवाल येण्याआधीच त्यातील पत्रे न्यायालयात सादर करण्याऐवजी भाजपने प्रवक्त्यांच्या माध्यमातून मीडियात सादर केली. ते पत्र बनावट असल्याचे मत आंध्र प्रदेशातील नक्षली भागात कार्य केलेल्या, एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले.\nभीमा -कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध वकील कॉम्रेड सुरेंद्र याने पॉलिट ब्युरोला पत्र पाठवून काही कागदपत्रे इतर ठिकाणाहून आणल्याचे कळवले आहे. एका संशयित ‘माओवाद्या’च्या ईमेलमध्ये आठ कोटी रुपयांचे रशियन व चीनी बनावटीचे एम फोर्स हँड ग्रेनेड लाँचर, चार लाख काडतुसे हवी असल्याचा, त्यासाठी आठ कोटी रुपयांची गरज असल्याचा उल्लेख आहे. नेपाळ आणि म्यानमारमधून मागवण्यात येणाऱ्या शस्त्रसाठ्याविषयी बोलणी करण्याची जबाबदारी कॉम्रेड वरावरा राव यांचेवर सोपवण्यात आल्याचे, कॉम्रेड रोना विल्सनने मेलद्वारे कळवल्याचेही पोलिस सांगत आहेत. राज्यसत्तेच्या आधुनिकतेची पुरेपूर कल्पना असणारे व मोबाइलही न वापरणारे अशा संवेदनशील व अति गुप्ततेच्या बाबींवर ईमेलद्वारे चर्चा करतात, त्यासाठी ते खोट्या नावाचा व कोड वर्डचाही वापर करत नाहीत. आणि हा सर्व पत्रव्यवहार ते पोलिसांना सापडावा म्हणून राखून ठेवतात ही फारच मजेशीर बाब आहे. उद्या कॉम्रेड रविशकुमारने राफेल विमाने खरेदी करण्यासाठी कॉम्रेड पुण्य प्रसूनला ईमेल पाठवल्याचे व फ्रांसच्या विमान उत्पादक कंपनीशी बोलणी करण्याची जबाबदारी काम्रेड निखिल वागळेंवर सोपवल्याचे पत्र सापडल्याचे पोलिसांनी सांगितले, तर आश्चर्य वाटू नये. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याबाबतच्या अशाच पत्रांनी काही दिवस लोकांची करमणूक केली. विद्यमान पंतप्रधानांची ‘हत्या’ करण्याच्या फोल प्रयत्नांची मोठी श्रृंखला आहे व त्यात अनेक निरपराधांनी यापूर्वी जीवही गमावला आहे.\nमुळात प्रश्न आहे की, माओवाद संपल्याचा दावा केला जात असताना अचानक या ‘शहरी माओवादा’चं भूत कां व कसं जन्माला घातलं गेलं माजी पोलिस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांचे ‘हू किल्ड करकरे’ आणि पत्रकार राणा अय्युब यांचे ‘गुजरात फाईल्स’ ही पुस्तके वाचून हे समजता येते. निवडणुका नजरेपुढे ठेवून अशी भूतं जन्माला घालण्याची गरज, व परिस्थिती देशात निर्माण झाल्याचं चित्र आपण पाहत आहोत.\nअत्याचाराविरोधात आंदोल�� करणाऱ्यांवर कोंबिंग ऑपरेशन राबवलं जातं, तर मनोहर भिडेंना मुख्यमंत्री स्वतःच क्लिन चिट देतात. संसदेत, संविधान व लोकशाहीच्या संरक्षणाची शपथ घेणारे बिनदिक्कतपणे मनुस्मृतीचा गौरव करतात. देशाच्या राजधानीत भर दिवसा संविधान दहन केले जाते. झुंडी कोणाचाही केव्हाही बळी घेतात. दलित वा मुस्लिम अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांच्या समर्थनात न्यायिक अधिकारी मानले जाणारे वकील रस्त्यावर उतरतात. पिडितेच्या बापाला खोट्या गुन्ह्यात अडकवून व अमानुष मारझोड करुन त्याची पोलिस ठाण्यात हत्या केली जाते. खोट्या चकमकींत माओवादाच्या नावाखाली डझनावारी आदिवासी मारले जात असल्याच्या बातम्या न्यूज पोर्टलवर वाचायला मिळतात. हिंदू कट्टरपंथींना दोषमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था वकिलावर दडपण आणते. रोहिणी सालियन त्याची जाहीर वाच्यताही करतात. अगदी काल परवा कुणीतरी एका प्रकरणात दबाव आणत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी बोलून दाखवतात. या सगळ्या दडपशाही कारभारात कर्नाटक पोलिस व न्यायालयाच्या दडपणामुळे हिंदू कट्टरपंथींवर कारवाई करणे भाग पडले आहे. एका बाजूला राफेल व्यवहारात मर्जीतल्या कंपनीला मिळालेले झुकते माप, नोटाबंदीने घडवून आणलेला उत्पात, बुडित कर्जांपायी अडचणीत येणाऱ्या बँका आणि या सगळ्याचा अर्थव्यवस्थेवर झालेला भीषण दुष्परिणाम यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच ‘शहरी माओवादा’चं भूत उभं केलं गेलं आहे.\nमात्र ‘शहरी माओवादा’च्या पत्रांसंबंधी पोलीस अधिकारी पत्रपरिषद घेत असताना, सरकारशी असहमत असणे राजद्रोह नसून तो लोकांचा अधिकार आहे असं विधी आयोग सांगतो. पाच बुद्धिवंतांच्या अटकेविरोधात सुप्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांच्यासहित इतर पाच बुद्धिवंतांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताच ‘विरोध हा लोकशाहीतील सेफ्टी वॉल्व आहे. तो बंद करुन टाकला तर लोकशाहीच्या कुकरचा स्फोट होईल’, असा इशारा देत सर्वोच्च न्यायालय अटकेस मज्जाव करते. साहजिकच या विरोधात देशभरात निदर्शने झाली. होत आहेत. सुज्ञांच्या मते, ही आणीबाणी असून अॅड. प्रकाश आंबेडकर आणि मायावती यांच्यासारखे जनाधार असलेले आंबेडकरी नेते या आणीबाणीच्या विरोधात ठामपणे बोलू लागले आहेत.\nजे हिंसेत सामील नाहीत, पण ज्यांचा वैचारिकदृष्ट्या भांडवलशाहीला पूर्ण विरोध आहे आणि भारतीय राज्यसंस्था जनविरोधी आहे, असं ज्यांना वाटतं,असे लेखक, कलावंत, बुद्धिवंत इत्यादी म्हणजे ‘शहरी माओवादी’ असं म्हणता येईल, असं विश्लेषण सुहास पळशीकर करतात. त्यासाठीच सध्याच्या राजवटीला विरोध करणाऱ्या बुद्धिवाद्यांना धडा शिकवू पाहणाऱ्यांना हिरवी झेंडी दाखवली आहे. त्यासाठी शहरी माओवादाची नवी जमात अस्तित्वात आणल्याचे दिसते, असंही ते पुढे म्हणतात.\nराज्यसत्तेचे हेतू सुस्पष्ट आहेत. कॉर्पोरेट हितसंबंधाच्या आड येणाऱ्या जनहक्क चळवळीत सामील बुद्धिवंतांविरोधात तसेच रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर दलितांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या डाव्या विचारांच्या मंडळींविरोधात बनावट गोष्टी रचून शहरी नक्षलवादाचं भूत जाणीवपूर्वक उभं केलं जात आहे. या भुताला घाबरून लोक पुन्हा आपल्याला सत्ता देतील असा राज्यसत्तेचा आताचा हिशेब आहे. परंतु हिशेब चुकता करण्याची पाळी आता पिडीत-शोषित वर्गाची आहे. तो चुकता झाला की, वैचारिक विरोधकांना तपास यंत्रणांच्या फेऱ्यात अडकवण्याचे कारस्थानही उघड होणार आहे.\n(लेखक जनहक्क चळवळीचे कार्यकर्ते , कलावंत आहेत.)\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/demand-fancy-fireworks-14866", "date_download": "2018-11-15T07:29:43Z", "digest": "sha1:QINI7FUZ5YDUMVHUHYZROZO5ZRI4KBME", "length": 14211, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Demand for fancy fireworks फॅन्सी फटाक्‍यांना वाढती मागणी | eSakal", "raw_content": "\nफॅन्सी फटाक्‍यांना वाढती मागणी\nरविवार, 30 ऑक्टोबर 2016\nसोशल मीडियावरून चिनी वस्तूंविरोधात होत असलेल्या प्रचारामुळे यंदा चिनी फटाक्‍यांची मागणी घटली आहे. तसेच अनेक व्यापाऱ्यां���ी चिनी फटाके विक्रीसाठी ठेवलेले नाहीत. देशात बनवलेले फटाके घेण्याकडेच अनेकांचा कल आहे.\nभायखळा - दिवाळीत बच्चे कंपनीला विशेष आकर्षण असते ते फटाक्‍यांचे... यंदा फटाक्‍यांच्या किमतीत वाढ झाली असली तरीही नागरिकांचा फटाके खरेदीचा उत्साह कायम आहे. मात्र, मोठा आवाज करणाऱ्या फटाक्‍यांची मागणी कमी झाली असून, फॅन्सी आणि आतषबाजी करणाऱ्या फटाक्‍यांची मागणी वाढली आहे. लालबाग येथील होलसेल फटाके विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. अधिकृत परवाने असलेल्या 250 दुकानांत मोठ्या प्रमाणात फटाकेविक्री होते; तर छोट्या दुकानांची संख्या 40 पर्यंत आहे.\nबाजारात यंदा फॅन्सी फटाक्‍यांची क्रेझ आहे. सर्वच कंपन्यांनी फटाक्‍यांच्या पॅकिंगकडे विशेष लक्ष दिले आहे. बॉक्‍सवर सेलिब्रिटींची छायाचित्रे आहेत. जुन्या सेलिब्रिटींऐवजी ऐश्वर्या, करीना, दीपिका, बिग बी, आर्ची-परश्‍या व विदेशी मॉडेल्सचे फोटो बॉक्‍सवर दिसत आहेत. तसेच बच्चेकंपनीला आकर्षित करणारे मिकी माऊस, चार्ली चाप्लीन यांसारख्या कार्टून चित्रांसह त्यांची नावेही फटाक्‍यांना दिली आहेत. बच्चेकंपनीही त्याकडे आकर्षित होत आहे. आवाज करणाऱ्या फटाक्‍यांऐवजी फुलबाजा, पाऊस, भुईचक्र अशा फटाक्‍यांना जास्त मागणी आहे. या फटाक्‍यांमध्येही विविधता दिसत आहे.\nसोशल मीडियावरून चिनी वस्तूंविरोधात होत असलेल्या प्रचारामुळे यंदा चिनी फटाक्‍यांची मागणी घटली आहे. तसेच अनेक व्यापाऱ्यांनी चिनी फटाके विक्रीसाठी ठेवलेले नाहीत. देशात बनवलेले फटाके घेण्याकडेच अनेकांचा कल आहे.\nकिमतीत 20 टक्‍क्‍यांची वाढ\nमहागाईने फटाक्‍यांच्या किमतीत सुमारे 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तरीही ग्राहकांनी आवरता हात घेतलेला नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. होलसेल बाजारात स्वस्तात मिळणाऱ्या फटाक्‍यांमुळे तेथे गर्दी होत आहे. भुईचक्राच्या बॉक्‍सची किंमत 50 ते 350 रुपयांपर्यंत आहे; तर पाऊस आणि रॉकेट व पॅराशूट रॉकेटची किंमत 60 ते 400 रुपयांपर्यंत आहे. पॅराशूट रॉकेटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.\nफायटर हा नवीन फटाका बाजारात आला असून, हा पेटवल्यावर असे वाटते की दोन फटाके एकमेकांसोबत फाईट करत आहेत. त्यांच्या एका बॉक्‍सची किंमत 350 च्या पुढे आहे; तर सुईमुई ही नवीन फटाकी आली असून, ती पेटवल्यावर फुटत नसून फक्त सुईमुई, असा आवाज करते. त्य��ंच्या बॉक्‍सची किंमत 250 च्या पुढे आहे.\nनाशिक - शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात झालेल्या गोंधळामुळे गेल्या वर्षी शैक्षणिक संस्था \"व्हेंटिलेटर'वर आल्या होत्या. या शैक्षणिक वर्षातही असाच गोंधळ...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nआम्हांला बी दुष्काळाच्या यादीत येऊ द्या कि रं..\nयेवला - यादीतून वगळलेला तालुका अखेर दुष्काळी यादीत समाविष्ट झाला मात्र साताळीसह १७ गावांचा समावेश न केल्याने या गावातून आता संतापाची भावना उमटू लागली...\nपालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी\nयेवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्म्याने घटले\nनवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत घसरणाऱ्या दरामुळे जगातील सर्वात मोठ्या निर्यातदार ब्राझीलने यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-risod-washim-12024?tid=128", "date_download": "2018-11-15T07:02:19Z", "digest": "sha1:VPZVHOQQLU3QZVWR7XO5S6HZNJY3DNN2", "length": 24954, "nlines": 188, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, Risod, Washim | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिक���शनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकमी खर्चिक देशी कुक्कुटपालनाने उंचावले शेती अर्थकारण\nकमी खर्चिक देशी कुक्कुटपालनाने उंचावले शेती अर्थकारण\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nवाशीम जिल्ह्यात रिसोड येथील डिगंबर (खंडूभाऊ) मोतीराम इरतकर यांनी सोयाबीन, भाजीपाला शेतीतून उत्पन्नाचा मार्ग शोधला. मात्र एवढ्यावरच न थांबता गायी-म्हशींचे पालन, जागेवरच दूध विक्री यातून उत्पन्नाचा पर्याय वाढवला. त्यात अजून भर टाकताना दोनशे गावरान व त्यातही कडकनाथ कोंबडीचे पालन करून अंडी व कोंबडी विक्रीतून ताजे उत्पन मिळवण्यास सुरवात केली आहे.\nवाशीम जिल्ह्यात रिसोड येथील डिगंबर (खंडूभाऊ) मोतीराम इरतकर यांनी सोयाबीन, भाजीपाला शेतीतून उत्पन्नाचा मार्ग शोधला. मात्र एवढ्यावरच न थांबता गायी-म्हशींचे पालन, जागेवरच दूध विक्री यातून उत्पन्नाचा पर्याय वाढवला. त्यात अजून भर टाकताना दोनशे गावरान व त्यातही कडकनाथ कोंबडीचे पालन करून अंडी व कोंबडी विक्रीतून ताजे उत्पन मिळवण्यास सुरवात केली आहे.\nवाशीम जिल्ह्यातील रिसोड हे महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण आहे. सोयाबीन हे भागातील मुख्य पीक. येथील डिगंबर (खंडूभाऊ) मोतीराम इरतकर यांची केवळ चार एकर शेती आहे. त्यात ते पारंपरिक सोयाबीन-तूर या पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिके घेतात. अल्पभूधारक असले तरी उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत उभे करून आपली शेती अधिकाधिक नफ्याकडे नेण्याचा प्रयत्न त्यांचा सतत सुरू असतो.\nइरतकर कुटुंब अनेक वर्षांपासून परसबागेत गावरान कोंबड्यांचे पालन करीत अाहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांचा जवळच्या करडा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क अाला. येथील तज्ज्ञांनी त्यांना कडकनाथ कोंबडीपालन व त्याचे फायदे, अर्थकारण समजावून दिले. मग या कोंबड्याची २० अंडी अाणून व्यवसाय सुरू झाला. कोंबड्यांची पैदास सुरू झाली. आज त्यांच्या कुक्कुटपालनाचा प्रमुख जोर कडकनाथ कोंबडीवरच अाहे. वीस कोंबड्यांच्या आज २०० कोंबड्या झाल्या अाहेत. कडकनाथसह गिरीराज, वनराज, गावरानी आदींची मिळून त्याहून अधिक संख्या अाहे.\nछोट्याशा कुक्कुटपालनातूनही पैसा खेळता राहू शकतो हे इतरकर यांच्या शेताला भेट दिल्यानंतर दिसून येते. त्यांना या व्यवसायात दररोज सातशे ते एक हजार रुपये व काही वेळा त्याहून अधिक रक्कम मिळवण्याची संधी प्राप्त\nविशेष म्हणजे इतरकर यांना जागेवरच उत्पन्न मिळते. विक्रीसाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही. दररोज सुमारे ९० ते १०० अंड्यांचा खप होतो. ग्राहक शेतावर किंवा घरी येऊन अंडी वा कोंबड्या घेऊन जातात.\nकडकनाथ कोंबडीचे अंडे नगाला ३५, ४० ते ५० रुपयांना तर अन्य गावरान अंडे १५ रुपयांना विकले जाते. कडकनाथ जातीला मागणी व दरही चांगला असल्याने जास्त फायदा होतो. सहा महिने वयाची कडकनाथ जोडी ४००० रुपये दराने दिली जाते.\nरिसोड शहरापासून दोन किलोमीटरवरच इतरकर यांचे शेत अाहे. त्यातच उपलब्ध स्रोतांचा वापर कोंबडीपालनात केला आहे. कुठलाही अधिकचा खर्च केला नाही. कोंबड्यांना खाद्यासोबतच हंगामानुसार मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर, टोमॅटो असा घरचा भाजीपाला दिला जातो. इतरकर यांचे रिसोडमधील अडतीव्यतिरिक्त भाजीपाला विक्री केंद्रही अाहे. भाजीपाला स्वस्त असेल त्या वेळी तसेच दररोजच्या विक्रीतून शिल्लक भाजीपालादेखील कोंबड्यांना दिला जातो. भाजीपाल्यातून कोंबड्यांना भरपूर पोषणमूल्ये मिळत असल्याने फायदाच होतो. बाहेरून खाद्य आणण्याच्या खर्चातही यामुळे बचत होते.\nइतरकर म्हणाले की कडकनाथ कोंबडी काटक असते. तिची मरतूक अत्यंत कमी होते. रोगांचे प्रमाण अत्यंत कमी असते.\nचार एकरांतील पद्धतशीर नियोजन\nइरतकर यांचे रिसोड येथे अडतीचे दुकानही आहे. त्यामुळे उत्पन्नाचा तो स्रोत आहेत. शिवाय स्वतःला भाजीपाला पिकविण्यातून दररोज ताजे उत्पन्न घरी यायलाही त्यामुळे मदत होते. मात्र केवळ शेतीवर अवलंबित्व न ठेवता मुख्य भर अाता पूरक व्यवसायांवर स्थिरावला अाहे. शेतीला दुग्ध व्यवसाय व गावरान कुक्कुटपालन अशी जोड देत इरतकर यांची घौडदौड सुरू अाहे.\nपरसबागेतील कुक्कुटपालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. दररोज अंडी मिळाल्याने अाहारात त्यांचा वापर होतोच. शिवाय पैसेही मिळतात. आरोग्य पोषणाची गरज पूर्ण होते. कोंबड्यांना भाजीपाला खाऊ घातल्याने बाजारातील खाद्यावरील खर्च कमी होतो. शिवाय कोंबड्यांना भाजीपाल्यातील पोषकघटक नैसर्गिकरीत्या मिळतात.\nडॉ. डी. एल. रामटेके\nविषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, करडा, जि. वाशीम\nभाजीपाला अडत, विक्री, दूध, कोंबडीपालन या पूरक व्यवसायांमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहावे लागत नाही. दररोज ताजे उत्पन्न हाती येते. पूर्वी केवळ शेतीतील उत्पन्न जेमतेम होते. अाता शेतीतील उत्पन्नातही वाढ झाली आहे.\nचार एकरांतील पद्धतशीर नियोजन\nइरतकर यांचे रिसोड येथे अडतीचे दुकानही आहे. त्यामुळे उत्पन्नाचा तो स्रोत आहेत. शिवाय स्वतःला भाजीपाला पिकविण्यातून दररोज ताजे उत्पन्न घरी यायलाही त्यामुळे मदत होते. मात्र केवळ शेतीवर अवलंबित्व न ठेवता मुख्य भर अाता पूरक व्यवसायांवर स्थिरावला अाहे. शेतीला दुग्ध व्यवसाय व गावरान कुक्कुटपालन अशी जोड देत इरतकर यांची घौडदौड सुरू अाहे.\nशेती, पूरक व्यवसाय आणि फायदे\nइतरकर यांच्याकडे दोन गीर गायी, तसेच म्हशी आहेत. दररोज २० ते २५ लिटर एकूण दूध संकलन होते. देशी गायीच्या तसेच म्हशीच्या दुधाची विक्री ६० रुपये प्रतिलिटर दराने होते.\nग्राहक घरी येऊनच दूध घेऊन जातात.\nकोंबडीखत, शेणखताचा वापर शेतीत होतो. त्यामुळे शेतीचा दर्जा सुधारला आहे.\nगोमूत्राचे दररोज संकलन करून पिकांवर फवारणी घेतली जाते.\nखरिपात सोयाबीन, तूर अाणि रब्बीत गहू, मका, ज्वारी ही पिके घेतली जातात. त्यामध्ये सेंद्रिय घटकांचा वापर होत असल्याने रासायनिक निविष्ठांच्या खर्चात बचत झाली आहे.\nवर्षभर भाजीपाला पिकवला जातो. मेथी, शेपू, पालक, कोथिंबिरीचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. त्यातून सतत उत्पन्न मिळते.\nयेत्या काळात शेड उभारून कुक्कुटपालनाचा विस्ताराचे नियोजन.\nउपलब्ध साधनांचा वापर करीत कमी खर्चात व्यवस्थापन.\nशेतीच्या कामासाठी खिलार बैलजोडी.\nबदक जोड्यांचेही पालन .\nसंपर्क : खंडूभाऊ इरतकर - ९४२३३७४४३५\nवाशीम सोयाबीन भाजीपाला शेती दूध तूर उत्पन्न खत\nइरतकर यांची खिलार बैलजोडी\nडिगंबर इरतकर यांच्या दिवसाची सुरवात भाजीपाला अडतीपासूनच सुरू होते.\nजनावरे संगोपनातून शेतीला दिलेली दुग्ध व्यवसायाची जोड\nदररोज गावरान अंड्यांची विक्री\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nअंडी उबवण केंद्राद्वारे बचत गट होताहेत...पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nग्रामीण आरोग्यासोबत जपला शेतकरी...देशात सशक्‍त आणि आरोग्यसंपन्न पिढी घडावी, या...\nदुष्काळात दोनशे टन मूरघास निर्मितीतीन भावांत मिळून शेती फक्त वीस गुंठे. पण...\nयोग्य व्यवस्थापन ठेवले केळीशेतीत सातत्य...परसोडी (ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा) हे पाण्याची...\nप्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....\nशून्य मशागत तंत्रातून जोपासली द्राक्ष...गव्हाण (ता. तासगाव, जि. सांगली) येथील सुरेश...\nउत्तम नियोजनामुळेच दुष्काळातही तरलो काही काळ दुष्काळाचा येणारच याचा अंदाज बांधून आडूळ...\nकाटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग नगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा...\nशेवग्याच्या नैसर्गिक शेतीने दुष्काळातही...जळगाव जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथील वयाची...\nवसुंधरा करताहेत स्वच्छता अन्...\"क्‍लीन टू ग्रीन\" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून...\nजिद्दीतून उभा केला गीर दूध व्यवसायएकसळ (जि. सातारा) येथील विनोद शेलार या तरुणाने...\nदुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली...सततची दुष्काळी परिस्थिती, गारपीट, बाजारभाव यांची...\nफायदेशीर ठरला जैव कोळसानिर्मिती उद्योग शेतातील काडीकचरा, भुस्सा आदींच्या प्रक्रियेतून...\nतंजावूरच्या अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान...शेतीमाल दरांतील सातत्याच्या चढ-उतारांमुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर���थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-problem-farm-and-farmers-are-same-maharashtra-6976", "date_download": "2018-11-15T07:11:13Z", "digest": "sha1:W2SNB7ZCYJKC3AANSQFSFIZXGMW5BXIA", "length": 21831, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, problem of farm and farmers are same, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील शेतीच्या प्रश्नांसह शेतकऱ्यांची उपेक्षा\nराज्यातील शेतीच्या प्रश्नांसह शेतकऱ्यांची उपेक्षा\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nमुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची बुधवारी (ता.२८) सांगता झाली. एक महिन्याहून अधिक काळ चाललेल्या अधिवेशनात राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, बोंड अळी तसेच गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, प्रलंबित लाळ्या खुरकत लसीकरण, शेतीमालाची सरकारी खरेदी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आदी विविध मुद्दे गाजले. मात्र, अधिवेशनात राज्यातील शेतीच्या प्रश्नांसह शेतकऱ्यांची उपेक्षाच झाली. शेती आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणारे कोणतेही ठोस निर्णय अधिवेशनात झाल्याचे दिसून आले नाही.\nमुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची बुधवारी (ता.२८) सांगता झाली. एक महिन्याहून अधिक काळ चाललेल्या अधिवेशनात राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, बोंड अळी तसेच गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, प्रलंबित लाळ्या खुरकत लसीकरण, शेतीमालाची सरकारी खरेदी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आदी विविध मुद्दे गाजले. मात्र, अधिवेशनात राज्यातील शेतीच्या प्रश्नांसह शेतकऱ्यांची उपेक्षाच झाली. शेती आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणारे कोणतेही ठोस निर्णय अधिवेशनात झाल्याचे दिसून आले नाही.\nराज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कोणत्याही मोठ्या आणि नव्या योजनांचा समावेश नाही. विभागासाठीची आर्थिक तरतूदही तुलनेत अल्प आहे.\nतिजोरीतील खडखडाट आणि ��रकारच्या उदासीनतेमुळे गेल्यावर्षी अर्थसंकल्पित निधीही पूर्णपणे खर्च झालेला नाही.\nराज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी ठरल्याचा आरोप विरोधकांनी अधिवेशनात केला. नऊ महिने झाले तरी ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीपैकी फक्त तेरा हजार कोटींचेच वाटप झाले आहे. कर्जमाफीचा लाभ अद्यापही चाळीस टक्के शेतकऱ्यांनाच झाला आहे. राज्य सरकारची कर्जमाफी फसवी ठरल्यानेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, अशी टीका विरोधकांनी केली. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफीअंतर्गत राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर १३ हजार कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती सरकारने विधानसभेत दिली. तसेच लाभधारक शेतकऱ्यांच्या नावांची यादी सीडीच्या स्वरुपात सदस्यांना देण्यात आली.\nनाशिक ते मुंबई पायी चालत आलेल्या किसान सभेच्या मोर्चाला दिलेल्या लेखी आश्वासनात सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत मुदत कर्जाचाही समावेश केला. या मुदत कर्जामध्ये शेती, इमू पालन, शेडनेट, पॉलिहाऊस यासाठीच्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच २००८ मधील कर्जमाफीच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या २००१ ते २००९ पर्यंत थकीत असलेल्या खातेदारांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.\n२०१६-१७ मधील जे थकीत खातेदार आहेत, त्याचा आढावा घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य अशी योजना तयार केली जाईल, अशी घोषणा सरकारने केली आहे. सरकारची आर्थिक स्थिती तसेच कर्जमाफीच्या योजनेतील जाचक नियम, अटी पाहता किती शेतकऱ्यांना नव्या घोषणेत लाभ होईल हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे.\nकापसावरील बोंड अळीवरून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी रान पेटविले होते. राज्य सरकारने मदतीचे आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या हाती अजून मदत पोचलेली नाही. त्यानंतर मराठवाडा, विदर्भात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातले. या मदतीच्या विषयालाही राज्य सरकारने सोईस्करपणे बगल दिली. नाही म्हणायला राज्यात गुलाबी बोंड अळी आणि धान पिकावरील तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी संयुक्त पंचनाम्यानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे सरकारने स्पष्ट केले. तसेच एनडीआरएफच्या ���रानुसार मदत देण्यासाठी केंद्र सरकारला ३,३७३ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, ही मदत कधी मिळणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळेल याची शाश्वती नाही.\nराज्यात हमीभावावर शेतीमाल खरेदी धोरणाचे तीनतेरा वाजले आहेत. तूर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत, खरेदी केंद्रांवर तुरीचे माप होत नाही, तूर विक्रीला नंबर लागत नाही, नंबर लागला तर पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांचे तूर, हरभऱ्याचे सहाशे कोटींचे चुकारे थकीत आहेत. सरकार अधिवेशनात यासंदर्भात काही तरी ठोस भूमिका जाहीर करेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झालेले नाही. अधिवेशनात जनावरांच्या लाळ्या खुरकुत लसीकरणावरूनही वादळी चर्चा झाली. मात्र, हा विषय फक्त चर्चेपुरताच मर्यादित राहिला. या लसीकरणापासून अजूनही राज्यातील जनावरेही उपेक्षितच राहिली आहेत. सरकारने साखर उद्योगापुढील समस्यांचेही घोंगडे भिजत ठेवले आहे.\nमुंबई अर्थसंकल्प सरकार कर्ज कर्जमाफी आत्महत्या बोंड अळी गारपीट शिवाजी महाराज नाशिक हिवाळी अधिवेशन विदर्भ अवकाळी पाऊस हमीभाव तूर साखर\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात ���तत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2018-11-15T06:38:03Z", "digest": "sha1:2GUGYXZMEV7JYLUXUPUVMYYY5KZCKF2Z", "length": 17740, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रडीचा डाव (अग्रलेख) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nक्रिकेटला कोणीतरी “जंटलमन्स गेम’ असे नाव दिले आहे. मात्र, अलीकडील काळात या सभ्य माणसांच्या खेळात असभ्य प्रकार अधिक प्रमाणात घडू लागले आहेत. कधी मैदानावर शिवीगाळ, तर कधी ड्रेसिंग रुममधील भांडण; कधी वर्णद्वेषी टिप्पणी तर कधी पार्ट्यांमधील धिंगाणा कधी मॅचफिक्‍सिंग, तर कधी मंडळांमधील गैरकारभार कधी मॅचफिक्‍सिंग, तर कधी मंडळांमधील गैरकारभार मैदानावर प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवायचाच, या हेतूने खेळाडूंनी उतरणे आणि त्यानुसार आपल्या क्रीडाकौशल्याचे सादरीकरण करणे, यात गैर काहीच नाही.\nएखाद्या संघाला सामना जिंकण्याच्या दबावाखाली सतत वावरावे लागते, हे खरे आहे. मात्र, सामना जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणे हे खेळ भावनेच्या विरोधात आहे. विशेषत: जगातील महान खेळाडूंनी क्रिकेटची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण खेळालाच प्रतिष्ठा राहिली नाही तर खेळाडूंना सन्मान कोण देईल यानिमित्ताने कथित जगज्जेत्या संघाचा रडीचा डाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.\nमात्र, या खेळासाठीच्या नियमांची पायमल्ली करून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर तो निश्‍चितच आक्षेपार्ह आहे. त्यातही जगज्जेत्या राहिलेल्या आणि व्यावसायिक खेळाबाबत अग्रक्रमाने नामोल्लेख होणाऱ्या संघाकडून अथवा त्यातील खेळाडूकडून अशी लबाडी केली जात असेल, तर त्याबाबत टीका होणे स्वाभाविकच नव्हे; तर आवश्‍यकही आहे. हे सर्व विवेचन अर्थातच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाबाबत आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सनी रडीचा डाव खेळला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला लगाम घालण्यासाठी आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन करत. कॅमेरुन बॅंक्रॉफ्ट या गोलंदाजाने चेंडू कुरतडण्याचा प्रकार केला. त्याच्या या कृत्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट हादरून गेले आहे.\nघडलेल्या प्रकारामुळे क्रिकेटला मॅच फिक्‍सिंगच्या रुपाने लागलेला कलंक हा “बॉल टेंपरिंग’च्या रूपाने आणखीच गडद झाला आहे. तसे पाहता, क्रिकेटमध्ये काळा इतिहास लिहिण्यात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू माहीर आहेत; आणि हे वारंवार सिद्ध झाले आहे. सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे, अश्‍लिल हावभाव करणे, विचित्र खाणाखुणा करणे यासारख्या गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकरता नेहमीच्या राहिल्या आहेत. यावरून मैदानात अनेकदा बाचाबाची झाल्याचेही प्रकार घडले आहेत. कोणत्याही संघाविरुद्ध मालिका सुरू करण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया “माइंड गेम’चा आधार घेतो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू तर प्रतिस्पर्धी खेळाडूंवर माध्यमाद्वारे हल्ला करून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात.\nआतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे बहुतांशी महान खेळाडू याप्रकारच्या कृत्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी राहिलेले आहेत. सन 2008 मध्ये भारताचा फिरकीपटू हरभजनसिंग आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू सायमंडस यांच्यातील “मंकीगेट’ वाद सर्वश्रुत आहे. सध्या चर्चेत आलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ स्वत: नियमांची पायमल्ली करत आला आहे. सन 2017 च्या मार्च महिन्यात बंगळूर कसोटीत स्टीव्ह स्मिथला फील्ड अंपायरने बाद दिले होते. मात्र, त्याने डीआरएस रेफरल घेण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे मदतीसाठी इशारा केला. मात्र, नियमानुसार “डीआरएस रेफरल’मध्ये मैदानावर असलेल्या खेळाडूलाच निर्णय घ्यावा लागतो आणि ड्रेसिंग रुमला अशा प्रकरणात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जात नाही.\nतरीही स्मिथने ड्रेसिंग रुमची मदत घेण्याचे धारिष्ट्य दाखवले होते. मॅचफिक्‍सिंगचे सावट काही प्रमाणात कमी होत असतानाच “बॉल टॅम्परिंग’चे पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापन समितीच्या लीडरशिप ग्रुपने बॅंक्रॉफ्टला जबाबदार धरल्याचे स्टिव्ह स्मिथने मान्य केले. स्मिथ हा आयसीसीच्या क्रिकेट आचारसंहिताच्या कलम 2.2.1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळून आला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने स्मिथला कर्णधारपदावरून तर डेव्हिड वॉर्नरला उपकर्णधारपदावरून काढले. ऑस्ट्रेलियासारख्या प्रतिष्ठित संघातील खेळाडूंनी सामना जिंकण्यासाठी चेंडू कुरतडण्याचा आधार घेणे हे खेळभावनेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे आहे. खेळाडू अशा प्रकारचे वर्तन का करतात क्रिकेटच नव्हे तर प्रत्येक खेळामध्ये संघ आणि संघातील प्रत्येक खेळाडू हा कोणत्याही स्थितीत पराभव मान्य करण्यास तयार नसतात.\nक्रिकेटमधील अर्थकारण लक्षात घेता विजयासाठीची भावना अधिक तीव्र बनत चालली आहे. त्यातूनच चेंडू कुरतडण्यासारखे प्रकार घडतात. अनेकदा खेळाडूंच्या चुकीकडे कानाडोळा केला जात��� किंवा त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. तेव्हा त्या खेळाडूला अशा प्रकारचे कृत्य करण्याचे अधिक बळ येते. स्मिथबाबतही हेच घडले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान गेल्यावर्षी बंगळूर कसोटीत स्मिथने हॅंडसकोंबबरोबर खेळताना केलेल्या चुकीकडे दुर्लक्ष केले नसते, तर आज अशा प्रकारची छेडछाड करण्याची हिंमत झाली नसती.\nसाधारणत: 18 वर्षांपूर्वी सन 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानचा गोलंदाज वकार युनुसने बॉल कुरतडल्याचा प्रकार पहिल्यांदा केला होता. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवर एका सामन्यासाठी निलंबित होणारा वकार हा पहिला गोलंदाज ठरला होता. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला देखील मैदानात चेंडू कुरतडताना अनेकदा पाहिले आहे. एखाद्या संघाला सामना जिंकण्याच्या सतत दबावाखाली वावरावे लागते, हे खरे आहे. मात्र, सामना जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणे हे खेळ भावनेच्या विरोधात आहे. विशेषत: जगातील महान खेळाडूंनी क्रिकेटची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण खेळालाच प्रतिष्ठा राहिली नाही तर खेळाडूंना सन्मान कोण देईल यानिमित्ताने कथित जगज्जेत्या संघाचा रडीचा डाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखूनाचा प्रयत्न करणाऱ्याला पोलीस कोठडी\nNext articleलग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी पत्नीला घरातून हाकलणाऱ्या पतीला पोटगीचा आदेश\nआता निर्णय घ्या (अग्रलेख)\nखुले की एकतर्फी प्रेम\nसोक्षमोक्ष : “कर्नाटकातील करामत’\nकर्नाटक पोटनिवडणुकांचा कौल (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-students-come-forward-beautiful-devrukh-72399", "date_download": "2018-11-15T06:31:30Z", "digest": "sha1:S7SPJPRJTWU5PYK2KD4V6RKOVFOGHB7N", "length": 14097, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri news students come forward for beautiful devrukh सौंदर्यपूर्ण देवरूखसाठी कला महाविद्यालयाचा पुढाकार | eSakal", "raw_content": "\nसौंदर्यपूर्ण देवरूखसाठी कला महाविद्यालयाचा पुढाकार\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nदेवरूख शहराला ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. तो जतन करून देवरूख शहर सौंदर्यपूर्ण बनविण्यासाठी देवरूख डी-कॅड कला महाविद्यालयाने आता पुढाकार घेतला आहे. यासाठी शहराचा एक भाग दत्तक घेऊन तो विकसित केला जाणार आहे. हे करताना कलात्मकताही राखली जाईल.\nसाडवली - देवरूख शहराला ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. तो जतन करून देवरूख शहर सौंदर्यपूर्ण बनविण्यासाठी देवरूख डी-कॅड कलामहाविद्यालयाने आता पुढाकार घेतला आहे. यासाठी शहराचा एक भाग दत्तक घेऊन तो विकसित केला जाणार आहे. हे करताना कलात्मकताही राखली जाईल.\nज्येष्ठ उद्योगपती बाळासाहेब पित्रे यांच्या पुढाकाराने तसेच देवरूख नगरपंचायतीच्या सहकार्याने ही सुंदर देवरूखची कल्पना प्राचार्य रणजित मराठे प्रत्यक्षात आणणार आहेत. संगमेश्वर तालुक्‍यातील अनेक लोककला सादर केल्या जातात. या परंपरा जतन करण्यासाठी भावी पिढीला मदत व्हावी, यासाठी या कला प्रतीकरूपाने भिंतींवर रेखाटण्यात येणार आहेत. स्वच्छ सुंदर देवरूख शहरासाठी डी-कॅडचे विद्यार्थी ही चित्रे रेखाटणार आहेत. शहराच्या एका भागावर यासाठी आधी काम करण्यात येणार आहे.\nहा भाग सुंदर झाला की तो रोल मॉडेल ठरेल. या परिसरातील नागरिकांचेही साह्य मिळवून नगरपंचायतीच्या मदतीने हा नवा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. भिंतीवर चित्रे रेखाटणे, विविध स्लोगनच्या माध्यमातून जनजागृती करणे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, परिसरातील सौंदर्य टिकवणे, एकजुटीने काम करून सलोखा शांती प्रस्थापित करणे व गावचा विकास साधणे असे उद्देश घेऊन हा प्रयोग राबवला जाणार आहे. बाळासाहेब पित्रे यांनी या उपक्रमासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे.\nनगरपंचायत व नागरिकांनी सहभाग दिल्यास देवरूखचे वेगळे चित्र पाहावयास मिळेल. डी-कॅडचे विद्यार्थी लोककला व देवरूखच्या संस्कृतीशी निगडित चित्रे रेखाटणार असल्याने मुलांची कलाही शहरवासीयांसमोर येणार आहे.\nलवकरच शहरातल्या भागाची पाहणी करून या नव्या उपक्रमाची सुरवात होणार आहे. याबाबतचा आराखडा प्राचार्य रणजित मराठे यांनी तयार केला आहे. हा उपक्रम शहरवासीयांच्या सहकार्यानेच यशस्वी होऊ शकतो, हे ध्यानी घेऊन याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी बाळासाहेब पित्रे, प्राचार्य मराठे, सीईओ वेदा प्रभुदेसाई व विद्यार्थी उपस्थित होते.\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भा��ात...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nसहाशे कोटींची कामे उद्यापासून\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/closing-ceremony-of-kishori-tai-amonkar-music-festival/", "date_download": "2018-11-15T06:06:25Z", "digest": "sha1:WMV3TGXC4T44U5IXZU7IO7GDKXK4D2BB", "length": 4814, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " किशोरीताई आमोणकर संगीत महोत्सवाची सांगता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › किशोरीताई आमोणकर संगीत महोत्सवाची सांगता\nकिशोरीताई आमोणकर संगीत महोत्सवाची सांगता\nगानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या स्मरणार्थ कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित संगीत महोत्सवाची सांगता रविवारी घरंदाज गायक पंडीत उल्हास कशाळकर यांच्या गायनाने झाली. पंडीत कशाळकर यांनी केदार राग सादर केला. त्��ांना डॉ. रविंद्र कटोटी यांनी संवादिनीवर, अमर मोपकर यांनी तबल्यावर तर सचिन तेली यांनी तंबोर्‍यावर संगीतसाथ दिली. शिष्य डॉ. शशांक मक्‍तेदार यांची गायन साथ दिली.\nमहोत्सवात सकाळच्या सत्रात किशोरीताईंच्या शिष्य नंदिनी बेडेकर यांची गायन मैफल रंगली. त्यानंतर शिष्य आरती अंकलीकर टिकेकर यांच्या गायनाने रसिकांना गायकीचा आनंद दिला. संध्याकाळच्या सत्रात गोमंतकीय गायक कलाकारांचे गायन झाले. सम्राज्ञी अईर, रुपेश गावस, प्रचला आमोणकर व सचिन तेली यांनी गायनाने मैफलीत रंग भरला. त्यांना अमर पोपकर यांनी तबल्यावर व दत्तराज सुर्लकर यांनी संवादिनी साथ दिली. तसेच अक्षय सावंत व रोहित नाईक यांची तंबोर्‍यावर साथ लाभली. गायिका मंजिरी केळकर यांच्या गायनाची मैफल रंगली. किशोरीताईंचे शिष्यत्व लाभलेल्या केळकर यांनी प्रथम श्री राग गाऊन रसिकांना प्रभावित केले. त्यांना पं. विश्‍वनाथ कान्हेरे यांची संवादिनीवर तर श्रीधर मंडारे यांची तबल्यावर साथ लाभली.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kurundwad-faulty-clorin-gas-cylinder-due-to-polluted-water-supply/", "date_download": "2018-11-15T07:12:33Z", "digest": "sha1:WOHB6RVZI55MI5FMOFJMCJF5WME3SKHE", "length": 4246, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नादुरूस्‍त क्लोअरिंग गॅस सिलेंडरमुळे कुरुंदवाडला अशुध्द पाणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नादुरूस्‍त क्लोअरिंग गॅस सिलेंडरमुळे कुरुंदवाडला अशुध्द पाणी\nनादुरूस्‍त क्लोअरिंग गॅस सिलेंडरमुळे कुरुंदवाडला अशुध्द पाणी\nपालिकेच्या पाणीपुरवठ्यातील जलशुद्धीकरण करणारे क्लोअरिंग गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरमध्ये बिघाड झाला आहे. या कारणामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून क्लोअरिंग शुद्धीकरणा अभावी शहराला दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार आज उघडकीस आला.\nगेल्‍या काही दिवसांपासून कुरुंदवाड मध्ये दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. रेग्युल��टर व गॅस पुरवठा करणारी दिशा दर्शविणारे मीटर ही खराब झाले आहे, तर गॅस पुरवठा करणाऱ्या पाइपही टणक झाल्या आहेत.\nपाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांत रेग्युलेटरच्या दुरूस्तीबाबत कोणतीही उपाययोजना न राबवता पंचगंगा प्रदूषणाच्या नावाखाली काम चलाव ची भूमिका घेतल्याने हा प्रकार म्‍हणजे नागरिकांच्या आरोग्‍याशी खेळण्याचा प्रकार असल्‍याने या अनागोंदी कारभाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होऊ लागला आहे.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/8dd146577d/-quot-india-is-one-of-the-best-india-maharashtra-venture-odisata-mou", "date_download": "2018-11-15T07:14:53Z", "digest": "sha1:L2XY3HHHPXDPJZKUY2BW27SC4WXJSIAO", "length": 10906, "nlines": 82, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र, ओडीशात सामंजस्य करार", "raw_content": "\n‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र, ओडीशात सामंजस्य करार\n‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडीशा राज्यात सांस्कृतिक आदान प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. येथील राष्ट्रीय विज्ञान केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष या कराराचे हस्तांतरण करण्यात आले. महाराष्ट्राच्यावतीने मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि ओडिशा राज्याच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव गगन कुमार धल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.\nपुस्तके आणि कवितांचे अनुवाद होणार\nया करारांतर्गत दोन राज्यांमधे कलापथकांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाण-घेवाण होणार आहे. साहित्य विषयक राज्यातील ५ पुरस्कार विजेती पुस्तके व कविता संग्रह, लोकप्रिय लोकगीत यांचा उडिया भाषेत अनुवाद करणे तसेच दोन राज्यांच्या भाषेतील समान अर्थाच्या म्हणी निश्चित करणे, त्यांचा अनुवाद व प्रसार करणे, लेखक आणि कवी यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे, पाककलांच्या पध्दती शिकण्याच्या संधीबरोबर पाककला महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, असे या करारात नमूद करण्यात आले आहे.\nप्रथा व परंपरा विषयक प्रकाशने तयार करणे\nशाळा, विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांकरिता परस्पर राज्यांमध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाईल. पर्यटकांसाठी राज्यदर्शन कार्यक्रमाला चालना मिळेल. पर्यटन वाढीसाठी परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल. सहभागी राज्यांच्या भाषांमधील वर्णक्रम, गाणी, म्हणी व १०० वाक्ये यांची ओडीशा राज्याच्या विद्यार्थ्यांना ओळख करुन देण्यात येईल. शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रसार करण्यासाठी सहभागी राज्यांची संस्कृती, प्रथा, परंपरा, वनस्पतीजीवन व प्राणीजीवन इत्यादींवरील माहितीचा अंतर्भाव असणारे पुस्तक तयार करण्यात येईल. जोडीदार राज्यांच्या भाषांमधील शपथा, प्रतिज्ञा घेण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये सहभागी राज्यांच्या भाषेमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. सहभागी राज्यांच्या भाषेचे अध्ययन करण्यासाठी शक्य असेल त्या शाळा, महाविद्यालयांमध्ये पर्यायी वर्ग भरविण्यात येईल.\nशैक्षणिक संस्थांमध्ये सहभागी राज्यांच्या नाट्यकृतीचे आयोजन याअंतर्गत करण्यात येईल. सहभागी राज्यांमधील शेतकऱ्यांमध्ये परस्पर कृषी पध्दती व हवामान अंदाज यावरील माहितीचे देवाण-घेवाण करण्यात येईल. समारंभाच्या प्रसंगी सहभागी राज्यांच्या संयुक्त चित्ररथाचे आयोजन करणे आणि संचालन तुकडीत सहभाग असणे, राज्याच्या कार्यक्रमाचे सहभागी राज्यांच्या प्रादेशिक दूरदर्शन, रेडिओ वाहिन्यांवर प्रसारण करणे, प्रक्षेपण करणे असे करारात समाविष्ट आहे.\nउपशिर्षाच्या माध्यमातून चित्रपटांचा प्रचार-प्रसार\nसहभागी राज्यातील चित्रपटाचे उपशिर्षासह महोत्सव आयोजित करण्यात येतील. सहभागी राज्याच्या पारंपारिक वेशभुषेचे प्रदर्शन लावण्यात येईल. दूरचित्रवाणी, रेडिओ, “एक भारत श्रेष्ठ भारत” संकेतस्थळ यावर विविध भाषांमधील राष्ट्रीय, राज्यस्तरीय विशिष्ट प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. सहभागी राज्याची संस्कृती व वारसा अधोरेखित करणाऱ्या छायाचित्र स्पर्धांचे आयोजन यानिमित्त होणार आहे.\n\"एक भारत श्रेष्ठ भारत\" संकेतस्थळावर ब्लॉग स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. राज्यांच्या विद्यार्थ्यांसाठी, लोकांसाठी सहभागी राज्यामध्ये सायकल मोहीम आयोजित करणे, राज्यांच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजनेची शिबीरे सहभागी राज्याच्या ठिकाणी आयोजित करणे, सहभागी राज्यांचे पारंपारिक क्रीडा प्रकार शिकण्यास व ते प्रसिध्दीस आणण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच अन्य महत्वपूर्ण बाबींचा समावेश या कराराअंतर्गत होणार आहे.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/possible-to-give-reservation-to-Maratha-community/", "date_download": "2018-11-15T06:45:39Z", "digest": "sha1:6OTVH4IN65OAZWFWN5QVATYH4MBCBU7U", "length": 7152, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा समाजास आरक्षण देणे शक्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › मराठा समाजास आरक्षण देणे शक्य\nमराठा समाजास आरक्षण देणे शक्य\nसर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादा 50 टक्के ठेवली असली, तरी त्या आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडू राज्याच्या धर्तीवर सरकारने तत्काळ विधिमंडळाचे अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. कारण मराठा समाज हा आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास आहे, असे मत श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.\nयेथील जिव्हाळा फाउंडेशनतर्फे मराठा आरक्षणाबाबत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, प्रा. मधुकर राळेभात, सिद्धार्थ घायतडक, गुलाब जांभळे, अवधूत पवार, राम निकम, भानुदास बोराटे, नामदेव राळेभात, संभाजी ढोले, बबन काशिद, डॉ. कल्याणराव काशिद, दत्तात्रय वारे, शहाजी डोके, खलील मैलाना, संजय वराट, संतोष उगले, नगरसेवक पवन राळेभात, डिगंबर चव्हाण, अमित जाधव, डॉ. कैलास हजारे, अरुण जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nकोकाटे म्हणाले, मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर व पोटासाठी स्थलांतरीत काम करणारे सर्वांत जास्त मराठा समाजाचे नागरिक आहेत. जमीनदार तीन टक्के समाज वजा केला, तर 97 टक्के मराठा समाजापैकी 82 टक्के अल्पभूधारक, तर उर्वरित भूमिहीन आहे. अनेक वेळा मराठा समाजाच्या ताब्यात सत्ता आहे, असा आक्षेप घेतला जातो. मात्र निष्क्रिय मराठा नेते आणि आक्षेप या कात्रीत बहुसंख्य गरीब मराठा समाज अडकलेला आहे. राजकारणात बहुसंख्य मराठा नेते आहेत. मात्र हा लोकसंख्येचा परिणाम आहे. लोकशाहीचे तत्व असे आहे जितनी जिनकी संख्या भारी, उतनी उनकी भागीदारी. त्यामुळे बहुसंख्य मराठा राजकारण्यांवरील राग मराठ्यांना आरक्षण देण्याबाब काढणे हे, न्यायाला धरून नाही.\nआर्थिक निकषावर गरिबांना आरक्षण द्यावे, अशी मागणी केली जाते. मात्र आजचा गरीब उद्याचा श्रीमंत असू शकतो. म्हणून आर्थिक निकषावर आरक्षण मिळणे कठीण आहे. कारण आर्थिक निकषावर आरक्षण ही संविधानात तरतूद नाही. जातीव्यवस्था व धर्म व्यवस्था यामुळे सरकार जाणीवपूर्वक आरक्षण देण्याचे टाळाटाळ करीत आहे. मराठा अरक्षणाचा सध्या ज्वलंत प्रश्न आहे.\nभारतीय राज्यघटनेत कलम 340 नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासांना आरक्षण या न्यायकक्षेत मराठा समाज येतो. त्यामुळे आरक्षण हा मराठा समाजाचा घटनात्मक अधिकार आहे. तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने करावीत. कुणीही आत्महत्या करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36849/by-subject/1/241", "date_download": "2018-11-15T06:14:08Z", "digest": "sha1:YJY37IWY6OGZSDJBA3PLQMJUWUUZDYH6", "length": 3018, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "क्रिकेट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन /गुलमोहर - विनोदी लेखन विषयवार यादी /विषय /क्रिकेट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51742", "date_download": "2018-11-15T06:03:21Z", "digest": "sha1:MDVHTCRZ4INFIW3IBB4HSTG4AEEZ54YH", "length": 4187, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ग्रीन हाउस बद्द्ल कोणाला माहीती किंवा अनुभव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ग्रीन हाउस बद्द्ल कोणाला माहीती किंवा अनुभव\nग्रीन हाउस बद्द्ल कोणाला माहीती किंवा अनुभव\nइथे कोणाला ग्रीन हाउस किंवा पोलीहाउस बद्द्ल माहीती आहे का\n१. ग्रीनहाउस उभारण्याचा खर्च कीती येतो\n२. त्याचा मेंटेनन्स कसा ठेवायचा\n३. कोणत्या भाज्या/फुले निवडावीत, त्याच प्रशिक्षण मिळेल का कुठे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shiv-Sena-leader-Uddhav-Thackeray-slaps-Bjp-Government-For-Suicide-Issue-Ask-Question-For-CM-Devendra-Fadnavis/", "date_download": "2018-11-15T06:11:19Z", "digest": "sha1:V5FGIN66WXLGOUUQFVSXQORA5TWTHBQE", "length": 7208, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांसाठीही जाळी बांधणार? : शिवसेना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांसाठीही जाळी बांधणार\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीमुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत. यानंतर नुकसानीचे पंचनामे होतील. मदतीच्या घोषणा होतील, पण कोलमडलेला शेतकरी मनाने विकलांग झाला आहे. त्याचे मन अस्थिर झाले तर नायलॉनच्या संरक्षक जाळयाही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत. सरकारच्या या उपाययोजना कुचकामी असून, आजार पोटाला आणि प्लॅस्टर पायाला अशी सरकारची अवस्था आहे, असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारला लगावला आहे.\nमंत्रालय हे ‘सुसाईड पॉइंट’ बनल्यापासून सरकारचेही मन अस्थिर झाल्यासारखे दिसत आहे. धर्मा पाटील या वृध्द शेतकऱ्याने आत्महत्या केल्यापासून मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताकडे संशयाने पाहिले जात आहे. प्रत्येकजण ह��� जणू आत्महत्या करण्यासाठीच मंत्रालयात आला आहे, असे मंत्र्यांना वाटत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न कायमचे सुटतील व अन्यायाचे ओझे घेऊन या मंडळीना मंत्रालयाच्या पायऱ्या चढण्याची गरज पडणार नाही असा बदल सरकारच्या कामकाजात होईल असे वाटले होते. पण झाले नाही उलट मंत्रालयात होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात नायलॉनच्या संरक्षक जाळया बसविण्यात आल्या. आत्महत्या हा राज्याला लागलेला डाग असून मंत्रालयाभोवती ‘नायलॉन नेट’ बांधणे हा त्यावर उपाय आहे काय असा सवालही उपस्थित केला.\nधर्मा पाटील या शेतक-याने मंत्रालयात जाऊन विष प्राशन केले होते हे लक्षात घेतले तर ‘नेट’ची ‘भिंत’ कशी कुचकामी आहे हे लक्षात येईल. राज्यात गेल्या तीन वर्षांत चार हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या घरात व शेतात झाल्या आहेत. सरकारने मंत्रालयात नायलॉनच्या जाळया बसवण्यापेक्षा धर्मा पाटील, हर्षल रावते यांच्यासारख्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये अशी तरतूद करायला हवी असेही या अग्रलेखात म्हटले आहे. उद्या मुख्यमंत्री किंवा मंत्री जिथे जातील तिथे त्यांच्यासभोवतीही नायलॉनची सुरक्षा जाळी बांधली जातील, असा टोमणा त्यांनी लगावला. नायलॉनच्या दोरीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यामुळे हे नायलॉनचे दोर म्हणजे अन्यायग्रस्तांची ‘आत्महत्या’ सोय आहे काय असा सवाल उपस्थित केला आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/76__maruti-chittampalli", "date_download": "2018-11-15T06:35:09Z", "digest": "sha1:UYUG7O53CQZWLLQHXVZGW4SODOVLCEUF", "length": 18410, "nlines": 450, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "मारूती चितमपल्ली | Buy online Marathi books of Maruti Chittampalli on Akshardhara Online - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nस्मृतिदि��ानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-forgets-to-build-warakari-bhawan-mns/", "date_download": "2018-11-15T06:37:22Z", "digest": "sha1:462X4N2UG6ZV6HEIFZY447RCGFQBVOGF", "length": 12384, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यात 'वारकरी भवन' उभारण्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला : मनसे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यात ‘वारकरी भवन’ उभारण्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला : मनसे\nपुणे- ज्या संत महात्म्याच्या परंपरेतून हा महाराष्ट्र घडला. ज्या संत महात्म्याच्या आणि विठू माउलींच्या गजरात लाखो वारकरी बांधव पंढरपूरच्या दिशेने धाव घेतात त्या वारकरी बांधवासाठी पुणे शहरात ‘ वारकरी भवन ‘ उभारण्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. २०१५ ला नाना पेठेतील रास्ता पेठ भागात वारकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. वारकरी भवनासाठी आरक्षित केलेल्या जागेचा वापर दुसऱ्या व्यावसायिक कामासाठी करता यावा म्हणून मनपामध्ये सत्ता बदल होताच प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी एक पत्रक काढून केला आहे.\nनेमकं काय म्हटलं आहे या पत्रकात \nगेल्या काही दिवसापासून सत्ताधारी पक्षाने हज हाऊस अशा आरोळ्या मारण्यास सुरवात केली आहे. आणि हज हाऊस होणारचं असे आश्वासन देखील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी दिले आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत मी हज हाऊस देणार अशी आरोळी दिली आहे.\nज्या संत महात्म्याच्या परंपरेतून हा महाराष्ट्र घडला. ज्या संत महात्म्याच्या आणि विठू माउलींच्या गजरात लाखो वारकरी बांधव पंढरपूरच्या दिशेने धाव घेतात त्या वारकरी बांधवासाठी पुणे शहरात ‘ वारकरी भवन ‘ उभारण्याचा मात्र सत्ताधाऱ्यांना विसर पडत आहे. नुसता विसरच पडत नाही तर वारकरी भवनासाठी आरक्षित केलेल्या जागेचा वापर दुसऱ्या व्यावसायिक कामासाठी करता यावा म्हणून मनपामध्ये सत्ता बदल होताच जल्दी जल्दी प्रयत्न केले जातात. २०१५ ला नाना पेठेतील रास्ता पेठ भागात वारकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. सत्ता बदल होताच भाजपच्या नगरसेवकाने आर्थिक हेतूने प्रेरित होऊन वारकरी भवनाच्या प्रस्तावाला लाथ मारत व्यावसायिक इमारतीचा प्रस्ताव मान्य केला. सदर प्रकरणानंतर हे वारकरी भवन शहरापासून दूर मोहम्मदवाडी मध्ये नेह्ण्यात आला. लाखोंच्या संख्येने येणारे वारकरी हे शहराच्या मध्यवस्तीत राहतात. शहराच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या मोहम्मदवाडीच्या ठिकाणी वारकरी भवन उभारून वारकऱ्यांना त्याचा कितपत लाभ होईल हा प्रश्नच आहे. नुसतं वारकरी भवनाचं काय पण येऊ घातलेल्या वारीमध्ये दोन दिवस शहरात मुक्काम करणाऱ्या वारकरांच्या डोक्यावर पावसापासून संरक्षण करणारा मंडप देखील पडेल कि नाही यांची शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे.\nया शहरालाच नाही तर महाराष्ट्राला पुण्यात वारकरी भवन उभे राहण्याची गरज वाटते. उभा महाराष्ट्र लाखोंच्या संख्येने पुणे शहरात असतो. शहराला लागून देहू आळंदी आहे. सातत्याने या भागात जाण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. या शहराला मोठा धार्मिक वारसा आहे अशा ठिकाणी वारकरी भवनाची इमारत सर्वात प्रथम उभी राहणे गरजेचे असताना सत्ताधारी भाजपा हज हाऊसच्या आरोळ्या जोर जोरात देत आहेत. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र शब्दात निषेध करीत आहे.\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स���वतंत्र १६…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-mla-football-match-at-vidhanbhavan-area/", "date_download": "2018-11-15T06:21:56Z", "digest": "sha1:X2RL6I5FJO3FHHWUDSV6AOMACWYEM4O2", "length": 8853, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO: राजकीय आखाड्यातील राजकारणी भिडले मैदानावर; विधानभवन परिसरात आमदारांचा फुटबॉल सामना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nVIDEO: राजकीय आखाड्यातील राजकारणी भिडले मैदानावर; विधानभवन परिसरात आमदारांचा फुटबॉल सामना\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चक्क समालोचकाच्या भूमिकेत\nविधानभवन परिसरातील आमदारांच्या फुटबॉल सामन्याचा एक क्षण\nवेबटीम : राजकीय आखाड्यात एकमेकावर कुरघोडी करण्याच राजकारण खेळणारे राजकारणी आपण पाहतोच. मात्र, आज विधिमंडळ परिसरात सत्तधारी आणि विरोधक यांच्यातील वेगळाच सामना पहायला मिळाला आहे. आज विधानभवन परिसरात आमदारांमध्ये फुटबॉल सामना खेळवण्यात आला. एरवी एकमेकांवर आरोप-प्र��्यारोपांच्या फैरी झाडणारे आमदार बॉल गोलपोस्टमध्ये टाकण्यासाठी धडपडत होते. या सामन्यात देवेंद्र फडणवीस हे चक्क समालोचकाच्या भूमिकेत पहायला मिळाले.\nमुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनाच्या कामकाजातून थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी या विशेष फुटबॉलच्या विशेष सामन्याच आयोजन करण्यात आलं होतं. सभापती 11 विधानसभा विरुद्ध विधानपरिषद असा हा सामना होता. दोन्ही टीममध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार खेळाडूंचा समावेश आहे. या सामन्यासाठी समालोचन मुख्यमंत्र्यांनी केलं. तर शिक्षण मंत्री विनोद तावडे या सामन्याच रेफ्री म्हणून काम पाहिलं .\nरामराजे नाईक निंबाळकर (सभापती 11) यांच्या संघानं नाणेफेक जिंकली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचा शुभारंभ केला.\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहत आहे. तो अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग आज…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद ��ाळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-after-transfer-tukaram-munde-nayana-gunde-accepted-charge-pmpml-in-pune/", "date_download": "2018-11-15T06:30:52Z", "digest": "sha1:UOMXS37DCL5QOGTWRUPIW6RFU3ZBWAVC", "length": 11986, "nlines": 104, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘पीएमपी’ला लाभल्या पहिल्या महिला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘पीएमपी’ला लाभल्या पहिल्या महिला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक\nतुकाराम मुंढे यांची जागा घेणाऱ्या नयना गुंडे यांच्यासमोर असणार हि आव्हाने\nपुणे : राज्य शासनाने मागील आठवड्यात तुकाराम मुंढे यांचा नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली केली. त्यांच्याजागी नयना गुंडे यांच्याकडे पीएमपीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) शिस्त लावणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीनंतर सोमवारी नयना गुंडे यांनी कार्यभार स्वीकारला. त्या ‘पीएमपी’च्या पहिल्या महिला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ठरल्या आहेत.\nमुंढेच्या कार्यप्रणालीवर होत्या कामगार संघटना नाराज\nमागील दहा महिन्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) शिस्त लावणाऱ्या तुकाराम मुंढे यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. गैरहजेरीच्या कारणास्तव त्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले. तसेच शेकडो कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कामगार संघटनांच्या रोषाचा सामना मुंढे यांना करावा लागला होता. मुंढे यांच्याकडून पुणेकरांना अपेक्षा होत्या. त्यानुसार त्यांनी कामाला सुरूवातही केली होती. मात्र, त्यांना केवळ दहा महिन्यांचा कालावधी मिळाला.\nनयना गुंडे यांच्यापुढील आव्हाने\nयापुर्वी गुंडे या वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. गुंडे यांनी दुपारी ‘पीएमपी’ची सूत्रे हाती घेतली. सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘पीएमपी’चे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर गुंडे यांनी अधिकाऱ्यांकडून क���मकाजाविषयी माहिती घेतली.\nतुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही वादग्रस्त निर्णय रद्द करण्यासाठी कर्मचारी संघटनांकडून प्रयत्न केले जाणार आहेत . अनेक कर्मचाऱ्यांवर झालेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा संघटनांकडून केला जात आहे. बदल्यांच्या मुद्यावरही प्रचंड नाराजी आहे.\nपास दरामध्ये बदल करणे, पंचिंग पास बंद करणे अशा काही निर्णय बदल्याण्यासाठी प्रवासी संघटनाही प्रयत्नशील आहे. त्यामुळे गुंडे यांच्यावर मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय बदलण्यासाठी दबाव असणार आहे.\nमुंढे यांनी प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी विविध निर्णय घेतले. आस्थापना आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यावरही कर्मचारी संघटना नाराज आहेत.\n‘पीएमपी’ची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच आराखडा तयार झाल्याने त्याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान गुंडे यांच्यासमोर असेल.\nप्रवाशांना आवश्यक सोयी-सुविधा, ब्रेकडाऊनचे प्रमाण, नवीन बसेस, बीआरटी, आयटीएमएस यंत्रणा, बसेसची देखभाल-दुरूस्ती, दोन्ही महापालिकांशी समन्वय, निधी मिळविणे, तोटा कमी करणे अशा विविध आघाड्यांवर गुंडे यांना काम करावे लागणार आहे.\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95", "date_download": "2018-11-15T06:25:50Z", "digest": "sha1:BXTVZM7WA354HUBKMRDYKI4MJGZ7TWN7", "length": 7805, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टँडर्ड चार्टर्ड बँक - विकिपीडिया", "raw_content": "\n(स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक या पानावरून पुनर्निर्देशित)\nस्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक आहे. ही भारतातील सर्वात जुनी व मोठी परकीय बँक आहे. एप्रिल १८५८ मध्ये 'स्टॅन्चार्ट'ने कोलकात्यात आपली पहिली शाखा उघडली. सन २००९ मध्ये बँकेच्या जागतिक पातळीवरील एकूण नफ्यात भारतातील व्यवसायातून नफ्याचा हिस्सा २० टक्क्यांहून अधिक होता. २०१० साली या बँकेने भारतात २,७६० कोटी रुपयाची भांडवलविक्री केली. एखाद्या परकीय बँकेने भारतीय चलनात (रुपयात) केलेली ही देशातील पहिलीच भांडवलविक्री होती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय रिझर्व्ह बँक · नाबार्ड\nअलाहाबाद बँक · आंध्र बँक · बँक ऑफ बडोदा · बँक ऑफ इंडिया · बँक ऑफ महाराष्ट्र · कॅनरा बँक · भारतीय सेंट्रल बँक · कॉर्पोरेशन बँक · देना बँक · आयडीबीआय बँक · इंडियन बँक · इंडियन ओव्हरसीज बँक · ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स · पंजाब अँड सिंध बँक · पंजाब नॅशनल बँक · सिंडिकेट बँक · युको बँक · यूनियन बँक ऑफ इंडिया · युनायटेड बँक ऑफ इंडिया · विजया बँक\nभारतीय स्टेट बँक · स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर · स्टेट बँक ऑफ हैदराबाद · स्टेट बँक ऑफ इंदोर · स्टेट बँक ऑफ म्हैसूर · स्टेट बँक ऑफ पतियाळा · स्टेट बँक ऑफ त्रावणकोर\nअ‍ॅक्सिस बँक · धनलक्ष्मी बँक · · सिटी यूनियन बँक · फेडरल बँक · एच.डी.एफ.सी. बँक · आयसीआयसीआय बँक · इंडसइंड बँक · जम्मू आणि काश्मीर बँक · कर्नाटका बँक · कोटक महिंद्रा बँक · लक्ष्मी विलास बँक · रत्नाकर बँक · येस बँक · तामीलनाडू मर्कंटाईल बँक · साउथ इंडियन बँक\nसारस्वत बँक · कॉसमास बँक · शामराव विठ्ठल बँक · ठाणे जनता सहकारी बँक\nदॉइशे बँक · बँक ऑफ अमेरीका · स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक · सिटी बँक · एचएसबीसी\nएटीएम · रियल टाइम ग्रॉस सेटल्मेन्ट · डिमॅट खाते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/2ndst-bus-began-search-11898", "date_download": "2018-11-15T07:06:02Z", "digest": "sha1:TNTHEYCEIBN7DHUORBPY6IP6JAY74RVA", "length": 10668, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "The 2ndST bus began to search दुसऱ्या एसटी बसचा लागला शोध | eSakal", "raw_content": "\nदुसऱ्या एसटी बसचा लागला शोध\nमंगळवार, 16 ऑगस्ट 2016\nमहाड : महाड दुर्घटनेतील सावित्री नदीच्या पात्रात बुडालेली अपघातग्रस्त दुसरी एसटी बस अखेर सापडली आहे. तब्बल 11 दिवसांनी नौदलाच्या जवानांना बेपत्ता एसटी बसचा शोध लागला आहे.\nदुर्घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर ही एसटी बस सापडली. नौदलाचे जवान पाणबुडीच्या साह्याने पहाटे पाच वाजल्यापासून घेत होते.\nशोध कार्यादरम्यान 500 मीटर अंतरावर एसटी असल्याची खात्री पटली.\nवायर रोप आणि क्रेनचा वापर करून एसटी बाहेर काढण्यात आली.\nमहाड : महाड दुर्घटनेतील सावित्री नदीच्या पात्रात बुडालेली अपघातग्रस्त दुसरी एसटी बस अखेर सापडली आहे. तब्बल 11 दिवसांनी नौदलाच्या जवानांना बेपत्ता एसटी बसचा शोध लागला आहे.\nदुर्घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर ही एसटी बस सापडली. नौदलाचे जवान पाणबुडीच्या साह्याने पहाटे पाच वाजल्यापासून घेत होते.\nशोध कार्यादरम्यान 500 मीटर अंतरावर एसटी असल्याची खात्री पटली.\nवायर रोप आणि क्रेनचा वापर करून एसटी बाहेर काढण्यात आली.\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील ज��तरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nराहुरीमध्ये वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार\nराहुरी - राहुरी येथे काल (मंगळवारी) रात्री दहा वाजता, नगर-मनमाड महामार्ग ओलांडताना एक ते दीड वर्षाच्या नर बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nएसटी च्या धडके वृद्ध महिला ठार\nकऱ्हाड : येथील बसस्थानकावर एसटी मागे घेताना एसटीची धडक बसल्याने सातारा येथील वृद्ध महिला ठार झाली. खुर्शिद अब्दुल हमीद शेख (वय 73, रा. सातारा) असे...\nबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर\nबुलडाणा : तालुक्यातील वडगाव (खंडोपंत) येथील शेतकरी हे त्यांच्या शेतातील विहिरीवरील मोटारपंप सुरू करण्यासाठी जात असताना अचानक बिबट्याने शेतकर्‍यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahaa-motivation.blogspot.com/2015/02/blog-post_75.html", "date_download": "2018-11-15T06:48:14Z", "digest": "sha1:LE3U77VE3KDAPZJHQ3DUB26ZIM6TCRPV", "length": 10612, "nlines": 50, "source_domain": "mahaa-motivation.blogspot.com", "title": "Mahaamotivation महामोटीव्हेशन: विद्रोह घाला चुलीत.....", "raw_content": "\nतुम्हाला मोटीव्हेट करणारे लेख आणि माहिती. मराठीत पहिल्यांदाच. लेखक मोटीव्हेटर महावीर सांगलीकर. Motivational articles in Marathi by Motivator Mahaveer Sanglikar\nकांही लोकांना सिस्टीमचा भयंकर राग येतो. ते सिस्टीमच्या विरोधात सतत बोलत असतात. सिस्टीम बदलायला पाहिजे असे म्हणतात त्यांचे हे बोलणे बेसलेस तर असतेच, पण त्यांच्या बोलण्यात एक विखार असतो. सिस्टीम, ��ी चालवणारे लोक यांच्या विरोधात हे लोक असभ्य भाषेत टीका करत असतात. त्यातील अनेकांना वाटते की सिस्टीम चालवणारे सध्याचे लोक बदलून तेथे दुस-या लोकांना बसवले की सिस्टीम नीट चालेल. त्यांचे हे विचार म्हणजे बालीशपणा आणि भोळेपणा यांचे अजब मिश्रण आहे.\nसिस्टीमवर राग काढणा-यांचा खर प्रॉब्लेम वेगळाच असतो. एकतर हे लोक जीवनात अपयशी असतात, किंवा समाधानी नसतात. त्यातील अनेकांच्या घरी कलह असतो. हे लोक कोणतेही विधायक काम करत नसतात. आपल्या अपयशाचा राग सिस्टीमवर, ती चालवणा-यांच्या वर काढणे हे त्यांना सोयीस्कर असते. कारण सिस्टीम किंवा ती चालवणारे लोक यांना देण्यात येणा-या शिव्या तिथेपर्यंत पोहोचतच नसतात. त्यामुळे तिकडून कांही धोका नसतो. जिथे धोका आहे तिथे हे लोक चूप बसतात. म्हणजे बघा, आपला बाप रोज दारू पिवून घरात धिंगाणा घालतो, आईला मारहाण करतो त्यावेळी हे लोक बघत बसलेले असतात. आपल्या हौसिंग सोसायटीच्या प्रश्नांबद्दल सोसायटीच्या अध्यक्षाला बोलण्याची यांची हिम्मत नसते, आणि आपल्या गल्लीत तुंबलेल्या गटाराबद्दल नगरसेवकाला जाब विचारण्याचीही त्यांची हिम्मत नसते. त्यापेक्षा दिल्लीतल्या नेत्यांना शिव्या देणे किती सोपे असते...\nअशा लोकांनी आधी स्वत:चे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनातील राग इतरांच्यावर काढण्यापेक्षा त्याचे रुपांतर सकारात्मक कामात केले पाहिजे. तुम्ही सिस्टीम बदलू शकत नाही. ते तुमचे कामही नाही. जी कामे तुमचे स्वत:ची आहेत, कुटुंबाची आहेत त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर तुमची स्वत:ची सिस्टीम नीट चालू लागेल.\nजेंव्हा तुम्ही सतत विद्रोही बोलता, विद्रोही लिहिता तेंव्हा खुशाल समजा की तुमचे जीवन चुकीच्या दिशेने चालेले आहे. तुमच्या या विद्रोहाची मुळे तुमच्या घरातच आहेत. तेथे तुम्ही संवाद करण्यात कमी पडता म्हणून तुम्ही सामाजिक विद्रोह करणा-या संघटनांमध्ये सामील होता. घरातील लोकांच्यावरील राग व्यवस्थेवर, एखाद्या समाजावर काढत बसता. एकदा का तुम्ही यात अडकला की तुमच्या आयुष्यातील बराच काळ वाया जाणार हे नक्की.\nविद्रोह म्हणजे दुसरे तिसरे कांही नसून तुमच्या हार्मोन्समुळे झालेला केमिकल लोच्या आहे.\nविद्रोही संघटनांपासून दूर राहायचे असेल तर आधी विद्रोही विचारांपासून दूर रहायला शिका. विद्रोही विचार पसरवणा-या साहि���्यापासून दूर रहा. वाचायची आवडच असेल तर सकारात्मक, उपयोगी साहित्य वाचा. ललित साहित्य वाचा. जगातील उत्तम उत्तम लेखकांचे साहित्य वाचा. विद्रोही पुस्तकांना हातही लावू नका. तुमच्या घरात जर विद्रोही पुस्तके असतील तर त्यांची रद्दी घाला. घरात कचरा ठेवायचा नसतो, तसेच विद्रोही साहित्यही ठेवायचे नसते.\nतुमच्यामुळे समाज परिवर्तन होईल असे वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. परिवर्तन हे परिस्थितीमुळे आपोआप होत असते. त्यासाठी विद्रोह, चळवळी असे वेगळे कांही करायची गरज नसते. भारतातली, जगातली सामाजिक क्रांती, शैक्षणिक क्रांती ही औद्योगिक क्रांतीमुळे झाली आहे. त्यामुळे परिवर्तनाचे श्रेय कोणाला द्यायचेच असेल तर ते प्रचंड रोजगार निर्मिती करणा-या भांडवलदारांना द्यावे लागेल.\nतुमचे जीवन तुमच्यासाठी आहे. तुमच्या कुटुंबासाठी आहे. विद्रोह करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्या ऐवजी गरजू लोकांना योग्य कारणासाठी वेळप्रसंगी मदत करा. समाज सेवेची फारच हौस असेल तर एखादा उद्योग सुरू करा, आणि लोकांना रोजगार द्या. रोजगार निर्मितीएवढी मोठी समाजसेवा दुसरी असू शकत नाही.\nLabels: परिवर्तन, पुरोगामी, मोटीव्हेशन, विद्रोह\nलक्ष्मी पूजन आणि धन-संपत्ती\nकम्युनिकेशन स्किल: छोट्या शब्दांची मोठी जादू\nदुकानांची देवळे आणि ग्राहक देव\nमाझ्या आयुष्यातील सोनेरी काळ\nयशाचे रहस्य: यशस्वी, आनंदी, प्रसन्न रहाण्याचे 12 स...\nउच्च राहणी आणि उच्च विचारसरणी\nज्ञान कुणाकडून आणि कसे मिळवावे\nगौरी आणि फेस रीडर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-agralekh-soybean-import-6964", "date_download": "2018-11-15T07:06:42Z", "digest": "sha1:E7OLXTK6YGPMA3FMKMI5HRDCNIJFSZBK", "length": 18123, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi agralekh on soybean import | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 29 मार्च 2018\nआपली सोयाबीन ढेप नॉन जीएम असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रीमियम दर आहेत. आता आपणच सोयाबीन आयात करू लागलो, तर ढेपेला मिळणारी प्रीमियम दराची संधी आपण गमावून बसू.\nगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा (२०१७-१८) सोयाबीनचे उत्पादन थोडे कमी झाले आहे. अस�� असतानादेखील एेन काढणीच्या हंगामात सोयाबीन दराने नीचांकी पातळी गाठली होती. सोयाबीनला ३०५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असताना ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये १४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल (सरासरी जेमतेम २००० रुपये) दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागले. पुढे जानेवारीमध्ये दरात थोडी सुधारणा होऊन ते प्रतिक्विंटल ३००० रुपयांवर गेले होते. त्या वेळी देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंड पाहता सोयाबीनचे दर ३५०० रुपये क्विंटलच्या पुढे जातील, असे संकेत ॲग्रोवनने दिले होते आणि घडलेही तसेच. सध्या बाजारात सोयाबीनचे दर ३६०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. अशावेळी आफ्रिकी देशांतून सुमारे एक लाख टन सोयाबीन आयात करण्याचे करार भारतीय आयातदारांनी केले आहेत. आयातीचे सोयाबीन देशांतर्गत उपलब्ध सोयाबीनपेक्षा स्वस्त असल्याने आयातदारांचा कल सोयाबीन बाहेरून आणण्याकडेच दिसून येतो. त्यामुळे आयातीच्या सोयाबीनने देशांतर्गत साठ्यात वाढ होणार आहे, बाजारात तेवढे सोयाबीन उतरल्याने देशांतर्गत किमतीवर दबाव निर्माण होऊन पुढे दरवाढीची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.\nमागील खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड आणि काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने सोयाबीनची उत्पादकता तर घटली; परंतु दर्जाही खालावल्याने अत्यंत कमी दर मिळाला. असा दुहेरी फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन ठेवले त्यांच्या पदरीही आता निराशाच पडेल. सोयाबीनच्या आयातीने सध्याच्या दरात फारसा फरक पडणार नसला तरी याचे दुरगामी परिणाम मात्र गंभीरच असणार आहेत. भारत वगळता जगात बहुतांश सोयाबीन हे जीएम (जनुकीय मॉडिफाइड) आहे. त्यामुळे असे सोयाबीन आयातीस देशात परवानगी नाही. आता नॉन जीएम सोयाबीनलाच आयातीस परवानगी असली तरी त्या आडून जीएम सोयाबीनची आयात देशात होऊ शकते. यापूर्वी जीएम तेलबियांपासून उत्पादित खाद्यतेल देशात येऊन पोचले आहेच.\nदुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनचे दर हे त्यातील तेलाचे प्रमाण नाही, तर ढेप ठरविते. आपली सोयाबीन ढेप नॉन जीएम असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रीमियम दर आहेत. आता आपणच सोयाबीन आयात करू लागलो तर ढेपेला मिळणारी प्रीमियम दराची संधी आपण गमावून बसू. पुढील हंगामातील सोयाबीनचे दर आपल्या येथील पाऊसमान, देशांतर्गत सोयाबीनचा पेरा, अमेरिकेतील हवामान, तेथील उत्पादन, चलन दर यावर ठरतील, हे खरे आहे; परंतु सोयाबीनची आयात आपण खुली केल्यामुळे पुढच्या हंगामात जागतिक बाजारात सोयाबीनचे दर कमी असतील तर तेव्हाही आयातदारांचा कल सोयाबीन आयातीकडे असेल. त्या वेळी देशांतर्गत सोयाबीनला मागणीही राहणार नाही आणि योग्य दरही मिळणार नाहीत. आपली खाद्यतेल सुरक्षा आणि कोंबड्यांचे खाद्य या दोहोंसाठी सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. मुळातच घटती उत्पादकता आणि कमी दरामुळे शेतकरी सोयाबीनकडे पाठ फिरवित आहेत. सोयाबीनच्या वाढत्या आयातीने दराचीही शाश्वती नसेल तर हे पीक घेणार कोण हा लाख मोलाचा सवाल आहे.\nसोयाबीन मात mate हमीभाव minimum support price भारत खरीप हवामान\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसा���ासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ahilyadevi-holkar-jayanti/", "date_download": "2018-11-15T06:56:02Z", "digest": "sha1:PKELSED7ZZ5U66G5RJNIJQTTAOI7W5GT", "length": 8289, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी\nनवी दिल्ली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.\nकोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर निवासी आयुक्त समीर सहाय यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र ��रिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.\nमहाराष्ट्र परिचय केंद्रात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन\nमहाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह यावेळी कार्यालयात उपस्थित अभ्यागत व कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/fcd1351eb6/the-last-blood-drops-humanitarian-vikram-vincent", "date_download": "2018-11-15T07:16:32Z", "digest": "sha1:RI6YSKID4DYZG3KJOD55XMD4362YLLYE", "length": 29880, "nlines": 120, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "रक्ताचा शेवटचा थेंबही माणुसकीचा : विक्रम विंसेंट", "raw_content": "\nरक्ताचा शेवटचा थेंबही माणुसकीचा : विक्रम विंसेंट\nविक्रम विंसेंट हे शिक्षण प्रौद्योगिकी क्षेत्राशी संबंधित एक सल्लागार आहेत आणि माहितीचा अधिकार तसेच समान हक्कांच्यासंदर्भात कुणालाही भिडायला ते मागेपुढे पाहात नाहीत. थोडक्यात चळवळीतील कार्यकर्ते आहेत. ते फिटनेस प्रशिक्षकही आहेत आणि शोतोकान कराटेतील मार्शल आर्ट मास्टरही आहेत. ‘टेकी ट्युज्‌डेज्‌’चा हा भाग जरा वेगळा आहे कारण विक्रम हे कुणी ‘कोडर’ वगैरे नाहीत. पण देशभरात ‘फ्री सॉफ्टवेअर इकोसिस्टिम’ मजबूत करण्यात त्यांनी जे काही सहकार्य केलेले आहे, ते अदभूत आहे. कर्नाटकातील ‘फ्री सॉफ्टवेअर’ चळवळीच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत.\nविक्रम यांच्या मते परिवर्तनाच्या लढ्यात ‘इंटरनेट ॲअॅक्टिव्हिज्म’ एकटा म्हणून पुरेसा नाही. उपयोगाचाही नाही. विक्रम म्हणतात, ‘‘रस्त्यावर चालणाऱ्या चळवळींना आणि आंदोलनांना तो (इंटरनेट अॅक्टिव्हिज्म) पूरक ठरायला हवा. बऱ्याच लोकांना वाटते की ते इंटरनेट अॅक्टिव्हिज्मच्या मदतीने ते जगात बदल घडवून आणू शकतात. अर्थात काही बाबतीत तसे घडलेलेही असू शकते, पण शेवटी त्याला एक मर्यादा आहे. ‘अंब्रेला रिव्हॉल्युशन’ आणि ‘नेट न्युट्रॅलिटी’सारख्या काही चळवळींना एक मर्यादित यश मिळाले, पण मूळ समस्येचे निराकरण काही झाले नाही. आता ‘नेट न्युट्रॅलिटी’ आवश्यकच आहे, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. कारण ते करायचे तर सरकारला धोरणात्मक बदल करावे लागतील. गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकांकडे आणि संबंधित आकडेवारीकडे पाहिले तर भाजपला निवडणूक निधी म्हणून प्राप्त झालेल्या १७० कोटी रुपयांत ९० टक्के वाटा कॉर्पोरेट क्षेत्राचा होता. आता अशी परिस्थिती जर असेल तर सरकार निष्पक्ष कसे राहू शकते आम्हाला हे समजून घ्यायला हवे, की लोक जोवर रस्त्यावर येत नाहीत आणि काहीतरी त्याग करायला तयार होत नाही, तोवर आम्ही परिवर्तन घडवून आणू शकत नाही. लोकांनी किमान आपला ���ेळ तरी या लढाईसाठी द्यायला लागेल, की नाही आम्हाला हे समजून घ्यायला हवे, की लोक जोवर रस्त्यावर येत नाहीत आणि काहीतरी त्याग करायला तयार होत नाही, तोवर आम्ही परिवर्तन घडवून आणू शकत नाही. लोकांनी किमान आपला वेळ तरी या लढाईसाठी द्यायला लागेल, की नाही ‘इंटरनेट अॅक्टिव्हिज्म’मधून तुम्ही काय मिळवू शकता, तर ते तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्यात मदत करणारे ठरू शकते. तुम्ही संवाद साधू शकता, पण त्याने परिस्थितीत काही मूलभूत बदल घडून येऊ शकतो का ‘इंटरनेट अॅक्टिव्हिज्म’मधून तुम्ही काय मिळवू शकता, तर ते तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्यात मदत करणारे ठरू शकते. तुम्ही संवाद साधू शकता, पण त्याने परिस्थितीत काही मूलभूत बदल घडून येऊ शकतो का तर मला वाटते येऊ शकत नाही.’’\nसक्रिय कार्यकर्ते आपल्या ध्येयाच्या कार्यान्वयनातील नकारात्मक बाबींच्याबाबतीत कुठवर विचार करतात, या प्रश्नावर विक्रम आपले मत व्यक्त करताना सांगतात, ‘‘प्रत्येक व्यवस्थेमध्ये अंतर्विरोध अंतर्भूत असतोच. इतिहासात तुम्ही डोकावून पाहिले, तर अंतर्विरोध नाही, अशी एकही चळवळ तुम्हाला आढळणार नाही. तुम्हाला काही बदल घडवून आणायचा आहे तर त्यासाठी काम करणाऱ्यांची तुम्ही ‘सकारात्मक’ आणि ‘नकारात्मक’ अशी विभागणी वा वर्गवारी करू शकत नाही. तुम्ही बदलाच्या त्या ध्येयासाठी तुमच्या परीने काम करत राहायला हवे बास. आता विनामूल्य सॉफ्टवेअर चळवळही ‘पायरसी’ला प्रोत्साहन देत नाही. डिजिटल मिडियाच्या किमती भरमसाठ वाढवून पायरसीसाठी मोकळे कुरण निर्माण करणाऱ्या नियमांमध्ये बदल करावा, अशी मागणी ही चळवळ रेटून धरते आहे. ही चळवळ एक पर्यायी ‘बिझनेस मॉडेल’ बनवू इच्छिते, जेणेकरून या प्रक्रियेचा सर्व घटकांना लाभ व्हावा.’\nविनामूल्य सॉफ्टवेअर लागू झाल्यानंतर ‘ओपन टूल’चा गैरवापर केला जाणार नाही, याची खात्री काय, या प्रश्नासंदर्भात विक्रम म्हणतात, ‘‘मला वाटते ज्ञानापर्यंत लोकांची पोहोच असली पाहिजे. मला अमुक माहिती हवी आहे, तर कुणीही त्यात अटकाव करता कामा नये. आता कुणी ओपन टूलचा गैरवापर करेल, ही भीती अगदीच अनाठायी नाही. माणसाकडून चुका घडतील, ही शंका असतेच. म्हणूनच आम्हाला सामाजिक समतोल राखायचा असतो आणि चुका घडू नयेत म्हणून नियंत्रण प्रणाली विकसित करायची असते. उदाहरणार्थ ‘टॉर’ (एक गोपनीय सॉफ्टवेअर) आणि ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चेच घ्या. ‘टॉर’ हे सॉफ्टवेअर ब्लॉक करून ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’च्या प्रश्नाचे समूळ उच्चाटन होणार आहे काय ‘टॉर’ हे केवळ एक माध्यम आहे. आम्हाला समस्येच्या मुळाशी जावे लागेल. एखाद्याला फाशीवर लटकावल्याने बलात्काराच्या समस्येचे निराकरण होणार नाही. त्यासाठी योग्य शिक्षण आणि पोषक वातावरणच निर्माण करावे लागेल.’’\n‘सर्व्हिलांस सिस्टिम’संदर्भात तसेच कायदेशीर आणि बेकायदा प्रतिबंधांमधील फरक याबाबत विक्रम सांगतात, ‘‘तुम्हाला जर शंका असेल तर ज्यांच्यावर शंका आहे आणि तुम्हाला त्या लोकांच्या निवडक ‘मॉनिटरिंग’ अपेक्षित असतील तर त्या मिळवण्यासाठी तुम्हाला न्यायालयाची मदत घ्यावी लागेल. न्यायालयाच्या माध्यमातूनच त्या मिळवाव्या लागतील. एखाद्याला अटक करायची आहे अगर कुठे ‘लिसनिंग डिव्हाइस’ बसवायचा आहे तर त्यासाठी न्यायाधिशाची परवानगी आणि वॉरंट तुम्हाला मिळवावे लागेल. ‘डिजिटल विश्व ही आमच्या कक्षेतील बाब नाही. ते वेगळेच जग आहे’, असे सांगून सरकार आणि गुप्तचर तपास यंत्रणा हात झटकू शकतात. माध्यमांमध्ये बदल घडू शकतो, पण मानवाचे हक्क बदलणार नाहीत, याबद्दल मी ठाम आहे. मनुष्य जोवर निरपराध असल्याचे सिद्ध होत नाही, तोवर तो दोषी आहे, या व्यापक मान्यतेच्या आधारेच सरकारच्या निगराणीचा हा कार्यक्रम चालतो. म्हणून हा काही पुढेही रेटला जावा, असा कार्यक्रम नाही. म्हणजे तो चुकीचाच आहे. प्रत्येक जण दोषी आहे, असा जर सरकारचा दृष्टिकोन असेल तर सरकारसोबत याबाबत काही बोलणेच चुकीचे आहे.’’\nकायदेशीर प्रक्रियेत जाणारा वेळ पाहाता गुन्हेगारांच्या निर्दोष सुटकेची किंवा ते पळून जाण्याची भीती असते, त्याबाबत विक्रम म्हणतात, ‘‘एखाद्या निरपराध व्यक्तीला त्रास होत असल्यास त्यापेक्षा एखादा दोषी व्यक्ती निर्दोष सुटत असेल तर ते मी अधिक पसंत करेन. टाडाची (दहशतवाद निर्मूलन अधिनियम) काही प्रकरणे जर तुम्ही पाहिली तर लक्षात येईल, की कितीतरी लोकांना नाहक त्रास दिला गेला. अनेक जण तुरुगांत खितपत पडलेले आहेत आणि बाहेर पडण्याचा मार्ग नाही. मानवाधिकाराचे हे मोठे उलंघन आहे. अपिलाच्या प्रक्रियेवरही माझा फारसा विश्वास नाही.’’\nआधारकार्ड देशाला ‘सव्हिलांस स्टेट’मध्ये परिवर्तित करण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त आहे काय, या प्रश्नावर विक्रम सांगतात, ‘‘सध्याच्या परिस्थिती आधार कार्ड लोकांना प्रत्यक्षात फारसे उपयोगाला पडत नाही, पण देशाला ते सर्व्हिलांस स्टेट होण्यात नक्कीच मदत करू शकते. एकतर आधार कार्यक्रमाचे संचलन थेट सरकारकडून होत नाहीये. जे कुणी हे करतं आहे, ते नफा कमवतं आहे. परिणामी यातून समोर येणारे आकडेही हे त्यांच्या नफ्याचे माध्यम आहेत. आता तुम्ही म्हणाल आकड्यांच्या माध्यमातून ते नफा कसा कमवू शकतात, तर माहितीची विक्री करून. अशी माहिती जी मेटाडेटा होऊ शकते. किंवा मग ती डेटा वा मेटाडेटापैकी कुठलीतरी एक असू शकते. एकदा इतरांच्या हाती तुमची माहिती लागली मग तुम्ही सुरक्षित कसे खासगीपणा कुठे शिल्लक राहातो\nस्नोडनकडून माहिती जगजाहीर होण्याच्यानंतर जगात फार काही बदल घडले नाहीत. लोकांचे औदासिन्य चिंताजनक वाटते काय, या प्रश्नाची उकल करताना विक्रम म्हणतात, ‘‘एडवर्ड स्नोडन, जुलियन असांजे आणि आरॉन स्वार्टज्‌ हेच काय तर आपल्याकडे भारतातही असली पोलखोल करणारी उदाहरणे आहेतच. सुवर्णघोटाळ्याकडे लक्ष वेधणारे सत्येंद्रनाथ दुबे याच मालिकेतले. त्यांना वाटत होते, की भ्रष्टाचाराचे आकडे, प्रकरणे जगजाहीर केल्यानंतर काही बदल घडेल. कमीत कमी परिस्थितीत तरी काहीतरी बदल घडतील. अर्थात त्याला बराच काळ जावा लागेल. पण जसजशी असली प्रकरणे समोर येतील (ती येतीलच कारण आम्ही मूलभूतरित्या सदोष असलेल्या व्यवस्थेत जगत आहोत.) तसतशी व्यवस्था बदलत राहील. प्रचलित व्यवस्था कोसळेलही. अशावेळी आम्ही पर्याय उभे करण्याच्या स्थितीत असायला हवे. हे आजच घडू शकते किंवा आणखी शेकडो वर्षेही त्यासाठी लागू शकतात.’’\n‘इंडियाज डॉटर’ डॉक्युमेंटरी’ बंदी घालण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना विक्रम म्हणतात, ‘‘डॉक्युमेंटरीवर बंदी घालणे असंयुक्तिक होते. एखाद्या कलाकृतीवर जेव्हा तुम्ही बंदी घालतात, तेव्हा ती उलट अधिक फोफावते. खूप लोक तिला शेअर करू लागतात. कितीतरी लोकांनी ही डॉक्युमेंटरी डाउनलोड केलेली आहे. पेनड्राइव्हच्या माध्यमातून तिचे जोरात आदान-प्रदान सुरू आहे. ती ब्लॉक करून फारसे काही साधले आहे, असे मला वाटत नाही.’’\nडॉक्युमेंटरीच्या बेकायदा असण्याबाबत ते म्हणतात, ‘‘तुम्हाला व्यवस्थेतील अंतर्विरोधांची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ‘वाटरगेट स्कँडल’ची पोलखोल भांडवलवादी मिडियानेच केली होती. एका अशा संस्थेने जी जनतेचे हित करायला बसलेली नाही. केवळ लाभ कमवण्यासाठीच निक्सनची पोलखोल केली गेली. आता दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपींची मुलाखत घेण्याची परवानगी जेल प्रशासनाने दिली होती. डॉक्युमेंटरी बनवणाऱ्यांनी काय परवानगी मागितली होती आणि कशासाठी परवानगी द्यायची हे बघणे सरकारचे काम होते. पण डॉक्युमेंटरी जर अस्तित्वात आलेलीच आहे, तर तिच्यावर तुम्ही चर्चा करू शकता. तिचे टीकात्मक विश्लेषण करू शकता, पण बंदी आणणे काही योग्य नाही.’’\nविक्रम सांगतात, ‘‘बंदी तेवढी आणून काय साधणार आहे ज्यावर बंदी आणली, ते अस्तित्वात आलेच कसे, याचा विचार होणार आहे, की नाही ज्यावर बंदी आणली, ते अस्तित्वात आलेच कसे, याचा विचार होणार आहे, की नाही ड्रग विकले जातात. ॲअॅडिक्टसाठी समुपदेशन केंद्रही चालते. सरकारी परवान्यांनी दारू विकली जाते. सरकारच नशाबंदी मोहीमही चालवते. परिणामकारकता अशाने साधणारच नाही. मला वाटते लोकांना सुशिक्षित करा. गंभीर चिंतन प्रक्रियेसाठी साधने उपलब्ध करून द्या. तेच त्यांचे ठरवतील काय योग्य काय अयोग्य ड्रग विकले जातात. ॲअॅडिक्टसाठी समुपदेशन केंद्रही चालते. सरकारी परवान्यांनी दारू विकली जाते. सरकारच नशाबंदी मोहीमही चालवते. परिणामकारकता अशाने साधणारच नाही. मला वाटते लोकांना सुशिक्षित करा. गंभीर चिंतन प्रक्रियेसाठी साधने उपलब्ध करून द्या. तेच त्यांचे ठरवतील काय योग्य काय अयोग्य\nमाहिती प्रौद्योगिकी अधिनियमातील कलम ‘६६ अ’च्या प्रकरणात कुणी कसे ठरवावे, की काय गुन्ह्याच्या कक्षेत मोडते आणि काय नाही, या प्रश्नावर विक्रम म्हणतात, ‘कलम ६६ अ एवढ्यासाठी आहे, की लोकांना सांगावे, की सार्वजनिक स्वरूपात कुणी कुणाला अपमानास्पद वाटेल असे भाषण अगर भाष्य करू नये. अर्थात तुम्ही तसे भाष्यच करू शकत नाही, असेही नाही, पण तुमचे भाष्य खरे आहे, हे पटवून देण्याची जबाबदारी तुमचीच असेल. खरंतर हा प्रश्न उपस्थित करायला हवा, की भाष्याचे माध्यम डिजिटल असल्यास दंड जास्तीचा का आकारला जातो आणि यंत्रणांनाही त्याची तपासणी एका विशिष्ट कक्षेत करायची असते. अधिनियमाचा दुरुपयोग शक्य आहे. विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया असायला हवी. आले मनात आणि दिली ‘सिज अँड डेसिस्ट’ची नोटीस पाठवून, असे व्हायला नको. पण आजकाल असेच घडते आहे, की कुणीतरी तुम्हाला मेल पाठवते आणि तुम्ही घ��बरून पळू लागता, अरे बापरे आता पुढे काय होईल आणि यंत्रणांनाही त्याची तपासणी एका विशिष्ट कक्षेत करायची असते. अधिनियमाचा दुरुपयोग शक्य आहे. विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया असायला हवी. आले मनात आणि दिली ‘सिज अँड डेसिस्ट’ची नोटीस पाठवून, असे व्हायला नको. पण आजकाल असेच घडते आहे, की कुणीतरी तुम्हाला मेल पाठवते आणि तुम्ही घाबरून पळू लागता, अरे बापरे आता पुढे काय होईल\nआगामी योजनांबद्दल विक्रम सांगतात, ‘‘शिक्षण प्रौद्योगिकीचा सल्लागार म्हणून व्यवस्थेतील परिवर्तनासाठी मी माझी कौशल्ये वापरण्याचा प्रयत्न करतोय. FSMK सोबतचे माझे काम हे ऐच्छिक स्वरूपाचे आहे. मला त्यासाठी काही वेतन, मानधन वगैरे दिले जात नाही. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी हे पुढेही सुरू ठेवीन. जेव्हा जमणार नाही, तेव्हा बाजूला होईन आणि एखाद्या दुसऱ्याला ते करता येईल, असे पाहीन.’’\nतरुणपणी तुम्ही काय व्हायचे ठरवले होते, या प्रश्नावर विक्रम सांगतात, ‘‘बीटेकसाठी मला आयआयटीत जायचे होते. योगायोगाने इथून मी डॉक्टरेट केली.’’ मागे वळून पाहाता तेव्हा कुठली गोष्ट वारशात मिळाली आणि मिळायला हवी होती, असे तुम्हाला वाटते, या प्रश्नावर ते सांगतात, ‘‘माझ्या शरिरात रक्तचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत मी लोकसेवा करत राहीन. मी लोकांची सेवाच करू इच्छितो. मला वारशात हाच एक मंत्र मिळाला. माझ्यावर संस्कारही तसेच झाले. मी स्वत:ला एक स्वतंत्र व्यक्ती समजतच नाही. मी स्वत:ला समाजाचे एक अंग मानतो. व्यक्ती म्हणून तुम्ही एकटे काहीही करू शकत नाही. सामूहिक पातळीवरच काही केले जाऊ शकते. व्यक्ती म्हणून समाजाचे एक अंग या नात्याने मला जे जे शक्य आहे, ते मी करत राहीन. माझ्या या धारणेमुळेच लोकांना मी एक चांगली व्यक्ती असल्याचे वाटते. माझ्याप्रमाणेच सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जे कुणी धडपडत आहेत, त्या सगळ्यांना माझे हेच सांगणे आहे, की माणुसकीला सर्वाधिक महत्त्व द्या. आणि माणुसकीसाठी, मानवतेसाठी जे जे म्हणून शक्य आहे ते ते जास्तीत जास्त करत रहा.’’\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nटॉकबिज'च्या रूपाने व्हाट्सऍपला पर्याय, पुण्यातील तरुणाची तंत्रज्ञानात गरुडझेप \nमोदींचा मान, ‘अॅप्स’ची खाण, देशाची शान, खरा किंग खान… इम्रानभाई\nखरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश\n…अन् रिक्षावाल्याचं लेकरू झालं ‘आयएएस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ashwini-ekbote-dies-during-performance-pune-14114", "date_download": "2018-11-15T06:30:09Z", "digest": "sha1:V35UGZ7IVKURLJJLHKJ5HAP3A5NRVICG", "length": 13099, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ashwini Ekbote dies during performance in Pune अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे रंगमंचावरच निधन | eSakal", "raw_content": "\nअभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे रंगमंचावरच निधन\nशनिवार, 22 ऑक्टोबर 2016\nपुणे : रंगमंचावर नृत्य सादर करताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना अश्‍विनी एकबोटे (वय 44) यांचे शनिवारी निधन झाले. त्यामुळे चित्रपट, नाटक, नृत्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे.\nपुणे : रंगमंचावर नृत्य सादर करताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना अश्‍विनी एकबोटे (वय 44) यांचे शनिवारी निधन झाले. त्यामुळे चित्रपट, नाटक, नृत्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे.\nभरत नाट्य मंदिर येथे 'नाट्यत्रिविधा' हा नृत्य, नाट्य, संगीताचा विशेष कार्यक्रम शनिवारी सायंकाळी आयोजिण्यात आला होता. यात अश्‍विनी एकबोटे यांच्यासह डॉ. रेवा नातू, चिन्मय जोगळेकर अनुपमा बर्वे या कलावंतांचा समावेश होता. नृत्य मैफलीच्या समारोपाला एकबोटे या नृत्य सादर करणार होत्या. नृत्य सुरू झाले; पण समारोपाक्षणी ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्या रंगमंचावरच कोसळल्या. त्यामुळे कार्यक्रम थांबवण्यात आला. भरत नाट्य मंदिराशेजारीच असलेल्या एका खासगी रुग्णालयात त्यांना तातडीने दाखलही करण्यात आले; पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या मागे पती प्रमोद आणि मुलगा शुभंकर असा परिवार आहे.\nहरहुन्नरी अभिनेत्री म्हणून एकबोटे यांची ओळख होती. चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता. \"देबू', \"महागुरू', \"बावरा प्रेम हे', \"तप्तपदी', \"आरंभ', \"हायकमांड', \"एक पल प्यार का', \"क्षण हा मोहाचा', \"मराठा टायगर्स' अशा चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. \"दुहेरी', \"दूर्वा', \"राधा ही बावरी', \"तू भेटशी नव्याने', \"कशाला उद्याची बात', \"अहिल्याबाई होळकर', \"ऐतिहासिक गणपती' या मालिकांत \"त्या तिघींची गोष्ट', \"एका क्षणात', \"संगीत बावणखणी' या नाटकातील त्यांची भूमिका गाजली. अभिनयाबरोबरच शास्त्रीय नृत्यावरही त्यांचे तितकेच प्रेम होते. त्या नृत्यसंस्था���ी चालवत होत्या.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nरॉकेलसाठी आता हमीपत्र बंधनकारक\nपुणे - गॅस सिलिंडरची जोडणी नसलेल्या कुटुंबानाच रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील कोणाच्याही नावावर गॅस जोडणी...\nसहाशे कोटींची कामे उद्यापासून\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/06/blog-post_15.html", "date_download": "2018-11-15T06:52:25Z", "digest": "sha1:M2IEHHFAEC5ZEHY74KOPC2DVHL5MOFCZ", "length": 3075, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला तालुक्याच्या पुर्व भागात वादळाने झालेले जखमी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला तालुक्याच्या पुर्व भागात वादळाने झालेले जखमी\nयेवला तालुक्याच्या प���र्व भागात वादळाने झालेले जखमी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १५ जून, २०१२ | शुक्रवार, जून १५, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://trekventure.blogspot.com/2014/12/blog-post_5.html", "date_download": "2018-11-15T06:25:46Z", "digest": "sha1:S4VX3VBNAMX6AD545UKJNS3YLJ7YKLV2", "length": 39209, "nlines": 104, "source_domain": "trekventure.blogspot.com", "title": "माझी मुशाफिरी... A trekker's photodiary by Sandip Wadaskar: 'अनमोल'रतनगड", "raw_content": "\nशनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच\nबरेच दिवस झालेत,नवीन भटकंती नव्हती. दसऱ्याची मिळालेली चार दिवसांची जंबो सुट्टी पण वाया गेली होती. एकतर सुट्ट्यांची बोंब,त्यात अशा फुकट गेल्या तर हे भटकं मन फार हळहळतं हो. पाऊसही सरत आलाय,म्हणजे थोडेफार ढग मागे राहीलेत पण तेही हळुहळु आपले निरोप घेतील आणि जातील,गारठ्यानेही थोडा सूर आळवायला सुरवात केलीये. सह्याद्रीच्या कुशीत तो जास्तच असेल यात शंका नाही. तीन - चार महिन्याच्या धो - धो पावसानंतर विखुरलेली घरटी वीणायला पक्ष्यांनीही सुरुवात केली असेल.पाऊस पिऊन टरारुन वाढलेली जंगलं आणि वनराजीने नटलेल्या सह्यरांगा आळसावलेल्या अंगाने जाग्या होतायेत. तशीच लगबग सिमेंटच्या जंगलातही सुरू झालीये,थोड्याच दिवसात दिवाळसण येतोय ना दारी माळा वगैरे लावून घरासमोरील कंदीलही सज्ज झालेत.पहिला दिवा लागला दारी,वगैरे वगैरे मेसेज ची देवाण - घेवाण होऊन दिवाळी झाली पण घरच्या किंवा मित्रांच्या घरच्या फराळाची खरी मज्जा ही डोंगरात गेल्याशिवाय नाही कळायची. आता घरात थांबणे नाही. शेवटी प्लान ठरला,रतनगड गाठायचा माळा वगैरे लावून घरासमोरील कंदीलही सज्ज झालेत.पहिला दिवा लागला दारी,वगैरे वगैरे मेसेज ची देवाण - घेवाण होऊन दिवाळी झाली पण घरच्या किंवा मित्रांच्या घरच्या फराळाची खरी मज्जा ही डोंगरात गेल्याशिवाय नाही कळायची. आता घरात थांबणे नाही. शेवटी प्लान ठरला,रतनगड गाठायचा रतनगड प्रवरामायचं उगमस्थान.खुप दिवसांपासुनची इच्छा होती,हे रत्न कधीतरी नजरेस घालायचं.पायगाडीने या दुर्गोत्तमाची दुर्गम अन् अवघड वाट एकदा तरी तुडवायची. येणाऱ्याची यादी कमी होत होत रेश्मा,योगिता अन् मी यावरच येऊन थांबली.पायगाडी वाटेवर लागायच्या आधीच मन पोहोचलं होतं रतनगडाच्या नेढ्यात \n रविवारी सकाळी सातला रेश्माला फोन झाला तेव्हा ती घरातून नुकतीच निघाली होती. आणि योगिता पण मार्गस्थ झालेली. आता काही खरं नाही,या दोघीना वेळेवर यायला सांगून मीच उशीर केला म्हटल्यावर आता काय बोलायचं आंघोळीची गोळी मग काय दुसरा पर्यायच नव्हता. आवरुन शिवाजीनगरला पोहोचेपर्यंत योगिताचा फोन आला, अकोले गेली. व्हायचं तेच झालं, एकमेव \"डाइरेक्ट येस्टी\" चुकली. तेवढ्यात इंद्राभाईचा व्हाट्सअप \"निघाला का,मी चाललोय अकोलेला\" हे इंदूरीकरांचे जावयी निघाले होते,सासऱ्याचे दिवाळे काढायला. काय करणार असो. पहिला वाहिला दिवाळसण म्हटलं,\"सरबरायीतुन मिळाला वेळ तर घेऊन या कुटुंबाला गडावर \" नाशिक गाडीने संगमनेर गाठायाचं ठरवलं. अन् एकदाचा प्रवास सुरू झाला. पुण्यातून गाडीला गर्दी नसली तरी मंचर- नारायणगावात लोकं उभे राहायला सुरुवात झाली. टू बाय टू ची थ्री बाय थ्री झाली, अन् एक आजीबाई शेजारी येऊन बसल्या. \"एक समगनेर,हाफ. मला एकदम,\"सावरगेट\" आठवलं. असो, अजुन एक म्हणजे योगिता अन् रेश्माच्या बाजूला बसलेल्या मावशीला गावाकडची वैनी भेटली अन् त्यांच्या गप्पा(नळावरच्या म्हटलं,\"सरबरायीतुन मिळाला वेळ तर घेऊन या कुटुंबाला गडावर \" नाशिक गाडीने संगमनेर गाठायाचं ठरवलं. अन् एकदाचा प्रवास सुरू झाला. पुण्यातून गाडीला गर्दी नसली तरी मंचर- नारायणगावात लोकं उभे राहायला सुरुवात झाली. टू बाय टू ची थ्री बाय थ्री झाली, अन् एक आजीबाई शेजारी येऊन बसल्या. \"एक समगनेर,हाफ. मला एकदम,\"सावरगेट\" आठवलं. असो, अजुन एक म्हणजे योगिता अन् रेश्माच्या बाजूला बसलेल्या मावशीला गावाकडची वैनी भेटली अन् त्यांच्या गप्पा(नळावरच्या ) सुरू झाल्या. विंडो सीट धरून बसलेले आजोबा केव्हाच डिलीट झालेले, वैनीच्या छबीची गोष्ट ऐकत केव्हा मी डिलीट झालो ते कळलंच नाही.\nआळेफाट्यावर चहापाणी आटोपून गाडी पुढच्या प्रवासाला लागली. \"समगनेर\"ला पोहोचलो तेव्हा दुपारचे साढ़ेबारा झाले. पुण्यावरूनच बसलेल्या एका माणसाने स्वतःहून सांगितल्याप्रमाणे अकोले बसही लगेच मिळाली. पाऊण- एक तासात अकोले. तेथून लगेच शेंडी- भंडारदरा बस लागलीये,हे बघून तर आनंद गगनात मावेना. राजुर गाठलं आणि आता आमची बस डोंगराळ रस्त्याला लागली, शहरातला कोलाहल मागे पडला,धुराचे लोट कमी झाले. आता होती फक्त \"डोंगरयात्रा\" मधली छोटी छोटी गावं अन् \"येस्टी\"चा घोंघों करणारा आवाज. बाकी गाडीतले प्रवासी दिवाळी खाण्यात गुंतलेले. आम्ही रस्त्याच्या कडेला असलेली शेती ओळखण्यात गुंतलो. ते दोघे पण आलेत रतनगडला,बीडचे आहेत, रेश्मा. बीडवरून चला बरंच आहे. बाकी,गिर्यारोहक फक्त पुण्य- मुंबई च्या आसपासच जन्माला येतात,हे वाक्य चुकीचे ठरवत पुण्यामुंबईच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे,असे ठणकावल्यासारखे वाटले,उगीचच चला बरंच आहे. बाकी,गिर्यारोहक फक्त पुण्य- मुंबई च्या आसपासच जन्माला येतात,हे वाक्य चुकीचे ठरवत पुण्यामुंबईच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे,असे ठणकावल्यासारखे वाटले,उगीचच असो एव्हाना बसने आम्हाला भंडारदऱ्याजवळ सोडले अन् ती शेंडीकडे मार्गस्थ झाली. ढगाळलेल्या आभाळात पल्याड अनामिक सुळका घुसलेला,प्रवरेच्या काठावर हौशी पर्यटकांनी गर्दी केलेली. भंडारदऱ्याच्या पलीकडील डोंगराच्या रांगेत खूँटा निवांत उभा अन् बाजूला समाधीस्थ रतनगड आम्हा भक्तांची आतुरतेने वाट पाहत असलेला.\nबीडकरांशी हलकीशी ओळख झाली. दोन वडापाव अन् प्लेटभर भजी पोटात ढकलून पुढचा प्लान ठरवायला सुरुवात झाली. बोटवाला जरा जास्तच सांगतोय असं वाटल्यावर रस्त्याने रतनवाडी जवळ करायचं ठरवलं अन् फाट्यावर येऊन थांबलो. गावकरी फाट्यावर बसची वाट पाहत बसलेले,त्यातले एक बाबा म्हणतात,आत्ता आत्ता पाच वाजता हाये बस.थोड्या वेळात ते बाबाच गायब कोणी म्हणे पावणे सहा,कोणी म्हणतंय साढ़े सातला नक्की येईल बघा कोणी म्हणे पावणे सहा,कोणी म्हणतंय साढ़े सातला नक्की येईल बघा जीपडे मुतखेलच्या पुढे जायलाच तयार नव्हते. आणि आतापर्यंत मस्तपैकी साथ देणारी येस्टी मात्र आता बेभरवशाची वाटायला लागली,कारण ज्याला विचारतो तो आपली वेगळीच वेळ सांगायचा.बरीच वाट बघून झाली. आणि आता तर मुतखेलला पण मिळेनासे झाले. निघालो चालत, बीडकरांना अजूनही गाडीची आशा असावी. ते तिथेच थांबले. अंधार व्हायला अजुन अवकाश होता, कमीत कमी तिथे पोहोचुन मुक्काम तरी होईल. थोड्याच वेळात बीडकर एका जीपड्याला लटकुन जाताना दिसले. पाऊण तासात वेशीवरचा हनुमान दिसला तेव्हा गावात पोहोचल्याची खात्री पटली. समोरून छोटा मुलगा साइकल घेऊन येतोय दिसल्यावर रेश्माचा छंद जागा झाला. सॅक टाकून,साइकल घेतल्या आणि निघालो भन्नाट राइडवर जीपडे मुतखेलच्या पुढे जायलाच तयार नव्हते. आणि आतापर्यंत मस्तपैकी साथ देणारी येस्टी मात्र आता बेभरवशाची वाटायला लागली,कारण ज्याला विचारतो तो आपली वेगळीच वेळ सांगायचा.बरीच वाट बघून झाली. आणि आता तर मुतखेलला पण मिळेनासे झाले. निघालो चालत, बीडकरांना अजूनही गाडीची आशा असावी. ते तिथेच थांबले. अंधार व्हायला अजुन अवकाश होता, कमीत कमी तिथे पोहोचुन मुक्काम तरी होईल. थोड्याच वेळात बीडकर एका जीपड्याला लटकुन जाताना दिसले. पाऊण तासात वेशीवरचा हनुमान दिसला तेव्हा गावात पोहोचल्याची खात्री पटली. समोरून छोटा मुलगा साइकल घेऊन येतोय दिसल्यावर रेश्माचा छंद जागा झाला. सॅक टाकून,साइकल घेतल्या आणि निघालो भन्नाट राइडवर डोंगरांच्या कुशीत,हिरवाकंच निसर्ग अन् साइकलच्या दोन चाकांखालचा गुळगुळीत डांबरी पण पायवाटेएवढाच रस्ता. वाटत होतं,हीच साइकल घ्यावी अन् गाठाव थेट रतनवाडी. \"संदिप, माझी ना एक बरीच दिवसांपासूनची इच्छा आहे. चांगली पंधरा दिवसांची ट्रीप काढायची साइकलवर,काय म्हणतोस डोंगरांच्या कुशीत,हिरवाकंच निसर्ग अन् साइकलच्या दोन चाकांखालचा गुळगुळीत डांबरी पण पायवाटेएवढाच रस्ता. वाटत होतं,हीच साइकल घ्यावी अन् गाठाव थेट रतनवाडी. \"संदिप, माझी ना एक बरीच दिवसांपासूनची इच्छा आहे. चांगली पंधरा दिवसांची ट्रीप काढायची साइकलवर,काय म्हणतोस\" रेश्मा. दुसरं कोण \" रेश्मा. दुसरं कोण म्हटलं,चला आता. बरच दूर आलोय. परत आलो तेव्हा नेमका एक टेंपोवाला रस्त्यात उभाच होता. त्याला पटवला अन् आमचा अमृतेश्वर मंदिरातला मुक्काम फिक्स झाला.\n हा काही माझ्यासाठी नवीन नव्हता. कदाचित योगिता अन् रेश्मा साठी तो असेलही. पण कधी कधी वाटतं यातच खरी मज्जा आहे. मजा आपल्यासाठी ज्या दुर्गम गावांमध्ये बस वेळेवर नसेल(त्यातला त्यात बस आहे हे महत्वाचं) तिथे या सगळ्या गोष्टींना पर्याय नाही. एखादा गंभीर रोगी तालूक्याच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवायचा असेल तर कुठे आहे पर्याय. नशीब रस्ते धड आहेत. मला नेहमी विचार पडतो, एसी मध्ये बसून बक्कळ पैसे कमवणारे आपण सुखी की अतिपावसामुळे घराची छप्पर गमावलेले हे डोंगरातली लोकं सुखी ज्या दुर्गम गावांमध्ये बस वेळेवर नसेल(त्यातला त्यात बस आहे हे महत्वाचं) तिथे या सगळ्या गोष्टींना पर्याय नाही. एखादा गंभीर रोगी तालूक्याच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवायचा असेल तर कुठे आहे पर्याय. नशीब रस्ते धड आहेत. मला नेहमी विचार पडतो, एसी मध्ये बसून बक्कळ पैसे कमवणारे आपण सुखी की अतिपावसामुळे घराची छप्पर गमावलेले हे डोंगरातली लोकं सुखी शेवटी ज्याच्या- त्याच्या सुखाचा प्रश्न अन् ज्याची - त्याची व्याख्या शेवटी ज्याच्या- त्याच्या सुखाचा प्रश्न अन् ज्याची - त्याची व्याख्या असो. खोलात गेलो तर अजुन रुतायचो,दलदल फार आहे. विचारचक्र चालु असताना ड्राइवरने ब्रेक दाबला, बघतो तर एक मोठा साप रस्ता ओलांडून सरपटत होता. रतनवाडीत पोहोचलो तेव्हा चांगलच अंधारून आलं होतं. टेंपोवाल्याचे धन्यवाद मानून उतरलो तेव्हा थंडीने किंचितशी चुणूक दाखवली. भुका तर लागल्या होत्या पण त्याआधी एक फक्कड़ चहा झाला तर असो. खोलात गेलो तर अजुन रुतायचो,दलदल फार आहे. विचारचक्र चालु असताना ड्राइवरने ब्रेक दाबला, बघतो तर एक मोठा साप रस्ता ओलांडून सरपटत होता. रतनवाडीत पोहोचलो तेव्हा चांगलच अंधारून आलं होतं. टेंपोवाल्याचे धन्यवाद मानून उतरलो तेव्हा थंडीने किंचितशी चुणूक दाखवली. भुका तर लागल्या होत्या पण त्याआधी एक फक्कड़ चहा झाला तर जेवणाची ऑर्डर अन् राशन भरून आम्ही अमृतेश्वराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा मंदिराचा गाभारा साठच्या बल्बने उजळून निघाला होता. फ्रेम मिळाली होती,विचार केला जेवणानंतर निवांत टिपूया.अपेक्षेपेक्षा सुस्थितीत असलेला परिसर पाहून आनंद झाला. हनुमान मंदिरात पथार्या पसरल्या. चहा झाला,बीडकरांशी गप्पागोष्टीत ते दोघेही शिक्षक असल्याचे कळले. ओह \"सर\"लो��ं आहात तुम्ही जेवणाची ऑर्डर अन् राशन भरून आम्ही अमृतेश्वराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा मंदिराचा गाभारा साठच्या बल्बने उजळून निघाला होता. फ्रेम मिळाली होती,विचार केला जेवणानंतर निवांत टिपूया.अपेक्षेपेक्षा सुस्थितीत असलेला परिसर पाहून आनंद झाला. हनुमान मंदिरात पथार्या पसरल्या. चहा झाला,बीडकरांशी गप्पागोष्टीत ते दोघेही शिक्षक असल्याचे कळले. ओह \"सर\"लोकं आहात तुम्ही ते वर्षाला एक ट्रेक ठरवतात. मागच्या वर्षी हरिश्चंद्रगड,यावेळेस रतनगड. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये असताना आसपासचे बरेच ट्रेक केल्याचं कैलाससरांनी सांगितलं. पुढचे दोन दिवस चांगली सोबत मिळणार,मनोमन विचार करून आनंद झाला. जेवणावर ताव मारून मी आपल्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या कामाला लागलो. आयुध घेऊन मंदिरासमोर उभा ठाकलो. चार - पाच अप्रतिम शॉटस् मिळाले.बल्बच्या लालसर उजेडात उठुन दिसणारे मंदिराचे नक्षीकाम थक्क करणारे होते,सकाळी उठल्यावर उजेडात दिसणारं मंदिर अप्रतिम असेल यात शंकाच नाही.\nऊठ,ऊठ पाऊस येतोय,पहाटे पहाटे रेश्माचा आवाज. पडवीत झोपलेल्या योगिताला ऊठवुन सगळे जण मंदिरात पांगले. थोडा वेळ पडून सकाळी जाग आली तेव्हा आभाळ नभांनी गच्च झालेलं. रतनगड धुक्यात दिसेनासा होत होता. फोटोग्राफीवर पाणी फिरणार असं वाटत होतं. आवरुन महादेवाचं दर्शन घेतलं. आणि खरच काळ्या पाषाणावरचं कोरीवकाम सुंदरच होतं घडवणारा किंबहुना घडवणारे कमालीचे कारागिर आणि तज्ञ असले पाहिजे,अन् त्यांच्या सबुरीची दाद द्यायला पाहिजे. आपल्याला थेट आठव्या शतकात घेऊन जाणारं हे हेमाडपंथी शिल्प म्हणजे इथल्या भव्य इतिहासाची एक जिवंत साक्षच मानायला हवी.कदाचित या किल्ल्याची निर्मिती सुद्धा तेव्हाच झाली असावी.किंबहुना त्याही आधी. म्हणजे रतनगड किती जुना असेल याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. कोरलेली प्रत्येक मुर्ती रेखीव,प्रत्येक शिल्प आखीव,प्रत्येक चित्रं रेखाटलेलं, इतकं प्रमाणबद्ध की आजच्या वास्तूविशारदालाही लाजवेल घडवणारा किंबहुना घडवणारे कमालीचे कारागिर आणि तज्ञ असले पाहिजे,अन् त्यांच्या सबुरीची दाद द्यायला पाहिजे. आपल्याला थेट आठव्या शतकात घेऊन जाणारं हे हेमाडपंथी शिल्प म्हणजे इथल्या भव्य इतिहासाची एक जिवंत साक्षच मानायला हवी.कदाचित या किल्ल्याची निर्मिती सुद्धा तेव्हाच झाल�� असावी.किंबहुना त्याही आधी. म्हणजे रतनगड किती जुना असेल याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. कोरलेली प्रत्येक मुर्ती रेखीव,प्रत्येक शिल्प आखीव,प्रत्येक चित्रं रेखाटलेलं, इतकं प्रमाणबद्ध की आजच्या वास्तूविशारदालाही लाजवेल दगडातून आरपार गेलेल्या काही कलाकूसरीने तर भारावून गेलो. खिरेश्वरच्या नागेश्वराची आठवण झाली. बाजूलाच प्रवरेचा फुगवटा,त्यामुळे पाणी थेट शिवलिंगांभोवती मंदिरात दगडातून आरपार गेलेल्या काही कलाकूसरीने तर भारावून गेलो. खिरेश्वरच्या नागेश्वराची आठवण झाली. बाजूलाच प्रवरेचा फुगवटा,त्यामुळे पाणी थेट शिवलिंगांभोवती मंदिरात हे म्हणजे भारीच. काही काही गोष्टी असतात खरच कल्पनेपलिकडच्या,त्यातच हे मंदिर आलं. झडे दादाच्या घरी पोह्यांचा पोटोबा झाला. गावातली रवी अन् शेखर ही जोडी दिमतीला घेऊन आमची पायगाडी निघाली रतनगडाच्या दिशेने.\nदोन तासात पोहोचू का रे,शेखर अर्थातच हे विचारण निरर्थक आहे.पण असो,एक आपला वेळेचा अंदाज. नदीच्या काठून कधी नदीतून दगड- धोंडयातून वाट काढत निघालोय. थोडं पुढे जाताच,एक टुकार मुलांचा घोळका नदीच्या पात्रातच,त्यांची पार्टी चाललेली. मनोमन शिव्या हासडुन काढता पाय घेतला. गाढवापुढं गीता नाही ना वाचू शकत,अशा लोकांना खरंतर गांववाल्यांनीच सोलुन काढायला हवं. जाऊदे. प्रवराकाठ सोडून वाट दाट झाडीत शिरलो अन् पावसाने रंग दाखवायला सुरुवात केली. कदाचित झाडीमुळे आवाज अधिक होत असावा. पहिल्या पठाराला लागलो,कात्राबाईचे कडे अन् उजवीला खूँटा जवळ भासायला लागला. नेढ्याने स्पष्ट दर्शन दिले. परत दाट झाडी. थोड्याच वेळात एका चौकात येऊन थबकलो,चौक म्हणजे दहा - बारा जण सहज मुक्काम करतील अशी जागा होती. कात्राबाईच्या खिंडीतून हरिश्चंद्रगडाची वाट ही इथेच येऊन मिळते. पुढच्या ट्रेकचा प्लान डोक्यात हजेरी देऊन गेला. पंधरा मिनिटात पहिल्या शिडीजवळ पोहोचलो. लगेच दूसरी आणि गणेश दरवाजा. चढताना तेव्हाची लोकं कशी येत असतील वर अर्थातच हे विचारण निरर्थक आहे.पण असो,एक आपला वेळेचा अंदाज. नदीच्या काठून कधी नदीतून दगड- धोंडयातून वाट काढत निघालोय. थोडं पुढे जाताच,एक टुकार मुलांचा घोळका नदीच्या पात्रातच,त्यांची पार्टी चाललेली. मनोमन शिव्या हासडुन काढता पाय घेतला. गाढवापुढं गीता नाही ना वाचू शकत,अशा लोकांना खरंतर गांववाल्यांनीच सोलु�� काढायला हवं. जाऊदे. प्रवराकाठ सोडून वाट दाट झाडीत शिरलो अन् पावसाने रंग दाखवायला सुरुवात केली. कदाचित झाडीमुळे आवाज अधिक होत असावा. पहिल्या पठाराला लागलो,कात्राबाईचे कडे अन् उजवीला खूँटा जवळ भासायला लागला. नेढ्याने स्पष्ट दर्शन दिले. परत दाट झाडी. थोड्याच वेळात एका चौकात येऊन थबकलो,चौक म्हणजे दहा - बारा जण सहज मुक्काम करतील अशी जागा होती. कात्राबाईच्या खिंडीतून हरिश्चंद्रगडाची वाट ही इथेच येऊन मिळते. पुढच्या ट्रेकचा प्लान डोक्यात हजेरी देऊन गेला. पंधरा मिनिटात पहिल्या शिडीजवळ पोहोचलो. लगेच दूसरी आणि गणेश दरवाजा. चढताना तेव्हाची लोकं कशी येत असतील वर विचार येऊन गेला. येथून उजव्या बाजूला रत्नादेवीची गुहा,मुक्कामाला साजेशी जागा. तिसरी शिडी चढून हनुमान दरवाजा आणि हाच गडमाथा. माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या आज्जा पर्वताचे कडे बघितल्यावर कोंकणकड्याची आठवण झाली. हे आपण इथेच अनुभवू शकतो. आजोबा शिखर अन् थोडं त्याच्या खाली सीतेचा पाळणा. पल्याड कात्राबाईचे कडे अन् खिंड,कोंकणात वाहणारी काळ नदी,चुकून पाय सटकला की डाइरेक्ट शिफ्ट - डिलीट विचार येऊन गेला. येथून उजव्या बाजूला रत्नादेवीची गुहा,मुक्कामाला साजेशी जागा. तिसरी शिडी चढून हनुमान दरवाजा आणि हाच गडमाथा. माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या आज्जा पर्वताचे कडे बघितल्यावर कोंकणकड्याची आठवण झाली. हे आपण इथेच अनुभवू शकतो. आजोबा शिखर अन् थोडं त्याच्या खाली सीतेचा पाळणा. पल्याड कात्राबाईचे कडे अन् खिंड,कोंकणात वाहणारी काळ नदी,चुकून पाय सटकला की डाइरेक्ट शिफ्ट - डिलीट फेरफटका मारत कोंकण दरवाज्याजवळ आलो. आणि तेथून अ-म-कुचं पहिलं दर्शन झालं. खाली सांधण दरीतील भीषणता भयावह होती,चिकटून बाण सुळका आपलं अस्तित्व जाणवत होता.अफाट फेरफटका मारत कोंकण दरवाज्याजवळ आलो. आणि तेथून अ-म-कुचं पहिलं दर्शन झालं. खाली सांधण दरीतील भीषणता भयावह होती,चिकटून बाण सुळका आपलं अस्तित्व जाणवत होता.अफाट थोडं पुढे एका चोर दरवाज्याजवळ गार पाण्याचं टाकं. तिथेच दुपारचं जेवण शिजवुन पोटोबा झाला. आवरुन निघालोच,पावसाने हजेरी दिली. त्याच तडाख्यात आम्ही थेट नेढ्यात येऊन पोहोचलो. गार गार वारा वाहत होता,पावसाच्या सरीने अंधारून आलेला आसमंत आणि नेढ्यातून कोंकणातला आणि घाटावरचा नजारा भन्नाटच थोडं पुढे एका चोर दरवाज्याजवळ ग���र पाण्याचं टाकं. तिथेच दुपारचं जेवण शिजवुन पोटोबा झाला. आवरुन निघालोच,पावसाने हजेरी दिली. त्याच तडाख्यात आम्ही थेट नेढ्यात येऊन पोहोचलो. गार गार वारा वाहत होता,पावसाच्या सरीने अंधारून आलेला आसमंत आणि नेढ्यातून कोंकणातला आणि घाटावरचा नजारा भन्नाटच तिकडे शैल कळसूबाईने पण दर्शन दिलं.हे नेढ म्हणजे निसर्गाचा आविष्कारच. दहा - बारा जण सहज बसतील अशी नैसर्गिक वातानुकूलित जागा म्हणजे भारीच,राजगडाच्या नेढ्याची आठवण झाल्याशिवाय राहवलं नाही.\nपरतीचा प्रवास सुरू झाला. त्र्यंबक दरवाज्याची वाट जवळ केली. उतरताना खूँट्याचं अजुन एक एक भयानक रूप समोर आलं. आणि त्याच्या पल्ल्याड कुलन्ग पासुन सुरुवात करून मदन, अलन्ग,श्रीकिरडा,लहान कळसूबाई,कळसूबाई अगदी रांगेत उभे आणि पायथ्याला घाटघरचं पाणी. मस्तच यार त्र्यंबक दरवाज्यात पोहोचलो तेव्हा अशा अवघड जागेतून वाट असेल याची कल्पनाच करवत नाही. उतरताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. अक्खा दगड चिरून बनवलेल्या या पायऱ्या म्हणजे खरच डोकं सुन्न व्हायला होतं. अप्रतिम त्र्यंबक दरवाज्यात पोहोचलो तेव्हा अशा अवघड जागेतून वाट असेल याची कल्पनाच करवत नाही. उतरताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. अक्खा दगड चिरून बनवलेल्या या पायऱ्या म्हणजे खरच डोकं सुन्न व्हायला होतं. अप्रतिम दगडांवरची कसरत झाली,ट्रॅवर्स पार करून खूँट्याच्या खिंडीत आलो तर बाण,नावाप्रमाणेच आकाशात निशाना लावून मस्तवाल उभा होता. इथून डाव्या बाजूला साम्रदची वाट अन् उजवी रतनवाडीकडे. ही वाट परत दाट झाडीत शिरते,त्या जंगलातुन जाताना रवीला झुडपातून काहीतरी सळसळल्याचा आवाज ऐकू आला अन् त्याचा भीती वजा टिंगल केल्याचा निरागस कटाक्ष आणि शेखरला उद्देशून टाकलेल्या, \"शेक्याssss,डुक्कर दगडांवरची कसरत झाली,ट्रॅवर्स पार करून खूँट्याच्या खिंडीत आलो तर बाण,नावाप्रमाणेच आकाशात निशाना लावून मस्तवाल उभा होता. इथून डाव्या बाजूला साम्रदची वाट अन् उजवी रतनवाडीकडे. ही वाट परत दाट झाडीत शिरते,त्या जंगलातुन जाताना रवीला झुडपातून काहीतरी सळसळल्याचा आवाज ऐकू आला अन् त्याचा भीती वजा टिंगल केल्याचा निरागस कटाक्ष आणि शेखरला उद्देशून टाकलेल्या, \"शेक्याssss,डुक्कर आहे वाटतं \" वाक्याची गम्मत वाटली. त्यानंतर शेखर चं \"ह्ह्ह्ह्हूऊऊओह्म्म्म\" हे डुक्करां���ा पळवण्यसाठीचा जप मोठी गम्मत वाटत होती. प्रवरेच्या काठी पोहोचलो,मस्त पाणवठा बघून गवती चहाचा बेत जमवला. बाकी रेश्माच्या गवती चहाने खरच रंगत आली ट्रेकमध्ये मोठी गम्मत वाटत होती. प्रवरेच्या काठी पोहोचलो,मस्त पाणवठा बघून गवती चहाचा बेत जमवला. बाकी रेश्माच्या गवती चहाने खरच रंगत आली ट्रेकमध्ये पोरगी आहेच म्हणा हुशार :) भंडारदऱ्यावर मावशीकडे बरोबर गोड बोलून काढून घेतल्या होत्या तिने दहा - पंधरा काड्या. रतनवाडीत पोहोचलो तेव्हा सह्याद्रीतलं हे अनमोल रत्न प्रवरेच्या पात्रात आपलं रुपडं न्याहळीत बसला होता.\nरात्री अमृतेश्वराच्या आवारात योगिता अन् रेश्माने जमवलेला \"स्पेशल\" कांदा करपवुन - पेरू सलाड- मसाले भात एकदम दणकाच उडवून गेला अन् सोबतीला घरची आईच्या हातची \"दिवाळी\" व्वा अन् सोबतीला घरची आईच्या हातची \"दिवाळी\" व्वा बाकी बाईमाणसांना अन्नपूर्णाची उपमा देतात,ते काय खोटं नाही. भरपेट जेवणं झाली,सकाळी उठुन रतनवाडी- राजुर बस मध्ये पाय ठेवला तेव्हा अगरबत्तीच्या मंद सुगंधाने मन प्रसन्न झालं बाकी बाईमाणसांना अन्नपूर्णाची उपमा देतात,ते काय खोटं नाही. भरपेट जेवणं झाली,सकाळी उठुन रतनवाडी- राजुर बस मध्ये पाय ठेवला तेव्हा अगरबत्तीच्या मंद सुगंधाने मन प्रसन्न झालं निरभ्र आकाशात पक्ष्यांच्या कीलकिलाटात खाली बसच्या गेअरने विचित्र आवाज करून मार्गस्थ झाली. दोन दिवसांच्या गोड आठवणी मनाच्या कप्प्यात ठेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.आणि ह्या पहाटेचं वर्णन करायला माझे शब्द अपुरे पडतील,इतकी सुंदर होती निरभ्र आकाशात पक्ष्यांच्या कीलकिलाटात खाली बसच्या गेअरने विचित्र आवाज करून मार्गस्थ झाली. दोन दिवसांच्या गोड आठवणी मनाच्या कप्प्यात ठेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.आणि ह्या पहाटेचं वर्णन करायला माझे शब्द अपुरे पडतील,इतकी सुंदर होती हवाहवासा गारठा सुखावत होता.\"येस्टी\" चा घोंघों सोडला तर बाकी कमालीची शांतता.डोंगरातली झापं हळुहळु जागे होतायेत,तीन दिवसांपासुन सुट्टीवर गेलेले नारायणराव आज भेटले होते.डोंगराआड लपलेली किरणं आता जमिनीवर स्थिरायला सुरुवात झालीये. प्रत्येक वळणावर कमीत कमी एक झापं या हिशोबाने ड्राइव्हर ला सक्तीचा थांबा. त्यात तो एका माणसावर खेकसलाच, \"तुम्हांला बस घराजवळ आल्यावरच निघायचं सुचतं का हो हवाहवासा गारठा सु��ावत होता.\"येस्टी\" चा घोंघों सोडला तर बाकी कमालीची शांतता.डोंगरातली झापं हळुहळु जागे होतायेत,तीन दिवसांपासुन सुट्टीवर गेलेले नारायणराव आज भेटले होते.डोंगराआड लपलेली किरणं आता जमिनीवर स्थिरायला सुरुवात झालीये. प्रत्येक वळणावर कमीत कमी एक झापं या हिशोबाने ड्राइव्हर ला सक्तीचा थांबा. त्यात तो एका माणसावर खेकसलाच, \"तुम्हांला बस घराजवळ आल्यावरच निघायचं सुचतं का हो \" त्याला जुमानतय कोण \" त्याला जुमानतय कोण ह्यांची बाचाबाची चाललेली असताना कुठलंस जीवघेण अत्तर फासुन एका आजीबाईने गाडीत प्रवेश केला अन् अक्खी बस आता दरवळायला लागली. हा दरवळ घेऊनच बस शेंडीला पोहोचली तेव्हा मागुनच येणारी \"डाइरेक्ट\" पुणे येस्टी दिसल्यावर तर आनंद काय हे सांगायलाच नको ह्यांची बाचाबाची चाललेली असताना कुठलंस जीवघेण अत्तर फासुन एका आजीबाईने गाडीत प्रवेश केला अन् अक्खी बस आता दरवळायला लागली. हा दरवळ घेऊनच बस शेंडीला पोहोचली तेव्हा मागुनच येणारी \"डाइरेक्ट\" पुणे येस्टी दिसल्यावर तर आनंद काय हे सांगायलाच नको बीडकरांचा निरोप घेऊन पुण्याकडे मार्गस्थ झालो......\nछान वर्णन. आजुन फोटोज असते तर मज्ज आली असती.\nअसो आमचा रतनगडचा अनुभव फार वेगळा होता.\nभर पावसात कधी रतनगडाला जाउ नये.\nपुन्हा जयचयं पण यावेळी थंडीतच जाईन..\n(click her for previous part)मुल्हेर ची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारख...\nब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या \"12 जुन 2015\" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ ज...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे गेल्या आठवड्यातच अंधार...\n घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओ...\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकोयना (शिवसागर) जलाशय All the photos and content © Sandip Wadaskar कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीन...\nसध्या माझा देवराई ���ा विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nलोकप्रभा : १२ जुन २०१५\nलोकप्रभा : १९ डिसेंबर २०१४\nलोकप्रभा : २ मे २०१४\nलोकप्रभा : २५ डिसेंबर २०१५\nलोकप्रभा : ४ सप्टेंबर २०१५\nकाय वाट'ट्रेल ते - वाघजाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/05/blog-post_5536.html", "date_download": "2018-11-15T06:53:09Z", "digest": "sha1:AG4QI2V5RCKJ5UXKGCGCOYGKSKL7C65A", "length": 3396, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला तालुका खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित पदादिकारी यांचा सत्करा करताना बाळासाहेब लोखंडे - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला तालुका खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित पदादिकारी यांचा सत्करा करताना बाळासाहेब लोखंडे\nयेवला तालुका खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित पदादिकारी यांचा सत्करा करताना बाळासाहेब लोखंडे\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ११ मे, २०११ | बुधवार, मे ११, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20167", "date_download": "2018-11-15T06:05:38Z", "digest": "sha1:X4XGYAILYOGZIGO7NFFIPLYS4PGWI7Q5", "length": 3442, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विकास् : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विकास्\nमाननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मुंबई-दिल्ली कॉरीडॉर साठी 'Mumbai Metropolitan Region' ५६ हेक्टर वनजमिनीवर पाणी सोडणार आहे.\nविकास हवाच पण पर्यावरणाचा नाश करुन तो मिळ्वायचा कां, या विषयावर आपली मते मांडावित.\nRead more about पर्यावरणाच्या मुळावर विकास\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/maharashtra-government-directs-market-to-sell-tur-dal-at-rs-100-1157894/", "date_download": "2018-11-15T06:33:16Z", "digest": "sha1:DTWANUVLE3SWPCPQFHG47ZWZLUBPXP2Z", "length": 25610, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बाजारात तुरी .. | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nमहाराष्ट्रात गेल्या वर्षी डाळीचे उत्पादन खूपच कमी झाले.\nझियाऊद्दीन सय्यद and झियाऊद्दीन सय्यद | November 6, 2015 07:26 am\nमहाराष्ट्रात गेल्या वर्षी डाळीचे उत्पादन खूपच कमी झाले.\nतूरडाळीच्या किरकोळ विक्री दराने २३५ रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठल्यावर आता उशिरानेच, हा दर १०० रुपयांवर आणण्याची ग्वाही राज्य सरकारने दिली. परंतु यातून नियोजनाचा आणि कार्यक्षमतेचा अभावच अधिक दिसतो..\nतूरडाळीचे भाव अखेर कमी करून ती शंभर रुपयांत देण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस कितीही स्वागतार्ह असला, तरीही त्यामुळे या शासनाच्या अकार्यक्षमतेवरच शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या दोन वर्षांतील दुष्काळ आणि डाळीच्या उत्पादनातील मोठी घट यामुळे भाववाढ होणार, हे समजण्यास ज्योतिषाची गरज नव्हती. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना, जीवनावश्यक वस्तूंचे भाव किमान पातळीवर ठेवण्यासाठी ज्या ज्या सरकारी यंत्रणांनी सावधच राहण्याची आवश्यकता होती, त्या सगळ्या यंत्रणा अक्षरश: झोपी गेल्या होत्या. त्यामुळे डाळींची आयात करण्याचे धोरण असो, की त्याच्या साठवणुकीवरील मर्यादेचा निर्णय असो, केंद्र आणि राज्य शासनाने त्याबाबत हलगर्जीपणा केला. त्यामुळेच तूरडाळीचे भाव दर किलोला २३५ रुपयांपर्यंत पोहोचले. ही भाववाढ सहनशक्तीच्या पलीकडे जाईपर्यंत राज्य शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. ओरडा सुरू झाल्यानंतर अखेर शासनाने फार मोठी कृती करीत असल्याचा आव आणीत साठेबाजांवर छापे घातले. त्यातून सुमारे ९० हजार मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आली. आता ती बाजारात स्वस्तात आणण्यासाठी शासनाचा आटापिटा सुरू झाला आहे. या सगळ्याच गोष्टी वेळेवर लक्ष दिल्या असत्या, तर सुरळीतपणे पार पडू शकल्या असत्या आणि ‘व्यापारीधार्जिणे सरकार’ ही प्रतिमा काही प्रमाणात पुसली जाऊ शकली असती. प्रत्यक्षात या सगळ्यालाच उशीर झाला आहे. उरलीसुरली लाज वाचवण्याच्या या प्रयत्नांमुळे शासनाला समाजाची नाडी अद्याप नीटशी समजलेली नाही, हा समज बळकट होण्याची शक्यताच अधिक. देशातील विविध राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या विविध सणांच्या काळात विशिष्ट वस्तूंची मागणी वाढत असते. त्या काळात ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, अशी व्यवस्था खूप आधीपासून करावी लागते. तशी ती केली नाही, की ऐन वेळी फज्जा उडतो. महाराष्ट्रातील शासनाची गत ही अशी झाली आहे.\nकेंद्र सरकारने एप्रिल महिन्यातच, डाळींचे भाव वाढण्याची शक्यता असून तातडीने साठामर्यादा जाहीर करण्याची सूचना, राज्य शासनांना केली होती. त्यापाठोपाठ जून महिन्यात साठेबाजांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करणाऱ्या वखारींनी त्यांच्याकडील साठे त्वरित जाहीर करण्याची सूचना सप्टेंबर महिन्यात देण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने स्वत:हून डाळींच्या साठय़ावर र्निबधही जाहीर केले. असे करताना केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोनच राज्यांना ते लागू करून गुजरातला त्यातून वगळण्याचे सौजन्यही केंद्र सरकारने दाखवले. एवढे सगळे आदेश येऊनही महाराष्ट्राने ते फारसे मनावर घेतले नाहीत. फार उशिरा जाग आल्यानंतर राज्यात अन्न व नागरी पुरवठा खात्याने किती साठा करावा, याबद्दलचे आदेश जारी केले. ही अक्षम्य दिरंगाई आता शासनाच्या अंगलट येत चालली आहे. या खात्याचे मंत्री गिरीश बापट हे गेल्या काही महिन्यांत विविध प्रकारच्या वक्तव्यांमुळे प्रकाशात येत असतानाच, डाळींच्या भाववाढीमुळे त्यांच्यावरील हा प्रकाशझोत आणखीच वाढला आहे.\nमहाराष्ट्रात गेल्या वर्षी डाळीचे उत्पादन खूपच कमी झाले. यंदा त्यातही आणखी पंचवीस टक्क्यांची घट होईल, असा अंदाज आहे. २०१३-१४ या वर्षांत महाराष्ट्रात डाळीचे उत्पादन ३१६९ हजार टन एवढे होते. ते मागील वर्षी १८६५ हजार टनापर्यंत खाली आले. देशपातळीवर डाळीची गरज २३० ते २४० लाख टन एवढी असताना, देशातील उत्पादन १७५ लाख टनांच्या आसपास आहे. उत्पादन आणि गरज यातील तफावत भरून काढण्यासाठी आयात हा मार्ग असला तरीही डाळींचे देशातील उत्पादन वाढवणे हा दीर्घकालीन उपाय असायला हवा. त्याबाबतचे चित्र फारच निराशाजनक म्हणावे असे आहे. उत्पा��नवाढीसाठी शेतकऱ्यांना पुरेसा हमी भाव देण्याचीही आवश्यकता असते. गेल्या ४५ वर्षांत देशातील डाळींच्या उत्पादन क्षेत्रात अतिशय कमी प्रमाणात वाढ झाली आहे. १९७० मध्ये देशात सव्वादोन कोटी हेक्टर क्षेत्रावर डाळींचे उत्पादन घेतले जात असे. हे क्षेत्र गेल्या वर्षांपर्यंत फक्त २.४७ कोटी हेक्टर एवढेच वाढले. यामागचे प्रमुख कारण हमीभाव. गेल्या काही वर्षांत त्यामध्ये भरीव वाढ करूनही शेतकरी डाळींच्या उत्पादनाकडे आकर्षित होत नाहीत, असे चित्र आहे. तूर, उडीद आणि मूग या पिकावर पडणारे रोग, हेक्टरी उत्पादनाचे अल्प प्रमाण आणि विक्रीच्या किमतींबाबत अनुपस्थित असलेली सुसूत्रता यांच्या तुलनेत शेतकऱ्यांना ऊस अधिक जवळचा वाटतो. डाळींची गरज भागवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसे ते होताना दिसत नाहीत. त्यामुळे दुष्काळी भागात प्रचंड पाणी पिणारे ऊस पिकवण्याची स्वप्ने पाहिली जातात. अशाच भागात मोठय़ा संख्येने साखर कारखान्यांना परवानग्या दिल्या जातात आणि त्यांना जगवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. देशातील आणि राज्यांतील शेतीयोग्य जमिनीचा सुयोग्य वापर करून आवश्यक त्या शेती उत्पादनांमध्ये वाढ करण्यासाठी कोणत्याही सरकारने मनापासून प्रयत्न केले नाहीत. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीचा वापर घडवून आणण्यासाठी सातत्याने संवादाची गरज असते. त्यांना किमान विश्वास वाटेल, असे वातावरण तयार करावे लागते. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. पंजाब, हरयाणा, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल या उत्तरेकडील राज्यांत डाळींसाठीच्या क्षेत्रात घट होत असताना, त्या वेळच्या सरकारने पावले उचलली नाहीत. त्यातच गेल्या दोन वर्षांत पावसाचेही संकट ओढवले. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वेळेवर उपाय योजणे हाच मार्ग असू शकतो. त्याबाबत सरकारी पातळीवर अपयशच आलेले दिसते आहे.\nदिवाळी तोंडावर आलेली असताना, बाजारात डाळी पुरेशा प्रमाणात नाहीत, हे समजण्यास अन्न व पुरवठा खात्यास वेळ लागला. त्यांना ही गोष्ट आधीच लक्षात आली असली, तरीही त्याबाबत त्वरेने पावले उचलण्यात हे खाते अपयशी ठरले. राज्यात धाडी घालण्याचे सत्र सुरू झाल्यानंतर जप्त केलेली डाळ पुन्हा बाजारात आणण्याची प्रक्रिया सोपी नव्हती. त्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार होता. ही डाळ सात दिवसांत मुक्त करण्याचे आदेश दिल्यानंतरही प्रशासनाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. डाळींवरील र्निबधांचे आदेश काढण्यास तब्बल सहा महिने का लागले, याची विचारणा या खात्याचे मंत्री म्हणे सतत करीत होते. मात्र त्यांना कोणीच समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणे. मंत्र्यांची जर ही अवस्था असेल, तर सामान्य माणसाची डाळ काय शिजणार हा विषय ऐरणीवर येण्याची वाट पाहण्याची गरज नव्हती. वेळेवर सर्व प्रक्रिया पूर्ण करीत आणल्या असत्या, तर ऐन सणासुदीला तोंड वेंगाडत उभे राहण्याचीही वेळ आली नसती.\nविरोधी बाकांवर असताना, भाववाढीच्या विरोधात सरकारवर कोरडे ओढणे अजिबात कठीण नसते. पण सत्तेत आल्यानंतर हे प्रश्न किमान अधिक गुंतागुंतीचे होणार नाहीत, याचे तरी भान बाळगणे आवश्यक असते. काही वर्षांपूर्वी कांद्याच्या भाववाढीने सरकारच्या डोळ्यांत पाणी आले होते. आता डाळींच्या भावाने सरकार आणि जनता या दोघांचेही वरण पातळ होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात डाळीचे क्षेत्र वाढवून, शेतकऱ्यांना बाजारभावाची हमी देऊन, विपणनाची विश्वासार्ह यंत्रणा निर्माण करण्यावर भर दिला, तर येत्या काही वर्षांत हे चित्र पालटू शकेल आणि शासनाची दर कमी करण्याची ग्वाही हे बाजारात तुरी- सारखे हवेतले इमले ठरणार नाहीत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nटंचाईग्रस्तांना तत्काळ पाणी देण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य\nसीमेवरील १४ गावांतील नागरिकांना तेलंगणा सरकारकडून जमिनीचे पट्टे\nराज्य प्रशासनात आरक्षणावरून ‘वर्ग’संघर्ष\nगावकरीच निवडू शकणार गावाचा सरपंच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची म���ेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/lizards-in-vada-pav-ambarnath-baban-vada-pav-shop-1736980/", "date_download": "2018-11-15T06:30:52Z", "digest": "sha1:PPKXC7FET3PHUOKGOTTJAIAFVDDQ7JCB", "length": 12881, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lizards in vada pav ambarnath baban vada pav shop | वडापावमध्ये आढळली मृत पाल | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nअंबरनाथला वडापावमध्ये आढळली मृत पाल\nअंबरनाथला वडापावमध्ये आढळली मृत पाल\nघटनेनंतर अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी तपासणी केली. यावेळी संबंधित दुकानाचे फूडलायसन्स संपल्याचे समोर आले.\nवडापाव हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. दिवसाच्या कोणत्याही वेळेला पोट भरेल आणि स्वस्तात मस्त तसाच चटपटीत असा महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबईतील स्पेशल पदार्थ. याच वडापावमध्ये मेलेल्या पालीचे पिल्लू आढळल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. अंबरनाथमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून हा वडापाव विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. अंबरनाथमध्ये स्टेशन परिसरात बबन वडापाव हा नामांकित वडापाव विक्रेता आहे. त्याच्याकडे वडापाव खाण्यासाठी कायमच मोठी गर्दी असते.\nजागतिक वडापाव दिनालाच हा प्रकार घडल्याने वडापाव खाणाऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी अशाप्रकारे खेळणे हा अतिशय किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार आहे. अंबरनाथमध्ये नोकरी करणाऱ्या एका तरुणीने सकाळी नाष्ता क��ण्यासाठी स्टेशनवरुन जाताना या दुकानातून वडापाव नेले. ऑफीसमध्ये गेल्यावर हा वडापाव खात असताना तरुणीला त्यात मेलेल्या पालीचं पिल्लू आढळून आलं. ही बाब वडापाव विक्रेत्याच्या लक्षात आणून देण्यासाठी ही तरुणी पुन्हा या दुकानात गेली. मात्र येथील कर्मचाऱ्यांनी तिला अतिशय उद्धटपणे उत्तरे दिली. या तरुणीसोबत घडलेला प्रकार पाहून ग्राहकांनी तिथे एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली.\nया घटनेनंतर अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी तपासणी केली. यावेळी संबंधित दुकानाचे फूडलायसन्स संपल्याचे समोर आले. हा पाल असलेला वडापाव दुकानातील लोकांनी फेकून दिला. मात्र पालिकेचे कर्मचारी आल्यावर त्यांनी अशाप्रकारे पाल होती याची कबुली दिली. हा प्रकार काही वेळातच सगळीकडे पसरला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे दुकान बंद करायला लावले. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्प��्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Police-commissioner-Chiranjeev-Prasad-appointed-in-aurngabad/", "date_download": "2018-11-15T06:32:35Z", "digest": "sha1:YDYVQHCRJMWYUFZNCM4CCCV5JIQRUP4K", "length": 11461, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवा भिडू नवा राज! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › नवा भिडू नवा राज\nनवा भिडू नवा राज\nऔरंगाबाद : गणेश खेडकर\nशहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न वारंवार निर्माण होत असतानाही शासनाने पूर्णवेळ पोलिस आयुक्त देण्यासाठी तब्बल अडीच महिने वाट पाहायला लावली. मोठ्या प्रतीक्षेनंतर पोलिस आयुक्त म्हणून चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती झाली. त्यांनी पदभारही स्वीकारला अन् पहिल्या चार दिवसांत अधिकार्‍यांमध्ये मोठे फेरबदल करीत ‘नवा भिडू नवा राज’ असा संदेश दिला, पण बदल्यांनंतर अनेकांची नाराजी समोर आल्याने आणि त्यांनी थेट आयुक्तांकडे याबाबत उघडपणे बोलून दाखविल्यामुळे पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांमध्ये पुन्हा दोन गट पडल्याचे दिसून आले. शिस्तीच्या नावाखाली वरिष्ठांचे आदेश पाळणार्‍या पोलिस खात्यात एवढ्या उघडपणे नाराजी व्यक्त करण्याचे धारिष्ट्य अधिकार्‍यांनी दाखविल्यामुळे आता उपायुक्तांच्या भूमिकेवरही संशय निर्माण झाला आहे.\nपाच महिन्यांत चार दंगलींत शहर होरपळले. प्रत्येक दंगलीत नागरिकांनी थेट पोलिसांनाच टार्गेट केले. तुफान दगडफेक झाल्याने अनेक अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. दंगलीत जखमी झालेले सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्यावर आजही उपचार सुरूच आहेत. पोलिस म्हणजे गुन्हेगारांमध्ये दहशत, सर्वसामान्यांमध्ये दरारा आणि ‘व्हाइट कॉलर’वाल्यांमध्ये आदरपूर्वक भीती असते. मात्र, आता परिस्थिती तशी राहिली नाही. रस्त्यावर लागणार्‍या चायनिजवाल्याने फुकटात खायला दिले नाही म्हणून गुन्हे दाखल करणारे पोलिस, हातगाडीवाल्याने हप्ता दिला नाही म्हणून त्याच्याविरुद्ध कलम 279 नुसार गुन्हा दाखल करणारे पोलिस, चहा प्यायला, नाश्ता करायला गेल्यावर मान राखला नाही म्हणून कारवाईचा बडगा उचलणारे पोलिस, चौकात वाहतुकीचे नियोजन करायचे सोडून कोणाच्या डोक्यात हेल्मेट नाही याकडे लक्ष देण्यात धन्यता मानणारे पोलिस वाढत चालल्यामुळे ही परिस्थ���ती निर्माण झाली आहे.\nऔरंगाबाद पोलिस दलाला मागच्या वर्षभरात घरघर लागली. विशेष महानिरीक्षक दर्जाचे आयुक्त पद उपमहानिरीक्षकांसाठी अवनत केले. अधिकार्‍यांची मर्जी राखण्यासाठी पदाचा कागदावर कमी केलेला दर्जा खरोखरच शहर आणि पोलिस दलाला आणखी खाली घेऊन गेला.\nजखमी एसीपी गोवर्धन कोळेकर यांचे ‘आता आम्ही खचलो आहोत’ हे पत्र त्याच उद्विग्नतेतून लिहिले गेले असावे. आता शहर पोलिसांचा पुन्हा तो दरारा निर्माण करण्याबरोबरच पोलिसांना मान मिळवून देण्याचे काम नवे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना करावे लागणार आहे. अर्थात, त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे, यात ते कितपत यशस्वी होतात, हे काळच ठरवेल.\nदंगलीतील अनेक आरोपी मोकाट\nराजाबाजार, नवाबपुरा, शहागंज, जिन्सी भागातील दोन गटांत 11 आणि 12 मे रोजी दंगल उसळली. जाळपोळीत दोघांना जीव गमवावा लागला. शेकडो दुकाने, वाहने खाक, तर अनेक कुटुंबे बेघर झाली. महसूलने पंचनामे करून साडेदहा कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला. राज्यात खळबळ उडवून देणार्‍या या दंगलीने पोलिसांनाही आत्मपरीक्षण करायला लावले. आपले नेमके चुकले काय, या प्रश्‍नाचे उत्तर आतापर्यंत पोलिसांना मिळालेही असेल, पण पहिले चार दिवस ज्या उत्साहाने दंगेखोरांचे अटकसत्र सुरू होते, ते नंतर थंड पडले. अटकसत्र नेमके कोणाच्या इशार्‍याने थांबविले, की पोलिसांनीच दंगेखोरांकडे दुर्लक्ष केले, हा सवाल आहे. पोलिसांनी दंगेखोरांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पुन्हा दंगलीला निमंत्रण दिल्यासारखे आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी दंगेखोरांना अटक व्हावी, असे काही पोलिस अधिकारी खासगीत सांगतात. अडीच ते तीन हजार लोकांविरुद्ध दंगलीचा गुन्हा आहे, परंतु अटक केवळ 65 ते 70 आरोपींनाच करण्यात आली. अटकसत्र थांबविणे, एसआयटी रद्द करणे हे निर्णय म्हणजे तांत्रिक पुरावे न मिळाल्यास पोलिसांचा तपास कसा खुंटतो, याचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल.\nपोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यापुढे शहराला पूर्वपदावर आणण्याचे तगडे आव्हान तर आहेच, शिवाय गुन्हेगारी रोखण्याची मोठी जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर आहे. एव्हाना याची कल्पना असल्यामुळे त्यांनीही जोरदार कामाला सुरुवात केली आहे, पण अधिकारी त्यांना कशी साथ देतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. आता चोरटे दररोज एक ते दोन घरे आणि तीन ते चार वाहने चोरून टार्गेट पूर्ण करीत असताना पोलिसांना मात्र एकाही गुन्ह्याची उकल करता आलेली नाही. महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करून पोलिसांना कार्यक्षमता सिद्ध करावी लागणार आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-by-abhay-mokashi-2/", "date_download": "2018-11-15T07:02:34Z", "digest": "sha1:G7MEC65QVZTTVDZ2GKVRO2WD74ESGQLO", "length": 26740, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच ना���ी\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआपत्ती व्यवस्थापन आणि नागरिक\nनैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटना घडली की आपत्ती व्यवस्थापन, त्याबाबत नागरिकांमध्ये असलेली अनभिज्ञता याबाबत चर्चा सुरू होतात. सध्या शाळा, महाविद्यालये, प्रसारमाध्यमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून या संदर्भात जनजागृती होत असली तरी ती पुरेशी नाही हे केरळमधील आपत्ती किंवा अन्य दुर्घटनांमुळे लक्षात येते.\nगेल्या आठवडय़ात परळमध्ये क्रिस्टल इमारतीला आग लागली तेव्हा अग्निशमन दलाने किमान 15 जणांचे जीव वाचविले, पण अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचण्याआधीच झेन या शाळकरी मुलीने आग आणि धुरापासून बचाव कसा करावा याचा सल्ला इमारतीतील रहिवाशांना दिला आणि त्यांचे जीव वाचवले. या मुलीला तिच्या शाळेत विविध आपत्तीत बचाव कसा करावा किंवा अशा वेळी काय करावे आणि करू नये याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.\nकेरळमध्ये आलेला महापूर आणि त्यामुळे झालेले अमाप नुकसान पाहता प्रत्येक नागरिकाने आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरविणे गरजेचे आहे. केरळमध्ये स्थानिक तसेच बाहेरून आलेल्या लोकांनी मदतीचे उत्तम काम केले. मात्र अशा वेळी आपणही काहीतरी करावे या भावनेने अनेक मंडळी पुढे येतात, पण आपण काय आणि कसे केले पाहिजे याचे त्यांना ज्ञान नसते.\nनागरी सुरक्षा दल आणि होमगार्डस् या संस्था फार लोकप्रिय होत्या आणि त्यात नागरिक उत्साहाने सामील व्हायचे. या दोन दलांच्या स्वयंसेवकांनी 1962 सालचे हिंदुस्थान-चीन युद्ध आणि त्यानंतर 1965 आणि 1971 सालाच्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धावेळी चांगली भूमिका बजावली होती.\n‘���ॅगसेसे’ पारितोषिक विजेते प्रसिद्ध पर्यावरणवादी वकील एम. सी. मेहता यांच्या प्रयत्नांनी आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या लढय़ामुळे शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण हा विषय समाविष्ट करण्यात आला, मात्र आता बहुसंख्य शाळांमध्ये तो फक्त पुस्तकी दिसतो. कारण विद्यार्थ्यांना त्याचे फारसे व्यावहारिक ज्ञान नसते.\nमेहता यांचे प्रयत्न जर फळास आले असते तर पर्यावरणाची काळजी घेणारी एक पिढी एव्हाना उभी राहिली असती आणि देशात विविध ठिकाणी पर्यावरणाची होणारी हानी जरी रोखता आली नसती तरी कमी करण्यात यश मिळाले असते.\n‘यूएनएसडीआर’ म्हणजेच ‘युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन’ यांनी 2015 साली जपान येथील सेनदाई शहरात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपत्ती काळात धोका कमी करण्यासाठी काय करावे याचा आराखडा स्वीकृत केला. त्याआधी जपानच्याच ह्योगो या शहरात स्वीकृत केलेल्या 2005-2015च्या कृती योजनेच्या काळात विविध आपत्तींमुळे जगभरात सात लाख लोकांचे प्राण गेले, 14 लाख माणसे जखमी झाली, 2 कोटी 30 लाख लोक बेघर झाले आणि दीड कोटी लोकांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. याची नोंद सेनदाई येथील परिषदेत घेण्यात आली. याच्याव्यतिरिक्त 2008 ते 2012 या काळात जगभरात नैसर्गिक आपत्तींमुळे 14.4 कोटी माणसांना स्थलांतरित व्हावे लागले. त्यामुळे सवाशे अब्ज अमेरिकी डॉलरच्या मूल्यांचे आर्थिक नुकसान झाले. आता आपत्तीमुळे जागतिक पातळीवर दरवर्षी 520 अब्ज अमेरिकी डॉलरच्या मूल्याचे नुकसान होते. असा ‘यूएनएसडीआर’चा अंदाज आहे.\nयाचबरोबर आपत्ती काळातील धोके कमी करण्याच्या उद्देशाने धोरण बनविण्यासाठी स्थानिक, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबुती करणे महत्त्वाचे असल्याचे मत या परिषदेत मांडण्यात आले. सेनदाई परिषदेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणेज ‘बिल्ड बॅक बेटर’ म्हणजेच पुनर्निर्माण चांगले असावे आणि त्याच्या रूपरेषा आंतरराष्ट्रीय सहकार्यातून मजबूत कराव्यात.\nया परिषदेत 2020-2030 या दशकात 2005-2015 या दशकाच्या तुलनेत जागतिक पातळीवर अमलात आणण्यासाठी सात लक्ष्ये ठरविण्यात आली आहेत. ती म्हणजे आपत्तीमुळे दर लाख लोकांमागे होणारी प्राणहानी कमी करणे, आपत्तीचा परिणाम होणाऱ्या लोकांची संख्या कमी करणे, जागतिक एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकस���न कमी करणे, पायाभूत सुविधा, मूलभूत सेवा, आरोग्य आणि शिक्षण यांचे होणारे नुकसान कमी करणे, राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर आपत्तीचे धोके कमी करण्यासाठी पाऊल उचलणाऱया देशांची संख्या 2020पर्यंत वाढविणे, विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय सहकार्य करणे आणि धोक्याची आधीच सूचना देणाऱ्या प्रणाली उपलब्ध करणे.\nआपल्या देशाने या परिषदेत भाग घेतला होता आणि आपण हे लक्ष्य मान्य केले आहे. त्याआधीच 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा देशात आणला आहे. याअंतर्गत देशपातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आणि अशा प्रकारचा आराखडा अनेक राज्यांनीदेखील तयार केला आहे. या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला नागरी सुरक्षेसंबंधी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे बंधनकारक आहे. अशा आपत्तींमध्ये आग, इमारत कोसळणे, मोठे अपघात, बॉम्बस्फोट, औद्योगिक अपघात अशा 30 प्रकारच्या आपत्तींचा समावेश आहे, मात्र असे प्रशिक्षण दिले जात असल्याचे दिसत नाही.\nआपल्या देशातील नैसर्गिक आपत्तींमध्ये 55 टक्के आपत्ती पुरामुळे असते असे ब्रुसेल्स येथील एका संस्थेने अलीकडे प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे. हिंदुस्थानात रस्ते आणि औद्योगिक अपघातांचे प्रमाण अधिक आहे. भोपाळ येथील युनियन कार्बाईड वायू दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन करून मोठय़ा कारखान्यांचे सर्वेक्षण केले, पण त्यावर विशेष कारवाई झाली नाही.\nअलीकडे मुंबईच्या माहुल गावातील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरीत मोठी आग लागून त्यात 40 लोक जखमी झाले. अशाच प्रकारची आग त्याच आवारात जवळजवळ 20 वर्षांपूर्वी लागली होती. तिथे अपघाताची भीती असल्याचे वेळोवेळी सांगण्यात आले होते. तरीही योग्य उपाययोजना झाल्याचे दिसत नाही. सरकारकडून हालचाल होण्याची वाट पाहण्यापेक्षा ज्या युवकांना आपत्ती व्यवस्थापनात स्वयंसेवक म्हणून भाग घ्यायचा आहे असे युवक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवू शकतात. मात्र सध्या केरळच्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक युवक उत्सुक असतानाच या संकेतस्थळावर नोंदणी होऊ शकत नाही.\n(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलइंग्रजीने सोडविले पटसंख्येचे गणित\nसंबंधित बातम्या या पब्���िशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/relation_building_with_old_people/", "date_download": "2018-11-15T06:13:12Z", "digest": "sha1:H2E2EVYX547HCORKQLZ5O3CNXGVRHRDN", "length": 19559, "nlines": 271, "source_domain": "www.saamana.com", "title": "बिल्डिंग | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआपल्या घरातील ज्येष्ठांची काळजी आपणच घ्यायला हवी हे सांगणारी छोटीशी गोष्ट.\nसुनंदा बागेत हिंडत होती. लेकीकडे आली की इथे फेऱया माराव्या, सूर्य-प्रार्थना, गणेश प्रार्थना करावी, मुले बागडताना जिवंत होणारी, सळसळणारी हिरवळ बघावी हे तिला बरसणाऱया मेघाइतके सुखदायी वाटे. ती अशीच होती. वरून अबोल पण मनातून खूप खूप बोलकी.\n’ समोर पंचाहत्तीच्या आसपासचे गृहस्थ उभे होते.\n‘तशी येते वर्षातून दोनदा चारआठ दिवस. लेक माझी. श्यामला पुरंदरे. समोर ग्लेन डेलमध्ये असते. आपण कुठे राहता\n‘जुनी बिल्डिंग. ग्लेन डेलसारखं शानदार आमचं काही नाही, पण बिल्डिंग जुनी असली तरी मजबूत आहे.’\n’ मग रोजच ती जुनी बिल्डिंग भेटू लागली. आपणहून बोलू लागली. मनातलं सांगू लागली.\n‘काल अख्खा दिवस बिल्डिंगला गळती लागलेली हो. रिपेअर करायला जावं तर अंगात ताकद नव्हती हो. आज येणारच नव्हतो. पण म्हटलं नेम चुकवायचा नाही. तुमचं दर्शन होतं. आनंद वाटतो.\nते तरातरा पुढे गेले. ती मात्र आश्चर्य करीत राहिली. बिल्डिंगला गळती लागायला हा काही पावसाळा नाही. अजून हवेत हवीवीशी गुलाबी थंडी आ���े. बरं… ड्रेनेज पाइप फुटला का फुटला तर एवढय़ा म्हाताऱया माणसाला का बरं तो दुरुस्त करायला पाठवावं फुटला तर एवढय़ा म्हाताऱया माणसाला का बरं तो दुरुस्त करायला पाठवावं बिल्डिंगला तरुण सेक्रेटरी नाही बिल्डिंगला तरुण सेक्रेटरी नाही काय कमाल आहे या मुंबैकरांची\nयावेळी नातवाने फार आग्रह केला म्हणून ती आठऐवजी पंधरा दिवस राहिली,पण पुढे बागेत ते बिल्डिंगवाले दिसेचनात.\nतिला काहीही कारण नसताना काळजी वाटू लागली. कुठं राहतात म्हणाले ते जुनी बिल्डिंग\nही अख्खी वसाहतच तेवीस वर्षे जुनी आहे म्हणजे तशी नवयौवनाच इतक्यात चाकाची खुर्ची दुसऱया टोकाला बागेत दिसली. सुनंदा बघत राहिली. एक तेजस्वी तरुण स्त्र्ााr ती चाकाची खुर्ची ढकलत होती. सुनंदा थांबली. हळूहळू चाकाची खुर्ची जवळ आली.\nसुनंदा अभावितपणे पुढे आली. ‘काय झालं\n‘बिल्डिंग पडली. पार कचरा झाला बिल्डिंगच्या पायांचा ही माझी सून भली म्हणून बिल्डिंगला चाकाच्या खुर्चीत कोंबलं नि गार्डनला आणलं. चला, तुमचं दर्शन झाला आता अख्ख्या बिल्डिंगचा दिवस आनंदात जाणार. नमस्कार.’ चाकाची खुर्ची पुढे सरकली.\nसुनेनं नंतर त्यांना सूर्यप्रकाशात बसवलं. ती सुनंदाजवळ आली.\n‘बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये होते माझे सासरे. कोणीतरी कपट केलं. त्यांच्यावर चोरीचा आळ आणला. सासरे दुखावले. कामावरून अपमानित होऊन परतावं लागलं ना थोडा परिणाम झाला डोक्यावर. आपल्या शरीरालाच बिल्डिंग समजतात आता.’\n सांभाळ बिल्डिंगला. जुन्या बिल्डिंग सांभाळणारे तरुण हात असेच निर्मळ राहोत.’ सुनंदानं त्या तरुण मुलीचे हात चुंबिले आणि डोळे पुसत ती घराकडे वळली. जुन्या बिल्डिंग सांभाळत चला प्रिय तरुणांनो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलघरच्या घरी फेशियल करा, तरुण दिसा\nपुढीलमहाराष्ट्राची सटकली, त्यांना धडा शिकवणारच; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसहजीवनी या… ती माझी सावली\nसहजीवनी या : मला त्यांचा खूप अभिमान वाटतो\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलील��� शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/senior-musician-pandit-shantaram-chigri-passed-away-5955381.html", "date_download": "2018-11-15T05:56:36Z", "digest": "sha1:UJS7IOR5547CSJMKOS5RKTXH7TQP7WHB", "length": 7057, "nlines": 53, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Senior Musician Pandit Shantaram Chigri passed away | ज्येष्ठ संगीतज्ञ पंडित शांताराम चिगरी कालवश, वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास", "raw_content": "\nज्येष्ठ संगीतज्ञ पंडित शांताराम चिगरी कालवश, वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nमराठवाड्यातील ज्येष्ठ संगीतज्ञ पंडित शांताराम चिगरी (७९) यांचे सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.\nलातूर- मराठवाड्यातील ज्येष्ठ संगीतज्ञ पंडित शांताराम चिगरी (७९) यांचे सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गुरुजी या नावाने संगीतक्षेत्रात प्रसिद्ध असलेले शांताराम चिगरी यांचे मराठवाड्यासह राज्यभरात शिष्य आहेत. चिगरी गुरुजी यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सोमवारी दुपारी त्यांच्या अनेक शिष्यांच्या उपस्थितीत लातूर तालुक्यातल्या अंकोली शिवारातील त्यांच्या शेतात गुरुजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nपंडित शांताराम चिगरी यांचा जन्म १५ एप्रिल १९३९ रोजी खैनूर (जि. विजापूर, कर्नाटक) येथे झाला. देवीच्या आजारामुळे वयाच्या सहाव्या वर्षी अंधत्व आल्यामुळे त्यांना दादरच्या अंध शाळेत पाठवण्यात आले. त्यांच्या संगीतातील आवडीमुळे ते संगीत क्षेत्राकडे वळले. त्यांनी पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. नारायणराव व्यास, पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले. उस्ताद अहमदजान थिरकवा यांच्याकडून फरुखा���ाद घराण्याचे, पंडित बद्रिप्रसाद मिश्र यांच्याकडून बनारस घराण्याचे तर खलिफा नथ्थू खाँ यांच्याकडून दिल्ली घराण्यातील तबला वादनाची तालीम पूर्ण केली. १९७१ मध्ये चिगरी गुरुजी लातूरला आले आणि कायमचे इथेच रमले. त्यांनी १९७३ साली लातुरात सूरताल संगीत विद्यालयाची स्थापना केली.\nचिगरी गुरुजींच्या सांगीतिक कार्याची दखल घेत कर्नाटक सरकारने त्यांना २००८ मध्ये कलाश्री पुरस्कार देऊन गौरवले होते. महाराष्ट्र शासनाने नुकताच त्यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार दिला. अ. भा. गांधर्व मंडळाने नुकतेच त्यांना विशेष सन्मान पत्र देऊन गौरवले होते. गुरुजींनी काही महिन्यांपूर्वीच अ. भ. गांधर्व मंडळासाठी त्यांनी ६२६४ चौरस मीटरचा लातूरमधील भूखंड दान दिला आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://santosh-kale.blogspot.com/2012/04/blog-post_7019.html", "date_download": "2018-11-15T06:55:25Z", "digest": "sha1:OREFXSVUDSJQGRTWAMNNV3GDMKJOKCUA", "length": 37704, "nlines": 183, "source_domain": "santosh-kale.blogspot.com", "title": "JAY JIJAU: संस्कृतपेक्षा प्राकृत भाषाच जास्त जुन्या", "raw_content": "\nआम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु - जगद्गुरू संत तुकाराम महाराज\nसोमवार, ३० एप्रिल, २०१२\nसंस्कृतपेक्षा प्राकृत भाषाच जास्त जुन्या\n(मी संजय सोनवणी यांचा ब्लॉग नियमित वाचतो, त्यांचा मला आवडलेला लेख येथे प्रसिद्ध करीत आहे.)\nसंजय सोनवणी यांच्या ब्लॉगवरून साभार\nसंस्क्रुत भाषा नुसती पुरातन नव्हे तर ती इंडो-युरोपियन भाषा समुदायाची जननी आहे. भारतातील द्राविडियन भाषागट वगळता अन्य सर्वच भाषा संस्क्रुतोद्भव आहेत. संस्क्रुत ही साक्षात देववाणी असून ऋग्वे�� म्हणजे परमेश्वराचे नि:श्वास आहेत...अशी आपली बराच काळ समजुत आहे हे खरे. परंतु तसे पुरावे आहेत काय मुळात संस्क्रुत भाषा पुरातन आहे हा समज खरा आहे काय मुळात संस्क्रुत भाषा पुरातन आहे हा समज खरा आहे काय ग्रीक व ल्यटीन भाषासुद्धा संस्क्रुतमधुनच निर्माण झाली असे म्याक्समुल्लरने प्रथम मत प्रस्रुत केले व त्यांची सर्वच भाषाविदांनी री ओढली. यामागे म्यक्समुल्लरचा \"आर्य\" हे मध्य अशिया किंवा उरल प्रांतातुन क्रमश: टोळ्यां-टोळ्यांनी निर्गमीत झाले आणि काही टोळ्या युरोपात तर काही इराणमार्गे भारतात प्रवेशल्या असा तर्क होता. भारतात तेंव्हा ज्या दास-दस्यु ई.रानटी जमाती रहात होत्या त्यांना जिंकुन त्यांनी त्यांना चवथ्या, म्हणजे शुद्र वर्णात स्थान दिले असाही तर्क होता. परंतु सिंधु संस्क्रुतीचे अवशेष सापडल्यानंतर जोही काही वेदकाळ मानला जातो, त्याच्याही पुर्वी भारतात अत्यंत सम्रुद्ध व प्रगत संस्क्रुती अस्तित्वात होती हे प्रत्यक्ष भौतील अवशेषांमुळेच सिद्ध झाल्याने आर्य सिंद्धांताला बधा येवू लागली. तरीही प्रथम आर्यांनीच सिंधु संस्क्रुती नष्ट केली व त्यांन दास केले असे म्हणत तेही अंगलट यायला लगल्यावर सिंधु संस्क्रुती वैदिकांनीच निर्माण केली असे तर्क डा. मधुकर ढवळीकरांसारखे विद्वान प्रस्रुत करु लागले. आर्य नांवाचा कोणताही वंश अस्तित्वात नव्हता व ते बाहेरुन आले हेही खरे नाही हे आता असंख्य पुराव्यांवर सिद्ध झाले आहे. मग संस्क्रुतचे काय ग्रीक व ल्यटीन भाषासुद्धा संस्क्रुतमधुनच निर्माण झाली असे म्याक्समुल्लरने प्रथम मत प्रस्रुत केले व त्यांची सर्वच भाषाविदांनी री ओढली. यामागे म्यक्समुल्लरचा \"आर्य\" हे मध्य अशिया किंवा उरल प्रांतातुन क्रमश: टोळ्यां-टोळ्यांनी निर्गमीत झाले आणि काही टोळ्या युरोपात तर काही इराणमार्गे भारतात प्रवेशल्या असा तर्क होता. भारतात तेंव्हा ज्या दास-दस्यु ई.रानटी जमाती रहात होत्या त्यांना जिंकुन त्यांनी त्यांना चवथ्या, म्हणजे शुद्र वर्णात स्थान दिले असाही तर्क होता. परंतु सिंधु संस्क्रुतीचे अवशेष सापडल्यानंतर जोही काही वेदकाळ मानला जातो, त्याच्याही पुर्वी भारतात अत्यंत सम्रुद्ध व प्रगत संस्क्रुती अस्तित्वात होती हे प्रत्यक्ष भौतील अवशेषांमुळेच सिद्ध झाल्याने आर्य सिंद्धांताला बधा येवू लागली. तरीही प्रथम आर्यांनीच सिंधु संस्क्रुती नष्ट केली व त्यांन दास केले असे म्हणत तेही अंगलट यायला लगल्यावर सिंधु संस्क्रुती वैदिकांनीच निर्माण केली असे तर्क डा. मधुकर ढवळीकरांसारखे विद्वान प्रस्रुत करु लागले. आर्य नांवाचा कोणताही वंश अस्तित्वात नव्हता व ते बाहेरुन आले हेही खरे नाही हे आता असंख्य पुराव्यांवर सिद्ध झाले आहे. मग संस्क्रुतचे काय मुळ ऋग्वेद नेमका कोणत्या भाषेत लिहिला गेला होता मुळ ऋग्वेद नेमका कोणत्या भाषेत लिहिला गेला होता या प्रश्नांची उत्तरे येथे थोडक्यात तपासायची आहेत. (या विषयीचा माझा संशोधनपर ग्रंथ या वर्षाअखेर प्रसिद्ध होत आहे.)\n१. मुळात संस्क्रुत म्हणजे संस्कारीत, बदलवलेली क्रुत्रीम भाषा तर प्राक्रुत म्हणजे मुळची, नैसर्गिक भाषा. आता हा अर्थ सरळ व स्पष्ट असल्याने प्राक्रुत भाषेवरच संस्कार करुन जी भाषा बनवली गेली तीच संस्क्रुत हे उघड आहे. म्हणजे प्राक्रुत भाषा याच मुळच्या ठरतात.\n२. प्रत्येक भाषा ही आपली प्रादेशीक ओळख देते. उदा. मागधी, अर्धमागधी, (मगध प्रांतातील भाषा) माहाराष्ट्री प्राक्रुत, शौरसेनी, तेलगु इ. एवढेच नव्हे तर ग्रीक, डोरियन, अक्काडियन, ल्यटिन (ल्यटियनन या प्रांतात बनली म्हणुन) पर्शियन...ई. परंतु संस्क्रुत भाषेला असे प्रादेशिक संदर्भ नाहीत जसे ते पाली या भाषेलाही नाहीत. पालीला नाहीत कारण ती भाषा ग्रांथिक उपयोगासाठी प्रयत्नपुर्वक बनवली गेलेली सर्वात पहिली क्रुत्रीम ग्रांथिक भाषा आहे. संस्क्रुतही तशीच क्रुत्रीम भाषा आहे. त्यामुळेच तिला्ही कसलेही प्रादेशिक संदर्भ नाहीत.\n३. ग्रीक भाषेवर संस्क्रुतमधील काही मोजक्या शब्दांतील किरकोळ साधर्म्यामुळे तिचा प्रभाव होता व त्यातुनच ग्रीक भाषेचा जन्म झाला असे मानण्याचा प्रघात आहे. परंतु भाषाविद येथे हे विसरतात कि ग्रीक भाषेतील पहिला वाचला गेलेला लेख (लिखित) इसपु १७०० मधील आहे. ल्यटीन भाषेतील पहिला शिलालेख हा इसपु ६०० मधील आहे. इराणी भाषेची जननी संस्क्रुत आहे असेही मानण्याचा प्रघात आहे, परंतु या भाषेतीलही पहिला शिलालेख बेहुस्तिन येथील इसपु ५२२ मधील राजा दारियसचा आहे. सिंधु लिपी अद्याप वाचता आली नसली तरी त्यांही काळी लिपी होती याबाबत दुमत नाही. भारतात जुन्यात जुना (वाचला गेलेला) शिलालेख हा इसपु १००० मधील असुन तो व्रज (शौरसेनी) भाषेतील आहे. इसपु ३२२ पा��ुन पाली, अर्धमागधी, मागधी, तमिळ भाषेतील शिलालेखांची मात्र रेलचेल आहे. जर सम्स्क्रुत भाष्या इंडो-युरोपियन समुदायातील असती तर तिचीच अपत्ये मानल्या गेलेल्या भाषांत मात्र पुरातन लेख आढळतात. पण सम्स्क्रुत मात्र अर्वाचीन ठरते हे असे का\n४. हे लेख लिहिले गेले कारण त्या भाषांना स्वत:ची लिपी होती हेही उघड आहे. आश्चर्याची गोष्ट अशी कि संस्क्रुत भाषेतील (तोही प्राक्रुत-संस्क्रुत मिश्रीत...धेदगुजरी) शिलालेख गिरनारला सापडतो तो इसवी सनाच्या १५० चा. तोही ब्राह्मी लिपीतला, ज्यात तत्पुर्वीच इसपु १००० पासुन असंख्य प्राक्रुत शिलालेख कोरले गेलेले होते. सहाव्या शतकापासुन मात्र संस्क्रुत शिलालेखांचे प्रमाण वाढलेले दिसते. याचा अर्थ असा आहे कि मुळात संस्क्रुतला स्वत:ची कसलीही आणि कधीही लिपी नव्हती....भाषा पुरातन असती तर लिपी नक्कीच असती जशी ग्रीक, ल्यटीन, पर्शियन व भारतीय प्राक्रुत भाषांची होती. पैशाची भाषेत गुणाढ्याने कथासरिसागर लिहिले होते व त्यातील लाखभर पाने जाळली अशी कथा आहे...म्हणजे तो ग्रंथही मुळात लिखितच होता.\n५. प्रत्यक्ष पुराव्यांवरुन सातवाहन काळापर्यंत तरी संस्क्रुत ही कोणाचीही दरबारी भाषा नव्हती हा इतिहास आहे. सर्व राजकारभार प्राक्रुतातुन चालत असे. इसच्या १५० पर्यंत एकही शिलालेख वा नाण्यांवरील मजकुर संस्क्रुतात नाही. साहित्यही संस्क्रुत भाषेत नाही.\n६. चवथ्या शतकात साधलेल्या रामायणच्या संस्करणात सोडले तर खुद्द ऋग्वेद ते महाभारतात संस्क्रुत भाषेचे नांवही येत नाही. विपुल बौद्ध व जैन वाड्मयात कोठेही सम्स्क्रुत भाषेचे नांव येत नाही. पाणिनीला अभिजात सम्स्क्रुतचा श्रेश्ठ व्याकरणकार मानले जाते, परंतु इसवी सनाच्या पहिल्या शतकात त्याने लिहिलेल्या अष्टाध्यायीतही संस्क्रुत हा शब्द येत नसुन तो ज्याचे व्याकरण लिहित होता त्याला \"छंदस\" व \"भाषा\" असे म्हनतो...संस्क्रुत नाही. सर्वात महत्वाची नोंद घेण्याची बाब म्हणजे पाणिनी हा शैव होता. त्याच्या सुत्रांना महेश्वर सुत्रे अथवा शिव सुत्रे असेच म्हटले जाते. संस्क्रुतचा नंतरचा व्याकरणकार पतंजली हाही शैव होता.\n७. दुस-या-तिस-या शतकापुर्वीचा एकही संस्क्रुत म्हणवणा-या भाषेतील एकही लेख, राजाद्न्या, ग्रंथ, काव्य वा महाकाव्य वा पुराण मिळत नाही. उलट जैन व बौद्ध साहित्याचे हस्तलिखित पुरावे हे किमान सनपुर्व चवथ्या शतकापासुन आढळतात. खुद्द ऋग्वेद इसवी सनाच्या सहाव्या शतकात तमिलनाडुमद्धे ग्रंथबद्ध केला गेला. वेद मौखिक परंपरेने जपले असे मान्य जरी करायचे म्हटले तरी अन्य कोनताही व्यवहार संस्क्रुतातुन का नोंदला गेला नाही जर संस्क्रुत ही देशाची पुरातन भाषा होती व किमान ब्राह्मण-क्षत्रीय-वैश्य समाजाच्या नित्य बोलण्यातील व्यवहारातील भाषा होती...तर एकही तसा भौतीक पुरावा आजतागायत का मिळाला नाही जर संस्क्रुत ही देशाची पुरातन भाषा होती व किमान ब्राह्मण-क्षत्रीय-वैश्य समाजाच्या नित्य बोलण्यातील व्यवहारातील भाषा होती...तर एकही तसा भौतीक पुरावा आजतागायत का मिळाला नाही कारण ती भाषाच मुलात अस्तित्वात नव्हती.\n८. ऋग्वेदाची भाषा ही \"वैदिक संस्क्रुत\" आहे असे मानण्याचा प्रघात आहे, कारण ती पानीनिच्या व्याकरणशी फारसा मेळ घालत नाही. उलट तिचा मेळ प्राक्रुत व्याकरण व भाषेशी जास्त बसतो आणि त्याचे कारण स्वाभाविक आहे. ऋग्वेद रचना ही सनपुर्व २५०० ते सनपुर्व १७५० पर्यंत, म्हणजे किमान साडेसातशे वर्ष सुरु होती, असे मानण्याचा प्रघात आहे. परंतु या प्रदिर्घ कालावधीत भाषेत आपसुक जे कालौघात बदल घडत असतात (जशी चक्रधरांची---द्न्यानेश्वरांची मराठी व आजची...) तसे काहीएक बदल ऋग्वेदात आढळत नाहीत. इंग्रजीतही आपण शेक्सपियरची इंग्रजी आणि आजची इंग्रजी हा भेद सहज पाहु शकतो. जगात असे कोनत्याही भाषेबाबत...अगदी ग्रीक वा ल्यटीनबाबतही घडलेले नाही. मग ऋग्वेदाची भाषा का बदलत नाही याचे कारण असे कि मुळात वेद हे मुळात संस्क्रुतात रचलेच गेलेले नव्हते. असे असुनही सम्स्क्रुत पुरातन...देववाणी...असा भ्रम आपल्या डोक्यात बसला तो विल्ल्यम जोन्स व म्यक्समुल्लरमुळे. असा सिद्धांत मांडण्यात त्यांचे साम्स्क्रुतीक फायदे होते. पण येथील विद्वान मात्र फारच उत्तेजीत झाले. पण ते वरील प्रश्नांची उत्तरे देवू शकत नाहीत हे उघड आहे.\nआता प्रश्न पडतो तो असा कि नेमकी संस्क्रुत भाषा कधीची मुळात या भाषेचे कसलेही भौतीक पुरावे इसवी सनाच्या दुस-या शतकापार जात नसल्याने तिचा जन्म याच काळच्या आसपास झाला असे ठामपणे म्हनता येते. म्हणजे ही भाषा अगदी पालीपेक्षाही किमान ५०० वर्षांनी अर्वाचीन ठरते. पाली भाषा ही बौद्ध धर्मीयांनी मागधी-अर्धमागधी व शौरसेनीतील शब्द-व्याकरण यांचा मेळ घालत ग्रांथिक ���ारणांसाठी बनवली हे मी आधीच म्हटले आहे. मग बौद्ध धर्माचा प्रसार पालीमुळे देशभरच नव्हे तर विदेशातही होत आहे हे पाहुन वैदिक जनांनीही क्रुत्रीम भाषा बनवण्याचा निर्णय घेतला असावा. कारण मुळ वेद व ब्राह्मणे ज्या भाषेत लिहिली होती ती \"व्रचदा\" प्राक्रुत भाषेत. होय...याचे आता शेकडो पुरावे मला उपलब्ध झालेले आहेत. ही भाषा सिंध प्रांतातील लोक सोडले तर अन्यांना समजण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे बौद्ध धर्माच्या तुलनेत आपला धर्मप्रसार अधिक करायचा तर सर्व प्राक्रुत (अगदी द्रविड भाषांतीलही) शब्द घेत नवी भाषा बनवण्याखेरीज गत्यंतर उरले नव्हते. त्यामुळे वैदिक मंडळीने पालीच्या पायावर पावूल ठेवत वैदिक संस्क्रुतची निर्मिती केली. त्यात वेद, ब्राह्मणे अनुवादित केली.\nपानिनी या शैव श्रेष्ठाने पहिल्या शतकात वैदिक संस्क्रुतला धुत्कारत नवे व्याकरण लिहुन आगम (म्हणजे वेदांआधीचे) शैव ग्रंथ अभिजात संस्क्रुतात अनुवादित करण्याचा मार्ग मोकळा केला. ऋग्वैदिकांनी मात्र पाणीनीय व्याकरण फार उशीरा..म्हणजे सहाव्या शतकात स्वीकारले. सम्स्क्रुतला स्वत:ची लिपी नव्हतीच. त्यामुळे तमीळ ब्राह्मी, ब्राह्मी वा क्वचित खरोष्टी या प्रचलित लिप्या वापरात आणल्या. या भाषेला पहिला राजाश्रय मिळालेला दिसतो तो शक क्षत्रप रुद्रदामनाच्या काळात, कारण पहिला संस्क्रुतातील शिलालेख त्याचाच आहे तो आधीच म्हतल्याप्रमाणे धेडगुजरी...म्हणजे विकसीत होवु पाहणा-या सम्स्क्रुतातील आहे.\nमुळ ऋग्वेद व्रचदा प्राक्रुतातील आहे हे खुद्द ऋग्वेदातील शेष राहिलेल्या मुळ शब्दांवरुनच सिद्ध होते. उदा. सोम पवमान सुक्त. आजची सिंधी भाषा जरी कालौघात बदलली असली तरी पुरातन सिंधी रुपे त्या भाषेने जपलेली आहेत. मुळात ऋग्वेद रचना झाली तीच सिंधु नदीच्या खो-यातील सरस्वती नदीच्या काठी. त्यामुळे वैदिकांची मुळ भाषा (कारण ते बाहेर तर कोठुनही आलेले नाहीत हे तर पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे.) स्वाभाविकपणेच त्याच प्रदेशातील भाषा होती. धर्मकल्पना वेगळ्या होत्या एवढेच एकाच भौगोलिक प्रदेशात एकाच वेळीस दोन भिन्न टोकाच्या भाषा असु शकत नाहीत हा भाषाविदांनी मान्य केलेला व सर्वांच्याच अनुभवातील सिद्धांत आहे. तसेच एखादी भाषा बोलनारे लोक सर्वस्वी नष्ट होत नाहीत तोवर कितीही आक्रमणे झाली तरी त्या रहिवाशांच्या मुळ ��ाषेचा गाभा कदापि बदलत नाही. व्रचदा सिंधीतील मुळ ऋग्वेद पहिल्या शतकाच्या आसपास वैदिक संस्क्रुतात अनुवादित करण्यात आला...मुळ मंडलांचा क्रम बदलवला...बहुतेक अनावश्यक भाग काढुन टाकण्यात आला. तरीही हे अनुवाद करतांना ज्या मुळ व्रचदा सिंधीचे अर्थ माहित नव्हते ते शब्द तसेच ठेवले गेले. त्यामुळे अगदी सायनाचार्य असो कि यास्क, त्यांनाही ऋग्वेदातील अनेक ऋचा/शब्दांचा अर्थ लावता आला नाही. तोवर पाणिनीचे व्याकरण तयार झाले. पण या सा-याचा देशभर प्रसार-प्रचार व्हायला अजुन दोन-तिनशे वर्ष लागली. पुढची तीन-चारशे वर्ष संस्क्रुतने राज्यव्यवहार ते साहित्यक्षेत्रात अधिराज्य गाजवले...इतके कि मुळ प्राक्रुत ग्रंथ संस्क्रुतात झपाट्याने अनुवादित झाले...यातुन कालिदास, भवभुतीसारखे मुळ प्राक्रुत नाटककारही सुटले नाहीत. पण मग पुन्हा ही भाषा हळु हळु लोप पावली ती पावलीच.\nमग संस्क्रुत ही सर्व भाषांची जननी हा सिद्धांत का आला याला खरे तर राजकीय कारणे आहेत. म्यक्समुल्लर हा जर्मन पंडित या सिद्धांताचा जनक ठरला. युरोपियन (ग्रीस आणि रोम वगळता) कोणाचाही इतिहास पाचव्या शतकापार जात नव्हता. त्यांनाही त्यांची सांस्क्रुतीक पाळेमुळे भक्कम करायची होती. आर्यभाषागट सिद्धांतामुळे मात्र त्यांचाही इतिहास पुरातन ठरु शकत होता. कारण आर्य भाषा बोलणारे कधीतरी एकत्र होते आणि ते क्रमश: युरोप ते भारतात पसरले व स्थानिकांना सुसंस्क्रुत केले. हे सिद्ध केले कि आर्यन वंशवादाचा राजकीय लाभ जसा जर्मनांना होनार होता तसाच इंग्रजांनाही. भारतातील ब्राह्मण हे आपसुक त्यांचे पुरातन \"आर्यरक्ताचे बांधव\" ठरणार होते...म्हणजेच एतद्देशियांवर सत्ता गाजवणारे पहिले आक्रमक. विष्णुशास्त्री चिपळुनकर तर जाहीरपणे इंग्रजांना पुरातन रक्तबांधव म्हणु लागले ते यामुळेच. लो. टिळकांनीही तोच कित्ता गिरवला व \"आर्क्टिक होम इन वेदाज\" हा ग्रंथ लिहुन मोकळेही झाले. (नंतर डा. नी. र. वर्हाडपांडे यांनी टिळकांच्या सिद्धांताला ऋग्वेदाचाच आश्रय घेत फेटाळुन लावला) पण यामुळे जसा युरोपियनांचा राजकीय/सांस्क्रुतीक फायदा झाला तसाच येथील वर्चस्ववादी ब्राह्मणांचाही झाला व त्यांनी संस्क्रुतचा व आर्यवादाचा उद्घोष करायला सुरुवात केली. खरे तर या विदेशी प्राच्यविद्या संशोधकांनी सर्वात आधी प्राक्रुत भाषांकडेच लक्ष पुरवले ��सते तर संस्क्रुतचा फोलपणा व प्राचिनत्वावर तेंव्हाच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते, व आजचा हा साम्स्क्रुतीक गोंधळ मुळात निर्मानच झाला नसता. ट्रम्प सारख्या व्याकरणकाराच्या मात्र ही बाब लक्षात आली होती. त्याने प्राक्रुत भाषा याच पुरातन असुन सम्स्क्रुतचा जन्म अत्यंत अर्वाचीन आहे हे सिंधी भाषेचे पहिले व्याकरण लिहितांना १९व्या शतकात मांडले होते. ग. वि. केतकरांनीही माहाराष्ट्री प्राक्रुतातुनच संस्क्रुतचा जन्म झाला हे त्यांच्या द्न्यानकोशात मांडले होते. पण लक्षात कोण घेतो\nलिप्यांकित भाषा व अलिप्यांकित भाषा यातील भेद लक्षात घेतला असता तर ग्रीक, ल्यटीन भाषांवरील प्रभाव हा प्राक्रुतामुळे आहे व ते सिंधु संस्क्रुतीपासुन चालत आलेल्या व्यापारामुळे व सांस्क्रुतीक देवानघेवाणीमुळे आहे हे त्यांच्या सहज लक्षात आले असते. असो.\nप्राक्रुत भाषा याच पुरातन असून संस्क्रुतचा इतिहास इसवी सनाच्या दुस-या शतकापार जात नाही हे मात्र सर्वच उपलब्ध पुराव्यांवरुन ठामपणे सिद्ध होते. थोडक्यात संस्क्रुत ही अत्यंत अर्वाचीन भाषा असुन तिला अभिजाततेचा दर्जा देणेही चुक आहे. या भाषेतील ऋग्वेदासहित सर्व वाड्मय हे मुळ कोणत्या ना कोणत्या प्राक्रुतातुन अनुवादित केलेले आहे. मग प्रत्यक्ष पुरावे असलेले कथासरित्सागर घ्या, सिंहासन बत्तीशी घ्या कि रामायण महाभारत घ्या.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले Santosh Kale\nलेबले: भाषा, संजय सोनवणी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमी लिहित असलेले लेख योग्य आहेत का\nसत्यपालची सत्यवाणी- Satyapal Maharaj\nबहुजन स्त्री जीवन- अडवोकेट वैशाली डोळस\nमहासम्राट बळीराजा- व्याख्याते प्रदीपदादा सोळुंके\nआपल्या महाराष्ट्रातील हीरे (1)\nआम्ही नामदेवरायांचे वारकरी (1)\nएकाच ध्यास - बहुजन विकास (2)\nछ. शिवराय आणि रामदास (10)\nछ. संभाजी महाराज (2)\nछत्रपती शिवाजी महाराज (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (1)\nदै. मूलनिवासी नायक (2)\nबहुजनांचे खरे शत्रू (1)\nबळीराजा महोत्सव २०१२ (1)\nब्राम्हण बुद्धिमान असतात काय\nभारतारत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1)\nमराठा व कुणबी (1)\nमराठा सेवा संघ (1)\nमला आवडलेले लेख (1)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे (1)\nराजमाता जिजाऊ जन्मस्थळ (1)\nलखुजी राजे जाधव यांचा वाडा (1)\nवर्तमान पत्रातील लेख (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ( VBVP ) (1)\nवीर भगतसिंह विध्यार्ती परिषद (1)\nशिवशाहीर राजेंद्र कांबळे (1)\nसंत नामदेव ते संत तुकाराम (1)\nह. मो. मराठे (1)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-kashmir-news-terrorist-attack-4-killed-kashmir-shopian-3-were-aiding-him-101204", "date_download": "2018-11-15T06:42:17Z", "digest": "sha1:FPJFYI7EKGLSNNFPUG3K53S42HUIYXDW", "length": 11977, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news kashmir news terrorist attack 4 Killed In Kashmir Shopian 3 Were Aiding Him काश्मीर: लष्कराच्या कारवाईत एका दहशतवाद्यासह 4 ठार | eSakal", "raw_content": "\nकाश्मीर: लष्कराच्या कारवाईत एका दहशतवाद्यासह 4 ठार\nसोमवार, 5 मार्च 2018\nचेकपोस्टवर वाहन तपासणीसाठी संबंधित गाडी थांबवण्यास सांगितल्यानंतर लष्करी जवानांवर या गाडीतून गोळीबार करण्यात आला.\nशोपियाँ : काश्मीरच्या शोपियाँमध्ये एका दहशतवाद्यासह, त्याला मदत करणाऱ्या तीन जणांना ठार करण्यात लष्कराला यश आले.\nरविवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरच्या शोपियाँमधील चेकपोस्टवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराने चार जणांना ठार केले. गाडीत एका दहशतवाद्यासह इतर तीन जण होते, ते या दहशतवाद्याचेच सहकारी असल्याची माहिती लष्कराने दिली. या हल्ल्यात तेही ठार झाले आहेत. पण नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसून ते तिघे सामान्य नागरिक होते.\nरविवारी रात्री आठच्या सुमारास ही चकमक झाली. चेकपोस्टवर वाहन तपासणीसाठी संबंधित गाडी थांबवण्यास सांगितल्यानंतर लष्करी जवानांवर या गाडीतून गोळीबार करण्यात आला, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव शाहिद अहमद दार असे असून, तो शोपियाँचाच रहिवाशी असून त्याच्याजवळ शस्त्र सापडल्याचे समजते.\nश्रीनगर पोलिसांनी फुटीरतावाद्यांवर नियंत्रण रहावे यासाठी श्रीनगरच्या काही भागात बंद ठेवण्यात आला आहे. दक्षिण काश्मिरमधील इंटरनेट व रेल्वेसेवा काही वेळासाठी बंद करण्यात आली आहे, त्याचबरोबर तेथील बाजारपेठ देखील बंद करण्यात आली आहे. यामुळे काश्मीरमध्ये पुन्हा अशांतता पसरली आहे.\nमहिलेशी चॅटिंग करणे भोवले\nनागपूर - फेसबुकवरून महिलेशी चॅटिंग करणे युवकास चांगलेच महागात पडले. तीन युवकांनी त्याचे अपहरण करून चांगलाच चोप दिला. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या...\n��पहरणाच्या गुन्ह्यातील सहा जणांना ‘मोका’\nपुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली...\nसहाशे कोटींची कामे उद्यापासून\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/niti-ayog-invite-young-woman-sarpanch-25537", "date_download": "2018-11-15T07:14:22Z", "digest": "sha1:TF433I3C6S6PBUFYVTV7FH2QSJGXIJWC", "length": 15135, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "niti ayog invite young woman sarpanch युवा सरपंच योगिताची भरारी; नीती आयोगाचे निमंत्रण | eSakal", "raw_content": "\nयुवा सरपंच योगिताची भरारी; नीती आयोगाचे निमंत्रण\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nरामटेक : समाजाभिमुख आणि लोककल्याणकारी निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेली शीतलवाडी-परसोडा ग्रामपंचायतची युवा सरपंच योगिता गायकवाड हिला नीती आयोगातर्फे आयोजित पंचायतराज बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत 12 जानेवारीला ही बैठक होणार असून, यामध्ये महाराष्ट्रातून केवळ तीनच सरपंचांना निमंत्रित करण्यात आले आहे, हे विशेष.\nरामटेक : समाजाभिमुख आणि लोककल्याणकारी निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेली शीतलवाडी-परसोडा ग्रामपंचायतची युवा सरपंच योगिता गायकवाड हिला नीती आयोगातर्फे आयोजित पंचायतराज बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत 12 जानेवारीला ही बैठक होणार असून, यामध्ये महाराष्ट्रातून केवळ तीनच सरपंचांना निमंत्रित करण्यात आले आहे, हे विशेष.\nपंचायतराज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी या बैठकीत सरपंचांच्या सूचना मागविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, डॉ. बाबासाहेब घुले आणि योगिता हे तीन सरपंच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत. बैठकीत ग्रामीण राष्ट्रीय स्वराज, यशवंत पंचायतराज आदींमध्ये आवश्‍यक सुधारणा आणि महत्त्वाच्या तरतुदींसंदर्भात या तिघांनाही विचार मांडायचे आहेत. अलीकडेच नागपुरात झालेल्या ऍग्रोवनच्या सरपंच महापरिषदेत योगिताच्या प्रभावी वक्‍तृत्वाने अनेकांचे लक्ष वेधले होते. पोपटराव पवार आणि \"सकाळ-ऍग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी तिचे विशेषत्वाने अभिनंदन केले. रामटेक तालुक्‍यातील शीतलवाडी-परसोडा ग्रामपंचायतची पहिली सरपंच होण्याचा मान योगिता गायकवाड या सर्वसाधारण कुटुंबातील तरुणीला मिळाला. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या योगिताने ग्रामपंचायत लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. ग्रामसभेत महिलांची उपस्थिती वाढवली आणि लोकसहभागाचे वावडे असलेल्या इतर ग्रामपंचायतींपुढे तिने आदर्श उभा केला. योगिताच्या कार्याची दखल केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने घेतली. जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांनी योगिताला यासंदर्भात माहिती दिली. खासदार कृपाल तुमाने आणि माजी आमदार आशीष जयस्वाल यांनी तिला शुभेच्छा दिल्या.\n\"तनिष्का'च्या शिरपेचात मानाचा तुरा\nयोगिता ही शीतलवाडीच्या तनिष्का गटाची समन्वयकदेखील आहे. तिने बंद असलेली नगरधन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी \"तनिष्का'च्या माध्यमातून प्रयत्न केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना भेटून समस्या मांडली. पालकमंत्र्यांनी त्याची लगेच दखल घेऊन बैठक घेतली व योजना कायमस्वरूपी सुरू करण्याचे आदेश दिले. योजनेच्या दुरुस्तीसाठी 16 लाखांचा निधीही उपलब्ध झाला. तेव्हापासून ही योजनाही सुरळीत आहे. योगिताच्या या यशामुळे \"तनिष्का'च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.\nआदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र\nमंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nसहाशे कोटींची कामे उद्यापासून\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-satara-news-103012", "date_download": "2018-11-15T07:26:41Z", "digest": "sha1:KL4XS2GKGFCIK2UB5E2HP74C26ZC5V33", "length": 14849, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news satara news आमच्या नव्या घरात पाणी कवा येणार? | eSakal", "raw_content": "\nआमच्या नव्या घरात पाणी कवा येणार\nगुरुवार, 15 मार्च 2018\nसदरबझारमधील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. आमची सदरबझारमध्ये कोणतीही पाणीवितरण यंत्रणा पूर्वीपासून अस्तित्वात नाही. मग पाणी कसे द्यायचे, असे पालिका व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘शुक्रवार पेठेतील कोटेश्‍वर टाकीला पुरविण्यात येणारा भार पालिकेने कमी करावा. त्यानंतर हे वाचलेले पाणी आम्ही आंबेडकरनगराला देऊ,’ असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या दोघांच्या वादात आंबेडकरनगर झोपडपट्टीतील लोक आज ना उद्या पाणी मिळणार या आशेवर आहेत\nसातारा - स्वप्नवत वाटणारी योजना मजल- दरमजल करत अखेर साकार झाली. त्यांना हक्काची घरकुलं मिळाली. दीड महिना उलटून गेला; परंतु त्यांच्या नव्या घरांमधील नळांना अद्याप पाण्याचा ठिपूस नाही. पाण्याविना या कुटुंबांची आबाळ संपलेली नाही पत्रकार दिसला तर कोणी अधिकारीच पाहणी करायला आल्याच्या कल्पनेने ते ‘आमच्या नव्या घरांतील नळांना पाणी कवा येणार पत्रकार दिसला तर कोणी अधिकारीच पाहणी करायला आल्याच्या कल्पनेने ते ‘आमच्या नव्या घरांतील नळांना पाणी कवा येणार सायेब तेवढं पाडव्यापर्यंत तरी पाणी द्या अन्‌ आमचा सण गोड करा’ अशी विनवणी तेथील बायाबापडे करतात. लहान मुलं अत्यंत निरागस चेहऱ्यांनी अनोळखी माणसं न्याहाळत असतात; जणू ‘सायब पाणी देताय नव्हं’ असाच प्रश्‍न ते विचारतात\nकेंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधारणा योजनेअंतर्गत सदरबझारमध्ये आंबेडकरनगर झोपडपट्टीसमोरील जागेत ३३२ घरकुले बांधून पूर्ण आहेत. फेब्रुवारीत या घरकुलांचे ड्रॉद्वारे वाटपही झाले. मात्र, या रहिवाशांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. स्वप्नवत वाटणाऱ्या घरकुलांचा त्यांनी ताबा घेतला खरा; पण त्यांच्या मागील शुक्‍लकाष्ट काही संपलेले नाही.\nसदरबझार भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. या निवासी संकुलामध्ये मंजूर आराखड्यानुसार इमारतीच्या छतावर पाण्याच्या साठवण टाक्‍या बांधल्या आहेत. योजना पूर्णत्वास गेल्यानंतर पाणी कनेक्‍शनचा विषय समोर आला तेव्हा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या उंचीवर पाणी चढणार नाही, असे सांगून पाणी देण्याबाबत हात वर केले.\nत्यामुळे पालिकेने गेल्या वर्षी वाढीव काम काढून अडीच लाख लिटर क्षमतेची बैठी टाकी बांधली. प्राधिकरणाचे पाणी या टाकीत घेतले जाईल. नंतर ते पंपाने वर चढवून घरकुलांना गरजेनुसार देण्याचे नियोजन आहे. आता ही बैठी टाकी बांधून चार महिने उलटून गेले. लोक राहायला जाऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला, अजून या रहिवाशांना घरकुलांत पाणी मिळालेले नाही. संकुलाच्या परिसरात कोणी ही अनोळखी दिसलं तरी अधिकारीच पाहणी करायला आल्याच्या कल्पनेने रहिवाशी मागेमागे करतात. त्यांचे म्हणणे एकच असते ‘तेवढं पाडव्यापर्यंत तरी पाणी द्या अन्‌ आमचा सण गोड करा \n१२ वर्षे लांबला पदनिर्मितीचा पाळणा\nनागपूर - राज्यातील चार बीएससी परिचर्या महाविद्यालयात २००६ सालापासून प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी आणि सहायक प्राध्यापक पदांची प्रतीक्षा...\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची न���टिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/popatrao-pawar-write-water-article-saptarang-103602", "date_download": "2018-11-15T06:37:49Z", "digest": "sha1:RDGHQ4K6MHYZAB3ET4BCHPMMIUHSLJ5V", "length": 29550, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "popatrao pawar write water article in saptarang विभागणीची पद्धत बदलण्याची गरज (पोपटराव पवार) | eSakal", "raw_content": "\nविभागणीची पद्धत बदलण्याची गरज (पोपटराव पवार)\nरविवार, 18 मार्च 2018\nग्रामविकासाची संकल्पना साकार करायची असेल, तर ग्रामपंचायतींच्या विभागणीची रुढ पद्धत बदलण्याची गरज आहे. केवळ लोकसंख्येनुसार विभागणी न करता, वेगवेगळ्या समस्यांचा विचार करून विभागणी करायला हवी. या नव्या पद्धतीमुळं निधीचं वाटप करणं आणि समस्या सोडवणं या गोष्टी जास्त सोप्या, परिणामकारक होतील.\nग्रामविकासाची संकल्पना साकार करायची असेल, तर ग्रामपंचायतींच्या विभागणीची रुढ पद्धत बदलण्याची गरज आहे. केवळ लोकसंख्येनुसार विभागणी न करता, वेगवेगळ्या समस्यांचा विचार करून विभागणी करायला हवी. या नव्या पद्धतीमुळं निधीचं वाटप करणं आणि समस्या सोडवणं या गोष्टी जास्त सोप्या, परिणामकारक होतील.\nमहाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामविकासाची संकल्पना यशस्वी करण्यासाठी चौदावा वित्त आयोग महत्त्वाचा आहे; परंतु त्यासाठी समस्याधारित पंचायतीची विभागणी करणं गरजेचं आहे. त्यामुळं निधीवाटप करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी मदत होईल. त्यासाठी पंचायतींची नऊ प्रकारांमध्ये विभागणी करण्याची गरज आहे. 1) आदिवासी विभागातल्या ग्रामपंचायती, 2) वनक्षेत्रातील ग्रामपंचायती, 3) औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रातील ग्रामपंचायती, 4) शाश्वत पाणी असलेल्या भागातल्या ग्रामपंचायती, 5) शहरीकरण झालेल्या ग्रामपंचायती, 6) दुष्काळी भागातल्या ग्रामपंचायती, 7) पर्यटनक्षेत्र किंवा तीर्थक्षेत्र असलेल्या ग्रामपंचायती, 8) गौणखनिज क्षेत्रातल्या ग्रामपंचायती, 9) पूरग्रस्त भागातल्या ग्रामपंचायती असं वर्गीकरण केल्यास त्यांच्या समस्या सोडवणंही सुकर होईल.\nग्रामपंचायतींमध्ये असं असावं वर्गीकरण\nसध्या ग्रामपंचायतींचं वर्गीकरण करताना लोकसंख्येनुसार टप्पे केले जातात; परंतु त्यात नव्यानं सुधारणा करण्याची गरज आहे. त्यानुस��र पहिला टप्प्यात एक ते तीन हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायती घ्याव्यात. दुसऱ्या टप्प्यात तीन ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या, तर तिसऱ्या टप्प्यात पाच हजारांवरच्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती घ्याव्यात. त्याचप्रमाणं आदिवासी, जंगलव्याप्त, पूरग्रस्त, अवर्षणप्रवण आणि शहरानजीक असणाऱ्या ग्रामपंचायती असं वर्गीकरण करण्यात यावं. ग्रामपंचायतींचा दर्जा ठरवताना सर्व मूलभूत सोयी सुविधा गुणवत्तादायी देणाऱ्या ग्रामपंचायती, लेखापरीक्षण नियमित करणाऱ्या ग्रामपंचायती, तंटामुक्त ग्रामपंचायती, अतिक्रमण नसणाऱ्या, बॅंक थकबाकी नसणाऱ्या, वीजबिल थकीत नसणाऱ्या, शंभर टक्के कुटुंबांकडे रेशनकार्ड असणाऱ्या, कॅशलेश सुविधा असलेल्या, मुलींचं प्रमाण जास्त असणाऱ्या आणि नियमित मासिकसभा घेणाऱ्या, पाच वर्षांचा आराखडा तयार करणाऱ्या अशा प्रकारचं वर्गीकरण केलं जावं. वरील निकषांपैकी नव्वद टक्‍क्‍यांपेक्षा जास्त निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना \"अ- प्लस' दर्जा दिला जावा. ऐंशी टक्‍क्‍यांपेक्षा जास्त निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना \"अ' दर्जा, सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त निकष पूर्ण करणाऱ्यांना \"ब' दर्जा दिला जावा. वरीलपैकी पन्नास ते सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंयतींना सुधारण्याची संधी दिली जावी. अशा वर्गवारीनुसार निधी दिला जावा. कारण ग्रामपंचायत ही जनतेला सोयी आणि सुविधा पुरवणारी संस्था आहे. असं नियोजन झाल्यास पंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण होऊन दर्जा सुधारण्यास आणि सोयी-सुविधा देण्यास आपोआप मदत होईल. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांची जबाबदारी निश्‍चित होण्यास मदत होईल.\nचौदाव्या वित्त आयोगातून सरकारनं सर्वांसाठी खर्चाचं एकच धोरण ठरवून दिलं आहे. प्रत्यक्ष गावातल्या समस्या मात्र वेगळ्या असतात. त्यामुळं आर्थिक नियोजन करताना अडचणी येतात. त्यासाठी खालीलप्रमाणं वर्गीकरण झाल्यास ग्रामपंचायतींच्या समस्या सोडवणं अधिक सुकर होईल. नागरिकांच्या सूचनेनुसार सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना आर्थिक नियोजन करता येईल आणि ग्रामस्थांना शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते या सुविधा देता येतील. कामात पारदर्शकता येण्यास मदत होईल.\nआदिवासी विभागातल्या ग्रामपंचायती ः\nआदिवासी भागांत समस्या वेगळ्या आहेत. \"पेसा'अंतर्गत भागांत समस्या वेगळ्या आहेत. \"पेसा'अंतर्गत भागात रोजगाराशी संबंधित नियोजनाची गरज आहे. आदिवासी भागांतल्या ग्रामस्थांना आरोग्य, शिक्षण यांच्या मोठ्या अडचणी असतात. त्यासाठी वेगळ्या लेखाशीर्षाखाली निधी मिळाल्यास हा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही. सध्या आदिवासी भागासाठी वेगळा निधी असला, तरी थेट ग्रामपंचायतींना निधीवाटप होताना या समस्यांचं निराकरण होणं आवश्‍यक आहे.\nवनक्षेत्रातल्या पंचायतींमध्ये वन, वन्यजीवन संवर्धन आणि वन्यप्राण्यांपासून संरक्षण अशा वेगळ्या समस्या असतात. वन्यप्राण्यांपासून संरक्षण मिळणं, भरपायीबाबत पाठपुरावा अशा अनेक समस्या येतात. आदिवासी भागांतल्या समस्यांशी या ग्रामपंचायतींचं साम्य असलं, तरी या ग्रामपंचायतींच्या वर्गीकरणाची गरज आहे.\nऔद्योगिकीकरणाच्या क्षेत्रातल्या ग्रामपंचायती ः\nशहरीकरण आणि औद्योगिकीकरण झालेल्या पंचायतींच्या कार्यक्षेत्रात नियोजनात नसलेला एक मोठा कामगारवर्ग वास्तव्यास असतो. त्यांना सुविधाही द्याव्या लागतात आणि त्याचा अतिरिक्त ताण आर्थिक संबंधित ग्रामपंचायतींच्या आर्थिक नियोजनावर पडतो. शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते आणि स्वच्छता या सुविधा तर त्यांना पुरवाव्याच लागतात. यामध्ये स्थलांतरित मजूरवर्ग अधिक असतो. या मजूरवर्गाला सुविधा न पुरवल्यास त्याचा परिणाम स्थानिक मूळ ग्रामस्थांवर होतो. त्यासाठी अशा ग्रामपंयातींकडे निधी देताना आणि महसूलवसुलीबाबत वेगळी धोरणं असणं आवश्‍यक आहे.\nशाश्वत पाणी असलेल्या भागातल्या ग्रामपंचायती ः\nशाश्वत पाणी असणाऱ्या ग्रामपंचायतींना (धरणाचं पाणी) अतिरिक्त पाण्यामुळं रस्ते, शेती, दुरुस्तीवर येणारा खर्च मोठा असतो. ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातल्या अशा समस्यांचा ताण संबंधित ग्रामपंचायतीच्या आर्थिक नियोजनावर पडतो.\nशहरीकरण झालेल्या ग्रामपंचायती ः\nशहरीकरण झालेल्या ग्रामपंचायतींच्या समस्या वेगळ्या आहेत. ग्रामस्थांचं राहणीमान बदललेलं असतं. त्यामुळं तिथं चांगल्या सुविधा मिळण्याचीही अपेक्षा असते. त्यांची तुलना इतर ग्रामपंचायतींच्या सुविधांमध्ये करता येणार नाही. याबरोबरच इथली करवसुलीही वेगळी असते. वेगळ्या कामांसाठी मोठ्या निधीचीही गरज असते. त्यामुळं इतर ग्रामपंचायतींप्रमाणं समान निधीचा निकष इथं लागू होऊ शकणार नाही. शहरांत- उदाहरणार्थ, महानगरपालिका हद्दींत उद्यान, क्रीडांगण, शिक्षण, रस्ते यासाठी नगरनियोजन करून जागा आरक्षित केली जाते, तसं ग्रामपंचायती हद्दींत घडत नाही. त्यासाठी मोठ्या पंचायतींच्या विस्तारीकरणासाठी, उद्यान आणि क्रीडांगण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना व्हिलेज प्लॅन असावा. त्यामध्ये सर्व जागा निश्‍चित केल्या जाव्यात, जेणेकरून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळू शकतील. असं घडलं, तर चांगल्या प्रकारच्या कामाची स्पर्धा निर्माण होईल.\nदुष्काळी भागांतल्या ग्रामपंचायती ः\nदुष्काळी भागांतल्या पंचायतींमध्ये पिण्याचं पाणी आणि जलसंधारण या सर्वांत मोठ्या समस्या असतात आणि या आधारेच खर्चाचं नियोजन करावं लागतं. दुष्काळ, उन्हाळा अशा वेळी पाण्याची उपलब्धता करून देणं आणि स्वच्छ पाण्याचं नियोजन करणं अशा; तसंच आरोग्यविषयक अनेक समस्या असतात. याबाबत ठोस निधीची गरज असते.\nपर्यटनक्षेत्र आणि तीर्थक्षेत्र असलेल्या ग्रामपंचायती ः\nपर्यटनक्षेत्र किंवा तीर्थक्षेत्र या कार्यक्षेत्रातल्या पंचायतींना पिण्याचं पाणी, स्वच्छता, सामाजिक सुरक्षितता आणि सुविधांच्या नियोजनावर जास्त लक्ष द्यावं लागतं, या समस्यांच्या नियोजनासाठी निधी दिला पाहिजे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सुविधा देताना अतिरिक्त खर्चाचा ताण संबंधित ग्रामपंचायतींवर येतो.\nगौणखनिज क्षेत्रातल्या ग्रामपंचायती ः\nज्या भागात गौणखनिज आहे, त्याचं उत्खनन, वाहतूक आणि त्यामुळं होणारे प्रदूषण आणि रस्त्याचं नुकसान या गोष्टींवर जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यामुळं खनिजउत्पादनातला काही वाटा या पंचायतींना मिळाला पाहिजे. अशा प्रकारच्या नियोजनासाठी समस्याधारित मनुष्यबळ उपलब्ध होण्याची गरज आहे.\nपूरग्रस्त भागातल्या ग्रामपंचायती ः\nपूरग्रस्त भागातल्या ग्रामपंचायतींच्या समस्या वेगळ्या असतात. तिथं आपत्कालीन स्थितीला तोंड देण्याची यंत्रणा हवी असते. त्यासाठीचा खर्च वाढतो. त्याचा परिणाम इतर सुविधा देण्यावर होतो. त्यामुळं पूरग्रस्त असं स्वतंत्रपणे वर्गीकरण झाल्यास निधीही वेगळा मिळवता येऊ शकेल.\nस्वतंत्र तपासणी यंत्रणेची गरज\nग्रामपंचायतीच्या प्रत्येक महिन्याला झालेल्या कामकाजाबाबत तपासणी होण्याची गरज आहे. विविध विकासकामं, ग्रामस्थांना पुरवण्यात आलेल्या सोयी-���ुविधा, आर्थिक उलाढाल; तसंच इतर आवश्‍यक गोष्टींची पंचायत समितीबाहेरच्या तपासणी यंत्रणेमार्फत तपासणी होणं गरजेचं आहे. आर्थिक अनियमितता आढळल्यास एक महिन्याच्या आत संबंधितांवर कारवाई होऊ शकेल. हे घडलं, तर आर्थिक आणि सामाजिक शिस्त लागेल. त्याचा विकासामध्ये निश्‍चित फायदा होईल.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nनागपूर - राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nधुळे जिल्ह्यातील सर्वच सुतगिरण्यांमध्ये कापूस खरेदी बंद\nकापडणे (ता. धुळे) : जिल्ह्यात दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. बागायतदार शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी खेडा पध्दतीत कापसाची विक्री...\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/accident-on-mumbai-goa-highway-one-injure/", "date_download": "2018-11-15T06:47:14Z", "digest": "sha1:ZZK6MSOTFOBQB55CNBUQVTXA3SHRLLH7", "length": 6143, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कार अपघातात कुडाळचा युवक गंभीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कार अपघातात कुडाळचा युवक गंभीर\nकार अपघातात कुडाळचा युवक गंभीर\nकुडाळ : शहर वार्ताहर\nमुंबई- गोवा महामार्गावर आकेरी-हुमरस येथे झालेल्या कार अपघातात चेतन पडते (29, रा.कुडाळ बाजारपेठ) हा युवक गंभीर जखमी झाला. तर अन्य चारजणांना किरकोळ दुखापत झाली. रविवारी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास हा अपघात झाला. चेतन पडते याच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आलेे.\nकुडाळ बाजारपेठ येथील चेतन पडते, अभि गावडे, संकेत सडवेलकर, महेश शिरसाट व अभि गावडे यांची लहान भाची असे पाचजण कारने सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने येत होते. आकेरी-हुमरस दरम्यान चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगत गटारात पलटी झाली. यामध्ये कारच्या एअरबॅग फुटल्या, मात्र कारचे दरवाजे न उघडल्याने सर्वजण कारमध्ये काही काळ अडकून पडले. त्यांनी दरवाजाच्या काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला.\nअखेर वाहनधारक व ग्रामस्थांनी कारच्या काचा फोडून सर्वांना बाहेर काढले.\nयात चेतन पडते याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. राजन भगत व अन्य ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ.पंडीत व सहकार्‍यांनी उपचार सुरू केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आलेे. तर अन्य जखमींवर येथील खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले.\nअपघाताची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष आबा धडाम, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, सभापती राजन जाधव, नगरसेवक ओंकार तेली, सचिन काळप, सुनील बांदेकर, अश्‍विनी गावडे, साक्षी सावंत, संध्या तेरसे, संजय भोगटे, मयूर शिरसाट, मंदार शिरसाट, प्रसाद पडते, सौ.स्नेहल पडते, प्रसाद शिरसाट, राजू पाटणकर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी रूग्णालयात धाव घेतली होती. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Walking-towards-Pandharpur/", "date_download": "2018-11-15T06:14:04Z", "digest": "sha1:CD2I3RGVIHYWS36PJ72SY32I2LX7MY45", "length": 6675, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चालला गजर जाहलो अधीर लागली नजर कळसाला..! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › चालला गजर जाहलो अधीर लागली नजर कळसाला..\nचालला गजर जाहलो अधीर लागली नजर कळसाला..\nचालला गजर जाहलो अधीर\nपंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी कैवल्याचा पुतळा माउलींना घेऊन जाण्यासाठी राज्यभरासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले असून, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांच्या 187 व्या पायी वारी पालखी सोहळ्याचे ज्येष्ठ वद्य अष्टमी म्हणजेच शुक्रवारी (दि. 6) दुपारी चारच्या दरम्यान प्रस्थान होत आहे. प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, प्रस्थानदरम्यान कळस हलतो अशी भाविकांची भोळी श्रद्धा असून, प्रस्थानवेळी हजारो भाविकांची नजर कळसाकडे असणार आहेत.\nप्रस्थान दिवशी पहाटे पावणेतीन ते साडेचार यावेळी घंटानाद, काकडा आरती व पवमान अभिषेक होईल.साडेचार ते दुपारी बारा भाविकांच्या महापूजा व समाधी दर्शन. दुपारी बारा ते साडेबारा श्रींना नैवेद्य आणि भाविकांना दर्शन बंद करण्यात येईल. दुपारी साडेबारा ते दोन भाविकांना पुन्हा समाधी दर्शन खुले होईल. प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या 47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश देतील. या दरम्यान माउलींना पोशाख चढविण्यात येईल. तदनंतर वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत माउलींच्या पादुका ठेवण्यात येतील. संस्थानाच्या वतीने मानकर्‍यांना मानाची पागोटी वाटप केले जाईल. मंदिर प्रदक्षिणा करत पालखी खांदेकरी नाचत-गात महाद्वारातून मंदिराबाहेर आणतील. ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर समाज आरती होऊन पालखी नवीन दर्शनबारी मंडपात (गांधीवाडा) येथे विसावेल. शनिवारी (दि. 7) रोजी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल.\nमाउलींच्या पालखी प्रस्थानाचा कार्यक्रम\nपहाटे 2.45 ते 4.30 घंटानाद, काकडा आरती व पवमान अभिषेक.\nपहाटे 4.30 ते दुपारी 12 भाविकांच्या महापूजा व समाधीदर्शन.\nदुपारी 12 ते 12.30 श्रींना नैवेद्य आणि भाविकांना दर्शन बंद.\nदुपारी 12.30 ते 2.00 भाविकांना पुन्हा समाधी दर्शन खुले.\nदुपारी 2 नंतर प्रस्थान कार्यक्रमासाठी देऊळवाडा स्वच्छ करण्यात येईल.\nदुपारी 3.30 च्या दरम्यान प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या 47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश. यादरम्यान माउलींना पोशाख चढविण्यात येईल.\nदुपारी 4.00 वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-loksabha-election-is-easy-than-corporation-election-says-sharad-pawar/", "date_download": "2018-11-15T06:51:14Z", "digest": "sha1:7EWJ5O5O7DIZVIOOEOQMWZYFQBJX5ITQ", "length": 12858, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकसभा निवडणूक वॉर्डाच्या निवडणुकीपेक्षा सोपी : पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › लोकसभा निवडणूक वॉर्डाच्या निवडणुकीपेक्षा सोपी : पवार\nलोकसभा निवडणूक वॉर्डाच्या निवडणुकीपेक्षा सोपी : पवार\nलोकसभेमध्ये निवडून येण हे वार्डामध्ये निवडून येण्याच्या मानान सोपं आहे. मात्र, सतत तीस वर्ष वार्डातुन निवडून येणं कठीण असते. नागरिक सहजासहजी एकांच नगरसेवकावर इतके वर्ष विश्वास ठेवत नाहीत. मात्र, आबा बागुलांनी नागरिकांचा विश्वास आपल्या कामातून संपादन केला आहे. अवकाशातील रचना, वातानुकूलित यंत्रणा, अवकाशातील ग्रहण अशा आधुनिक तारांगणाची निर्मिती आबा बागुल यांनी केली आहे. पुण्यातील हे तारांगण अभ्यासक, विध्यार्थी आणि नागरिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. मला तारांगणाच्या उदघाटन समारंभाकरिता उपस्थित राहण्याची इच्छा होती. तळपायाला इजा झाल्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही. डॉक्टरांनी मला सक्तीची रजा घ्यायला लावली, असे भावपूर्ण उद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.\nनगरसेवक आबा बागुल यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेतर्फे विलासराव देशमुख थ्री-डी तारांगणाच्या उदघाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची ध्वनीचित्रफीत उदघाटन सोहळ्या प्रसंगी दाखविण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, महापौर मुक्ता टिळक, खासदार सुप्रिया सुळे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अमित देशमुख, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, पालिका आयुक्त सौरव राव उपस्थित होते.\nयावेळी शरद पवार म्हणाले, आजचा दिवस कामगारदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला महाराष्ट्रामध्ये महत्व आहे. या दिवशी विलासराव देशमुखांच्या नावाने तारांगण नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. विलासराव देशमुख आगळ्या-वेगळ्या प्रकारच वृक्ष होत. विलासरावांनी लोकांचा विश्वास संपादन करून स्वकर्तुत्वाने विधिमंडळात प्रवेश केला. त्यांना महाराष्ट्राची नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांना प्रकृतीने आधार दिला नाही. त्यांच्या नावाने असलेल्या या तारांगणाच्या वास्तुमुळे तरूण पिढीला अवकाशात काय चाललं आहे या पार्श्‍वभूमीला सूचित करण्याची संधी या तारांगणाच्या माध्यमातून मिळेल.\nआबा बागुल म्हणाले, विलासरावांच्या निधनामुळे चांगलं नेतृत्व लवकर आपल्यातून निघून गेल. त्यामुळे, कॉंग्रेस पोरकी झाली आहे. तारा हा चमकत असतो; त्याप्रमाणेच, चमकणार्‍या तार्‍याच नाव या तारांगणाला दिल आहे. या प्रकारचे हे जगातील पंचविसांवे आणि देशातील दुसरे तारांगण आहे.\nपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विलासराव शेवटच्या टप्यात देशाच्या विज्ञान, तंत्रज्ञान, भूविज्ञान खात्याचे मंत्री होते. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे, असे आपल्या संविधानात लिहीले आहे, हे राजीव गांधींचे स्वप्न होते. या तारांगणामुळे आज पुण्याला एक नवी ओळख मिळणार आहे. पुण्यात अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. त्यामध्ये या तारंगणाची भर पडणार आहे. विलासरावांना पुण्यानी घडवलं. त्यांचे महाविद्यालयीन जीवन पुण्यात झाले. त्यामूळे त्यांच्या स्मृती पुण्यात जपणे गरजेचे होते. त्यांच्या स्मृती जपण्याचे काम या तारांगणाच्या माध्यमातून होत आहे. विलासरावांच नाव यातून अजरामर राहणार आहे. असे तारांगण उभे करून वैज्ञानिक दृष्टिकोन आपण राज्यात निर्माण करायला हवा.\nगिरीश बापट म्हणाले, पुण्याच्या प्रतिष्ठेत या तारांगणामुळे भर पडली आहे. या कार्यक्रमातील भाषणातून आबा बागुलांनी आमदारकीचे तिकीट पृथ्वीराज बाबांकडे मागीतले. मात्र, यापुढे तेंच निवडून येथील की नाही याची खात्री नाही. तुम्ही आणखी तीस वर्षे नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागाची सेवा करा. प्रभागामध्ये आणखी बरेंच काही करण्यासारखे आहे. तुम्ही आमदारकीसाठी उभे राहीलात तर आमच्यापुढे समस्या निर्माण होतील.\nअमित देशमुख म्हणाले, एक चांगले काम विलासराव देशमुखांच्या नावाने पुण्यात सुरू होत आहे. विलासरावांना खर्‍या अर्थाने जपण्याच काम तुम्ही नागरिक करत आहेत. त्यांना साजेसे काम पुण्यात होत आहे, याचा मला आनंद आणि समाधान आहे. महाराष्ट्राला घडविण्यामध्ये पुण्याचा सिंहाचा वाटा आहे. या पुण्यामध्ये विलासरावांच्या नावाने तारांगण उभे राहते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. विलासरावांच लाडकं शहर पुणे आहे.\nअमीत देशमुखांना मनोहर जोशींचे शिवसेनेत आमंत्रण\nशिवसैनिक म्हणून काम करताना मला सर्व पदांवर काम करायला मिळाले. मात्र, राजकिय पद मिळविण्यापेक्षा आपण देशासाठी काय करतो याचा विचार केला पाहिजे. अमीत देशमुख यांनी आबा बागुलांना आमदारकीचे तिकीट मिळावे याकरिता विविध उपाय सुचविले. मी शिवसेनेत शिवसेनेच्या स्थापनेपासून आहे. मला कधीही कुठले पद मागावे लागले नाही. त्यामुळे, तिकडे (कॉंग्रेसमध्ये) काही मिळत नसल्यास तुम्ही इकडे (शिवसेनेत) यावे.मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Bhagyashree-177-girls-in-district/", "date_download": "2018-11-15T06:09:15Z", "digest": "sha1:JSSUEKB6SOX7JGBAEBZBEQ6CSRYEXDFU", "length": 6042, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात 177 कन्या ठरल्या ‘भाग्यश्री’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्ह्यात 177 कन्या ठरल्या ‘भाग्यश्री’\nजिल्ह्यात 177 कन्या ठरल्या ‘भाग्यश्री’\n‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना प्रोत्साहन अनुदानासाठी जिल्ह्यातील सर्व 89 प्रस्ताव पात्र ठरले आहेत. पात्र 177 कन्यांच्या नावावर लवकरच प्रोत्साहन अनुदान जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली. जिल्हा परिषदेत गुरूवारी महिला व बालकल्याण समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी होत्या. सदस्या संध्या पाटील, वंदना गायकवाड, शोभा कांबळे, कलावती गौरगौड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.\nमाझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत 1 व 2 मुलींवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या 89 दांपत्यांचे प्रस्ताव प्रोत्साहन अनुदानासाठी आले आहेत. दि. 1 ऑगस्ट 2017 नंतर एका मुलीवर शस्त्रक्रिया केली असल्यास मुलीच्या नावे 50 हजार रुपयांची बचत ठेव ठेवली जाते. दोन मुलींवर शस्त्रक्रिया केली असल्यास प्रत्येक मुलीच्या नावावर 25 हजार रुपये बचत ठेव ठेवली जाते. ही रक्कम संबंधित मुलींच्या नावावर लवकरच वर्ग केली जाईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. नायकवडी यांनी दिली. अनुदानाची रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत खात्यावर वर्ग करायची आहे. शासनाने ही अट रद्द करावी. संबंधित लाभार्थींना सोयीच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यास सहमती द्यावी, अशा मागणीचा ठराव करण्यात आला आहे, अशी माहिती प्रा. डॉ. नायकवडी यांनी दिली.\nराज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी युवती, महिलांना पुस्तक अनुदान\nसभापती प्राचार्या डॉ. नायकवडी म्हणाल्या, राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणार्‍या युवती व महिलांना जिल्हा परिषद महिला व बालकल्याणतर्फे मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी लागणार्‍या पुस्तकांसाठी 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत पुस्तक अनुदान दिले जाणार आहे. सन 2018-19 पासून ही योजना सुरू करण्यात येत आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्र���वादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Exports-of-milk-powder-20-Give-a-grant-of-6-rupees-to-the-farmers/", "date_download": "2018-11-15T06:06:37Z", "digest": "sha1:Q5KHMMTC4J4TMHIWRE2CYPSREXNXQZTJ", "length": 6993, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दूध पावडर निर्यातीला २०; शेतकर्‍यांना ६ रुपये अनुदान द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › दूध पावडर निर्यातीला २०; शेतकर्‍यांना ६ रुपये अनुदान द्या\nदूध पावडर निर्यातीला २०; शेतकर्‍यांना ६ रुपये अनुदान द्या\nराज्यातील दूध व्यवसायावर आलेले संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने दूध पावडर निर्यातीला 20 आणि राज्य सरकारने गाय दूध उत्पादकांना थेट 6 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य दूध उत्पादक कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.\nराज्यातील दूध संघ अडचणीत आणून ते गुजरातच्या अमूल दूध संघाला खरेदी करता यावेत, अशी परिस्थिती राज्य शासन तयार करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पाटील म्हणाले, सरकारने दूध व्यवसायासाठी जाहीर केलेेले पॅकेज तुटपुंजे आहे. सध्या देशात 2 लाख टन तर राज्यात 43 हजार टन दूध पावडर शिल्‍लक आहे. तिची किमान 160 रुपये किलो दराने विक्री होणे गरजेचे आहे.सध्या हे दर 120 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यातच पावडरला मागणीही नाही. त्यामुळे खरेदीदार गायीचे दूध स्वीकारण्यासही नकार देत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी पावडर निर्यातीला किमान 20 रुपये अनुदान देणे गरजेचे आहे. तसेच कर्नाटकप्रमाणे राज्य सरकारने दूध उत्पादकांना थेट सहा रुपये अनुदान द्यावे. तशी मागणी कृती समितीच्यावतीने पंतप्रधान मोदी यांच्याकडे करण्यात येणार आहे.\nदूध संघ अडचणीत आणण्याचा डाव...\nते म्हणाले, आता राज्य शासनाने गायीचे दूध 3.2 फॅटने व 8.3 एसएनएफने खरेदी करावे असे परिपत्रक काढले आहे. राज्यातील दूध संघांनी इतक्या कमी प्रतीचे दूध खरेदी केले तर त्याला बाजारपेठेत ग्राहक मिळणार नाहीत. त्यामुळे दूध संघ आणखी अडचणीत येणार आहेत. राजारामबापू दूध संघ तर या प्रतीचे दूध खरेदी करणार नाही. गुजरात व कर्नाटकमध्ये असा कायदा नाही. त्यामुळे राज्य शासन येथील दूध संघाबाबत वेगवेगळे कायदे करून दूध संघांच्य�� अडचणीत भर घालत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे वक्तव्यही त्याचीच प्रचिती देत आहे. राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, कार्यकारी संचालक सुरेश पटेल, अधीक्षक लालासो साळुंखे उपस्थित होते.\nदूध पावडरचा साठा खराब होण्याची भीती...\nराज्यातील दूध व्यवसायावर गंभीर असे संकट आले आहे. दूध पावडरीला मागणीच नसल्याने ती पडून आहे. तिची एक्सपायरी डेट एक वर्षाची असते. या पावडरीची एक्सपायर डेट संपत आली आहे. ती वेळेत विक्री झाली नाही तर मोठे नुकसान होणार आहे , असे पाटील म्हणाले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T07:06:05Z", "digest": "sha1:WQ3GCEE4WZPZQ5BTF335J3GRE5ND7HLA", "length": 6911, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बिंदूनामावलीच्या नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबिंदूनामावलीच्या नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ\nपुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टलवर बिंदूनामावलीची (रोस्टर) नोंदणी करण्यासाठी शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांना आता 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nप्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा पारदर्शकपणे भरण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांच्या बिंदूनामावलीची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्यांदा 3 ते 19 ऑक्‍टोबर असा नोंदणीसाठी कालावधी निश्‍चित केला होता. या कालावधीत केवळ 12 खासगी संस्थांनीच नोंदणी केली होती. त्यानंतर 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीत 114 संस्थांनी नोंदणी केली आहे. बहुसंख्य शासकीय संस्थांबरोबरच खासगी संस्थांनीही अद्याप नोंदणी केलेली आढळून येत नाही. आणखी संस्थांनी नोंदणी करावी, यासाठी आता 15 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘विधी’साठी यंदापासून नवी नियमावली\nNext articleएक पाऊल सकारात्मकतेचे\nअग्निशमन दल भरतीबाबतही “अभ्यास’\nसाखर कारखान्याच्या अडचणींमध्ये वाढ\nरस्ते खोदाईत कर्मचाऱ्यांचा सहभाग\nस्वाइन फ्लूचे आणखी 6 रुग्ण आढळले\n बालदिन कार्यक्रमावेळी अंगणवाडीला आग\nआरटीओ कार्यालय की, भंगारचे दुकान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/santosh-jadhav/page/3/", "date_download": "2018-11-15T07:03:25Z", "digest": "sha1:N56A5R7TDOMBLF5RS73TLSEBOD25CFY4", "length": 14970, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संतोष जाधव | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nनवी मुंबई पहिल्या तीन क्रमांकांत येऊन २० कोटींचे बक्षीस मिळवणार का याबाबत आता सर्वानाच उत्सुकता आहे.\nफेरीवाला सर्वेक्षण मार्चअखेर पूर्ण\nफेरीवाल्यांचे सर्वेक्षण मार्च अखेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार नवी मुंबई महापालिकेने केला आहे.\nनिमित्त : वंचित महिलांची अन्नपूर्णा\nआज अन्नपूर्णा महिला मंडळाचे काम पाच महत्त्वाच्या टप्प्यांवर जोमाने सुरू आहे.\nतांडेल मैदानात क्रीडांगणाचा विकास\nखेळाच्या मैदानासाठी १ कोटी एक लक्ष ५० हजार २४६ रुपये एवढा खर्च प्रस्तावित आहे.\nउद्यान विभाग व प्रशासनाच्या नियोजनाअभावी तिकीटविक्रीच सुरू झालेली नाही\nनवी मुंबईचा खाडीकिनारा असुरक्षित\nहातहोडय़ांचीही नोंद केली जावी, अशी मागणी मच्छीमार करत आहेत.\nनवी मुंबई शहर विकासित होत असताना सिडकोने महापालिकेकडे टप्प्याटप्प्याने कार्यभाराचे हस्तांतर केले.\nसव्वासहा कोटींचे समाजमंदिर वापराविना\nसानपाडा सेक्टर १० येथील भूखंड क्रमांक १८७ येथे महापालिकेने समाजमंदिर उभारले आहे\nधुळवडीत प्लास्टिक पिशव्यांचा वारेमाप वापर\nनवी मुंबईत चोर शिरजोर\nमहामुंबई परिसरातील पादचारी असुरक्षित असल्याचे वारंवार सिद्ध होत आ���े.\nज्वेल ऑफ नवी मुंबई काळवंडले\nज्वेल ऑफ नवी मुंबई हे नवी मुंबईतील एक आकर्षणस्थळ आहे.\nवास्तू विनावापर पडून राहणे टाळण्यासाठी महापौरांचा पायंडा\nनिमित्त : वंचितांचा आधारवड\nधर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेने फेब्रुवारी १९८३ मध्ये कांजूरमार्ग येथे संस्थेची स्थापना झाली.\nदत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बाधणीचा मार्ग मोकळा\nदत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बाधणीप्रश्नी स्थानिक नगरसेवक सुरज पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.\nदुकानाबाहेरील पोटदुकानांकडे नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष\nबेकायदा भंगारसाठय़ांमुळे शहराच्या स्वच्छता आणि सौंदर्याला गालबोट लागत आहे.\nप्रस्तावित भुयारी मार्गाला महापालिकेत २०१५ मध्ये परवानगी मिळाली होती\nनिमित्त : पिढी घडवणारे ग्रंथालय\nसामाजिक बांधिलकी जपणारी एक पिढी या ग्रंथालयाने घडवली आहे.\nनवी मुंबईत ७ फेब्रुवारीनंतर स्वच्छ सर्वेक्षण\nशहरांची संख्याही वाढल्याने स्पर्धा चुरशीची होणार असल्याची चिन्ह आहेत.\nगुळगुळीत पामबीचवर वाहने सुसाट\nवाटेतले अडथळे दूर झाल्यामुळे ताशी ६० किमीच्या वेगमर्यादेचे वाहनचालक उल्लंघन करू लागले आहेत.\nनिमित्त : वाचनाचा वसा\nसुरुवातीला अगदी मोजकीच पुस्तके असलेल्या या ग्रंथालयात सध्या ३१ हजार १५३ पुस्तके आहेत.\nशहर स्वच्छ, गावे गलिच्छ\nतुटके पदपथ, उघडी गटारे, पाण्याविना शौचालये\nविनापरवानाधारक फेरीवाले अधिक, दुसरी फेरीही लवकरच\nआगीशी खेळणाऱ्यांना सिडकोच्या नोटिसा\n२४ व्यावसायिकांना सिडकोने नोटिसा बजावल्या असून त्यांना ३० दिवसांची मुदत दिली आहे\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला ज���हिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratanigiri-news-water-issue-71344", "date_download": "2018-11-15T07:03:57Z", "digest": "sha1:LR5R3N255MGY4XWGONIXQYMBLWC6MMXB", "length": 15116, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratanigiri news water issue ना गैरव्यवहार, ना नागरिकांवर बोजा - राहुल पंडित | eSakal", "raw_content": "\nना गैरव्यवहार, ना नागरिकांवर बोजा - राहुल पंडित\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nसुधारित पाणी योजनेमध्ये कोणाताही गैरव्यवहार नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दरवाढ झाली आहे. जे पैसे आम्ही शीळ पाणी योजनेच्या दुरुस्तीवर खर्च करीत होतो, तेच पैसे या योजनेसाठी भरणार आहे. त्यामुळे शहरवासीयांवर कोणताही बोजा टाकणार नाही, अशी ठाम भूमिका नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी स्पष्ट केली.\nरत्नागिरी - शहरातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडून दिले. सुधारित पाणी योजनेमध्ये कोणाताही गैरव्यवहार नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दरवाढ झाली आहे. जे पैसे आम्ही शीळ पाणी योजनेच्या दुरुस्तीवर खर्च करीत होतो, तेच पैसे या योजनेसाठी भरणार आहे. त्यामुळे शहरवासीयांवर कोणताही बोजा टाकणार नाही. नागरिकांच्या हितासाठी मी झटणार, नळपाणी योजनेसंबंधी राळ उडवून ती रद्द करण्याचा विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी रत्नागिरीकरांच्या भवितव्यासाठी ही योजना होणारच, अशी ठाम भूमिका नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी स्पष्ट केली.\nनळपाणी योजनेला भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, अपक्षांन नगरसेवकांनी केलेल्या विरोधाला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, \"\"नागरिकांना भयानक पाणी प्रश्‍नाला तोंड द्यावे लागत आहे. पाणीपुरवठा हा शहराच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. नळपाणी योजनेमुळे 40 ते 50 वर्षांचा शहराचा पाणी प्रश्‍न सुटणार आहे.\nरत्नागिरीकरांच्या हातातोंडाशी आलेला घास तांत्रिक अडचणींमुळे निसटून जाऊ नये, या शुद्ध आणि विकासाच्या प्रामाणिक हेतूने ही योजना मंजूर करून घेतली आहे. यात गैरव्यवहार करण्याचा कोणताही हेतू नाही. विरोधकांनी कितीही विरोध केला तरीही जनतेच्या भल्यासाठी ही योजना होणारच.''\nनळपाणी योजनेची निविदा भरताना त्याचा दर 16 टक्‍क्‍यांनी वाढवला, या विरोधकांनी केलेल्या आर���पात तथ्य नाही. ही निविदा मंजूर झाली तेव्हा 2015-16 चे दर आणि आता जेव्हा प्रत्यक्ष काम सुरू होईल तेव्हा म्हणजे 2017-18 चे दर यात महागाई वाढल्याने फरक पडला आहे. जुन्या दरावर कोणताही ठेकेदार हे काम करू शकणार नाही. शिवाय निविदा बनवताना त्यात काही कामांचे खर्च, त्रुटी गृहीत धरलेल्या नाहीत. त्यामुळे मंजूर केलेल्या रकमेत भागवणं अशक्‍य असल्याने वाढीव रकमेची निविदा मंजूर करण्यात आली.\nपैसे वाचविण्याचे गणित करावे\nतांत्रिक बाबी आणि आचारसंहिता यामुळे आधीच या योजनेला उशीर झाला होता. वर्कऑर्डर काढायला आणखी उशीर झाला असता तर निधी परत गेला असता. त्यामुळे योजना त्वरित मंजूर करून घेतली. नवीन निविदेमुळे नागरिकांच्या खिशातले कराचे पैसे जाणार असल्याची ओरड विरोधक करीत आहेत. दरवर्षी दुरुस्ती व देखभालीसाठी 4 कोटी रुपये खर्च करतो, हे ते सोयीस्कर विसरले आहेत. आता 8 कोटींनी खर्च वाढलेला दिसत असला तरीही एकदा योजना झाली की पुढच्या 40 वर्षांत देखभाल दुरुस्तीचे किती पैसे वाचतील याचे गणित विरोधकांनी करावे, असा सल्लाही पंडित यांनी दिला.\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nसहाशे कोटींची कामे उद्यापासून\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र ���रकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Aurangabad-city-waste-issue/", "date_download": "2018-11-15T06:35:49Z", "digest": "sha1:UPQNLUCB54PH642GVT43DH6OS3YSND6R", "length": 8964, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कचरा‘कोंडी’ कायम; मनपाला दिलासा नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › कचरा‘कोंडी’ कायम; मनपाला दिलासा नाही\nकचरा‘कोंडी’ कायम; मनपाला दिलासा नाही\nगेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरातील कचरा साठविला जात असलेल्या नारेगाव येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी अंतरिम मनाई केली आहे. येथे कचरा टाकण्याविरोधात मांडकी, गोपालपूर, पळशी, पोखरी आणि महालपिंप्री या गावांतील काही नागरिकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीअंती खंडपीठाने निकाल राखून ठेवला. या संदर्भात दाखल याचिकेमध्ये म्हणणे मांडण्यात आले, की गेल्या 35 ते 40 वर्षांपासून औरंगाबाद शहरातील कचरा मांडकी गावाजवळील नारेगाव\nडेपोच्या 50 एकर जागेमध्ये जमा केला जातो आहे.\nआज त्या ठिकाणी तब्बल वीस लाख टन कचरा साठला आहे. या ठिकाणी दहा एकर जागेवर जमिनीखाली 60 फूट खोदून त्यातही कचरा भरण्यात आला आहे. हा कचरा या ठिकाणी कोणत्याही शासकीय, पर्यावरणीय, तसेच ग्रामपंचायतींच्या परवानगीविना शासनाच्या गायरान जमिनीमध्ये साठवला जातो आहे. या कचर्‍यावर कोणतीही प्रक्रिया न करता तो केवळ साठवला गेला. 2003 मध्ये देखील उच्च न्यायालयाने कचरा डेपो नारेगाव येथून 6 महिन्यांत हलविण्याचे आदेश दिले होते. तरीदेखील गेल्या 15 वर्षांत काहीही कार्यवाई झाली नाही.\nउच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत मनपाने फ���ब्रुवारी 2018 पर्यंत नारेगाव येथेच कचरा टाकला. कचर्‍यामुळे या ठिकाणी हवा, तसेच पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. त्याच्या परिणामी या परिसरात राहणार्‍या नागरिकांना विविध आजारांना सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. दमा, तसेच यकृताशी निगडित आजार येथे नित्याचे झाले आहेत. नवजात मुलांमध्येही या प्रदूषणामुळे विकृती निर्माण होत आहे.\nयाचिकेवरील सुनावणीदरम्यान अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी कचर्‍याच्या साठवणुकीचे दुष्परिणाम विशद केले. औरंगाबाद शहरातील कचरा हा शहराबाहेरील गावांतील नागरिकांच्या शिवारात जमा करणे हे त्यांच्या मूलभूत हक्‍कांचे उल्लंघन आहे. येथे परवानगीविना, अशास्त्रीय पद्धतीने वर्षानुवर्षे कचरा साठविल्याने नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. येथील सर्व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करावी आणि यामुळे आजार झालेल्यांवर उपचार, तसेच त्यांना भरपाई देण्यात यावी.\nमहापालिकाचा कचरा महापालिका हद्दीतच जिरवावा, अशा प्रकारे कचरा ‘डम्पिंग’ करण्याच्या बेकायदा कृतीची चौकशी समिती नेमून चौकशी करावी आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. सुनावणीअंती खंडपीठाने याचिका निकालासाठी राखीव ठेवली. निकाल लागेपर्यंत नारेगाव येथे कचरा टाकण्यास अंतरिम मनाई केली. या प्रकरणी ग्रामपंचायतीतर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी काम पहिले. अ‍ॅड. दीपांजन रॉय यांनी त्यांना साह्य केले. शासनातर्फे अ‍ॅड. अमरजितसिंह गिरासे, मनपातर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, केंद्र शासनातर्फे अ‍ॅड. संजीव देशपांडे, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. महेंद्र नेर्लीकर काम पाहात आहेत. कांचनवाडीकरांचीही याचिका कांचनवाडीत कचरा टाकण्यास विरोध करणारी याचिका नागरिकांनी मंगळवारी (दि.6) दाखल केली. या प्रकरणी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश हायकोर्टाने दिले.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Bharat-karuna-Waghmare-all-the-suspects-cocoa/", "date_download": "2018-11-15T06:07:23Z", "digest": "sha1:3NN2GGW4JOHRKKU74QT26EQTVY2ICNFK", "length": 8732, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भरत कुरणे, वाघमारेसह सर्व संशयितांना‘कोका’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › भरत कुरणे, वाघमारेसह सर्व संशयितांना‘कोका’\nभरत कुरणे, वाघमारेसह सर्व संशयितांना‘कोका’\nबंगळूर/ पुणे : प्रतिनिधी\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सर्व संशयितांना ‘कोका’ अर्थात कर्नाटक संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लावण्याचा निर्णय विशेष तपास पथकाने (एटीएस) घेतला आहे. या कायद्याखाली गुन्हा नोंदवल्यास संशयितांना जामीन मिळणे दुरापास्त असते. लंकेश हत्या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक झाली आहे. त्यात बेळगावातील भरत कुरणे आणि विजापुरातील परशुराम वाघमारे यांचाही समावेश आहे. सर्वांवर ‘कोका’खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कायद्याखाली तपास पथकाला संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी मिळतो. तर भादंवि कलमांखाली 100 दिवसांत आरोपपत्र दाखल करावे लागते.\nदरम्यान, महाराष्ट्रातील अँटी टेरर स्क्‍वॉडकडून (एटीएस) मुंबईतील नालासोपारा येथे तिघा संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांना पुणे येथे नेण्यात आले असून कर्नाटकातील विशेष तपास पथक (एसआयटी) त्यांची चौकशी करत आहे. संशयितांकडून जप्‍त केलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेली पिस्तूल असल्याचा संशय असून, त्या द‍ृष्टीने तपास सुरू आहे.\n10 ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे एटीएसने कारवाई करून वैभव राऊत (40), सुधन्व गोंधळेकर (39) आणि शरद कळसकर (25) यांना अटक केली होती. सुधन्वकडून 11 पिस्तूल आणि बॉम्ब जप्‍त करण्यात आले. गौरी लंकेश हत्येतील मास्टरमाईंड अमोल काळे याचा या संशयितांबरोबर संपर्क होता. त्याने दिलेल्या सुगाव्यानंतर नालासोपारा येथे छापा घालण्यात आला होता.\nगौरी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल एसआयटीच्या ताब्यात असल्याचे समजते. 7.65 एमएमची पिस्तूल हत्येसाठी वापरण्यात आली होती. त्याचा शोध घेतला जात आहे. शरद कळसकरच्या नावाचा उल्‍लेख काळेच्या डायरीत सापडला आहे. पण, हत्येतील त्याच्या भूमिकेबाबत कोणतीच स्पष्ट माहिती मिळालेली नाही. प्रकरणातील प्रमुख संशयित सुजीतकुमार ऊर्फ प्रवीण हा हत्येनंतर काही दिवस सुरतमध्ये होता. त्याला कळसकरने आसरा दिल्याची माहिती मिळाल्याने एसआयटीकडून त्याचा सुगावा शोधला जात आहे.दाभोलकर, पानसरे आणि डॉ.कलबुर्गी हत्यांमागे या संशयितांचा हात असून त्याबाबतचे पुरावे एसआयटीला मिळाले आहेत. 31 मे रोजी अमोल काळेला अटक केल्यानंतर त्याच्या डायरीत निहाल ऊर्फ दादाचे नाव होते. संशयित वाघमारे यानेही चौकशीवेळी निहालचे नाव ऐकल्याचे सांगितले.\nहत्यांसाठीच 22 जणांना प्रशिक्षण\nकेवळ विचारवंत आणि पुरोगामी व्यक्‍तींच्या हत्येसाठीच 22 जणांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मास्टरमाईंड अमोल काळेने 60 जणांना संघटनेत प्रवेश दिला होता. त्या सर्वांची आवश्यक माहिती त्याने डायरीत लिहून ठेवली. त्यापैकी 22 जणांची निवड त्याने प्रशिक्षणासाठी केली. त्या सर्वांना बेळगावातील भरत कुरणेच्या जांबोटीजवळच्या (ता. खानापूर) येथे असणार्‍या शेतात तसेच मडिकेरी, गोवा आणि पुणे येथील निर्जन ठिकाणी ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या केवळ काहीजणांची माहिती मिळाली आहे. याबाबत महाराष्ट्र आणि गोवा पोलिसांना कळविण्यात आले आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Narendra-Darade-Parvez-Kokani-filed-nominations/", "date_download": "2018-11-15T06:08:25Z", "digest": "sha1:D2H4JJK3NGRIEGLRGMNIOVL233BRQMHM", "length": 8477, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नरेंद्र दराडे, परवेझ कोकणी यांचे अर्ज दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नरेंद्र दराडे, परवेझ कोकणी यांचे अर्ज दाखल\nनरेंद्र दराडे, परवेझ कोकणी यांचे अर्ज दाखल\nविधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी (दि.3) अनेक नाट्यमय घडामोडी पाहावयास मिळाल्या. शिवसेनेतर्फे नरेंद्र दराडे यांनी अर्ज दाखल केला. जिल्हा बँकेचे संचालक परवेझ कोकणी यांंनीदेखील अर्ज भरल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. दरम्यान, सात जणांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेतर्फे नरेंद्र दराडे यांनी दोन अर्ज सादर केले. दराडे यांचे बंधू किशोर यांनी सेनेतर्फे डमी अर्ज भरला आहे. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, बबन घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nजिल्हा बँकेचे संचालक कोकणी यांनी ऐनवेळी दोन अर्ज दाखल केले आहेत.\nविशेष म्हणजे कोकणी यांच्या अर्जावर सुचक म्हणून त्र्यंबकेश्‍वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सायली शिखरे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. काँग्रेसचे ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनी अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवारी दाखल केली. पक्षाने प्रथम त्यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र, ऐनवेळेस त्यांना अपक्ष अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले.राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा एबी फॉर्म गुरुवारी दाखल करण्यात आला. मात्र, यावेळी पक्षातर्फे यतींद्र पाटील यांचाही डमी अर्ज भरण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीसह इतर पक्षांमधील सार्‍यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. देवळा विकास आघाडीचे अशोक आहेर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर नगरपंचायतीमधील देवळा विकास आघाडी व विरोधी जनशक्ती विकास आघाडीच्या सदस्यांनी सूचक म्हणून स्वाक्षर्‍या केल्या आहेत. देवळा व सटाणा नगरपंचायतींमधील अनुक्रमे 19 व 10 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा आहेर यांनी केला.\nकाँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्‍वर गायकवाड हे अर्ज भरण्यासाठी सव्वादोन वाजता जिल्हाधिकार्‍यांच्या दालनाजवळ पोहोचले. मात्र, त्याचवेळी पक्षातर्फे त्यांना भ्रमणध्वनीवर राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली असून, अर्ज भरू नका असे निर्देश देण्यात आले. परिणामी गायकवाड यांनी माघार घेत एबी फॉर्म पक्षाकडे जमा केला. अर्ज भरण्यासाठी शेवटचे आठ मिनिटे बाकी असताना पक्षनिरीक्षक मनोज शिंदे व नामदेव पवार यांनी गायकवाड यांना अपक्ष अर्ज दाखल करण्यास सांगितले. काँगे्रसने आता अपक्ष का होईना त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.\nजिल्हा निवडणूक शाखेकडे दाखल झालेल्या अर्जांची शुक्रवारी (दि.4) छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. माघारीसाठी सोमवारपर्यंत (दि.7) मुदत देण्यात आली आहे. माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/election-procedure/", "date_download": "2018-11-15T06:29:32Z", "digest": "sha1:FHA5JGEHCYX3XSNZJHL6FZNVOPD3ZNPE", "length": 18137, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "नागपूरमध्ये निवडणुकीची जय्यत तयारी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nनागपूरमध्ये निवडणुकीची जय्यत तयारी\nनागपूर – नागपूर महानगरपालिकेची निवडणूक पुढील महिन्यात होणार असून राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत तर प्रशासनही निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. या निवडणुकीकरिता शहरात २८०० बुथ तयार करण्यात येणार असून जवळपास १२ हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामात तैनात असतील, अशी माहिती सहायक आयुक्त (निवडणूक) महेश धामेचा यांनी दिली.\nमहापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होत आहे़. शहरात ३८ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. एका प्रभागात तीन इतर सर्व प्रभागात चार वॉर्डाचा समावेश आहे. प्रभागातील प्रत्येक वॉडार्साठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असणार असून आयोगाने रंगही निश्चित करून दिले आहेत. मतदारांना त्यांच्या प्रभागातून चार नगरसेवकांना निवडून द्यायचे आहे. मतदारांना त्यांचा प्रतिनिधी निवडताना अडचण होऊ नये म्हणून मतदान यंत्रावर प्रत्येक वॉर्डाची स्वतंत्र मतपत्रिका लावण्यात येणार असून त्यावर उमेदवाराचे नाव आणि चिन्हाचा तपशील असेल. निवडणूक आयोगाच्या यादीत एकूण ६२ निवडणूक चिन्हांचा समावेश आहे़. या निवडणुकीत तब्बल २८०० बुथ तयार करण्यात येणार असून एका बुथमध्ये ७५० ते ८०० मतदार असतील. तर, सर्व बुथमध्ये एकूण १२ हजार कर्मचारी तैनात असतील़. शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश नसेल. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी न���वडणूक निर्णय अधिकारी, १२ तहसीलदार व १२ उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे़\nमहापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक विभागातर्फे ३ हजार इव्हीएम मशीनची मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसात या इव्हीएम मशीन्स महापालिका निवडणूक विभागाकडे येतील. मशीन्स तपासण्याची प्रक्रिया करण्यात येत असून प्राप्त झालेल्या सर्व ईव्हीएम मशीन्स यशवंत स्टेडियम स्थित स्ट्राँगरूममध्ये सील करून ठेवण्यात येतील. मतदानाच्या आदल्या दिवशी मशीन्स बूथवर पाठविण्यात येतील.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमेगाब्लॉक: आहे रविवार म्हणून प्रवाशांचे मेगाहाल\nपुढीलचंदू चव्हाण करणार आजींच्या अस्थींचे विसर्जन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/kashmir/all/page-3/", "date_download": "2018-11-15T06:52:30Z", "digest": "sha1:U5QALWTKEE6VWIPBA47A7UVQGEKXJXUP", "length": 11088, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kashmir- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nजम्मू आणि काश्मीरमध्ये भुस्खलन, 7 जण ठार,30 जखमी\nजम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये सियाड बाबा या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले. तर 30 हून अधिक लोक गंभीर झाले.\nKashmir: सीआरपीएफ दलावर दहशतवादी हल्ला, दोन जवान जखमी\nअमरनाथ यात्रेदरम्यान दरड कोसळली, 5 जणांचा मृत्यू\nकाश्मीरमध्ये 'सुपर 500' महिला कमांडो रोखणार दगडफेक \nखराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली, मुसळधार पावसाचा अंदाज\nलष्कराच्या 'हिटलिस्ट'वरच्या आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा\nLOVE STORY: इंदिरा गांधींसारखीच आहे मेहबूबा मुफ्तींची प्रेम कहाणी\nसोनिया आणि राहुल गांधीही लवकरच जेलमध्ये-सुब्रमण्यम स्वामी\nदहशतवादी दगडांऐवजी फेकतायत शक्तीशाली ग्रेनेड, सुरक्षादलंही वैतागली\n'काश्मीरच्या जनतेला हवं स्वातंत्र्य'\nजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला, 10 जवान जखमी तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nकाश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांचा खात्मा करणार 'NSG'ची बलाढ्य फौज\nकोण असतील जम्मू काश्मीरचे पुढचे राज्यपाल \nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/aarati-solanki-from-big-boss-interview-288074.html", "date_download": "2018-11-15T06:24:59Z", "digest": "sha1:SUCTGW26CALSB44KRCYU6EZN5QEFG2HO", "length": 14103, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'", "raw_content": "\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दो��ांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nमहाराष्ट्र 3 days ago\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nVIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण\nVIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/sharad-pawar-at-udayan-raje-bhosle-birthday-celebration-283095.html", "date_download": "2018-11-15T07:08:15Z", "digest": "sha1:D7HGTGHDKKKT7NFMSUQ5XBYDR64JB3PG", "length": 14489, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'उदयनराजे हे रयतेचे राजे'", "raw_content": "\nमराठा आरक्षण : आता फडणवीस सरकार तामिळनाडू आरक्षण पॅटर्न स्वीकारणार का\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nमराठा आरक्षण : आता फडणवीस सरकार तामिळनाडू आरक्षण पॅटर्न स्वीकारणार का\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठ��� किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'उदयनराजे हे रयतेचे राजे'\n'उदयनराजे हे रयतेचे राजे'\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nमहाराष्ट्र 3 days ago\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nVIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण\nVIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले\nमराठा आरक्षण : आता फडणवीस सरकार तामिळनाडू आरक्षण पॅटर्न स्वीकारणार का\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7697-man-makes-film-and-plastered-4000-posters-to-find-girl-he-met-on-train", "date_download": "2018-11-15T06:38:57Z", "digest": "sha1:WZWOVSKXNQ7WX3VY73KABMJV6MTONADP", "length": 6070, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "प्रेमाची 1 नजर, 4000 पोस्टर्स... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्रेमाची 1 नजर, 4000 पोस्टर्स...\nपुण्यातील एका प्रियकराने काही दिवसांपूर्वी प्रेयसीची माफी मागण्यासाठी 'शिवडे मला माफ कर', असे पोस्टर्स रोडवर लावले होते. आता अशीच एक घटना कोलकाता शहरात घडली आहे.\nराज्य पर्यावरण विभागात काम करणाऱ्या बिश्वजीत पोद्दार हा एका मुलीच्या प्रेमात पडला. ऑफीसमधून घरी जाताना त्याने रेल्वेमध्ये तरूणीला पाहिले आणि पहिल्या नजरेत प्रेम झाले. त्या तरूणीला शोधण्यासाठी त्याने कोलकातामधील कोन्नगर आणि बल्ली या मार्गावर ४ हजार पोस्टर्स लावली. तसेच त्याने युट्यूबवर सात मिनिटांची फिल्म तयार करून अपलोड केली आहे.\nया फिल्मच्या शेवटी असे दाखवले आहे की पोद्दार त्या मुलीला सांगतोय, 'मी स्टेशनवर तूझी वाट पाहत आहे, जर तू ही फिल्म पाहत असशील तर मला संपर्क कर.' पोद्दार याने या चित्रपटाचे नाव 'कोन्नगर कोने (कोन्नगरची वधू)' असे दिले आहे.\nटीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर दमदार खेळी\nमोरूच्या ‘मावशी’च्या पोस्टवरून फेसबुक वॉर\n...तर या रंगाचा टेडीबिअर दिला तर तुमच लव्ह रिलेशनशिप होईल आणखी स्ट्रॉंग\nजे तु्म्ही कधीही केले नाही किंवा केले असेल ते पून्हा करा; तुमचं सिक्रेट #ValentineDay सेलिब्रेशन\nअन् त�� आत्महत्या करण्यास निघाला...\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/8fe8fe0140/online-rokaenasopah-premium-luxury-industry-rising-star", "date_download": "2018-11-15T07:13:39Z", "digest": "sha1:XSUAL52E4PG7IAXYLUOSVIMRTXT56OLO", "length": 17089, "nlines": 92, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "रॉकएनशॉपः ऑनलाईन प्रिमियम लक्झरी उद्योगातील उगवता तारा", "raw_content": "\nरॉकएनशॉपः ऑनलाईन प्रिमियम लक्झरी उद्योगातील उगवता तारा\nभारतात लक्झरी ब्रॅंडची बाजारपेठ चांगल्याप्रकारे विकसित होताना दिसत आहे. प्राईसवॉटरहाऊस कूपर्सने तर्फे २०१३ मध्ये जागतिक किरकोळ (रिटेल) कपडे उद्योगाचा अभ्यास करण्यात आला होता. यावेळी काही रंजक गोष्टी उघड झाल्या. या अभ्यासादरम्यान आपली मते नोंदविलेल्या ४२ टक्के भारतीय लोकांनी आपण स्टाईल्स आणि ब्रॅंडच्या सेलिब्रिटी कल्चरने ( सुप्रसिद्ध किंवा लोकप्रिय व्यक्तींची संस्कृती) प्रभावित झाल्याचे मान्य केले.\nमुख्य म्हणजे देशातील लक्झरी ब्रॅंडचे सुमारे चाळीस टक्के ग्राहक हे महानगरांबाहेरचे असल्याने, लक्झरी ब्रॅंडच्या निवडीतील मोठा वाटा हा टीयर २ आणि टीयर ३ शहरांचा आहे. तर आणखी एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वार्षिक आंतरराष्ट्रीय इ कॉमर्स लक्झरी विक्रीपैकी ८० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची विक्री ही भारतात होते. लक्झरी बाजारपेठेतील वाढती मागणी आणि व्यवसायाच्या संधीची जाणीव प्रिया सचदेव यांना झाली आणि या क्षेत्रात काहीतरी करुन पहाण्याचे त्यांनी ठरविले आणि यापूर्वी मॉडेल, अभिनेत्री, आर्थिक विश्लेषक म्हणून काम केलेल्या प्रिया यानिमित्ताने उद्योजिका बनल्या... रॉकएनशॉपच्या माध्यमातून त्यांचा प्रिमियम लक्झरी फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रॅंडस् च्या ऑनलाईन बाजारपेठेत प्रवेश झाला.\n२०१४ मध्ये सुरु झालेल्या रॉकएनशॉपचे लक्ष्य आहे ते ‘स्टाईल रिच, टाईम पुअर कस्टमर्सची’ (अर्थात स्टाईलबाबत जागरुक पण वेळेची कमी असलेल्या ग्राहकांना) प्रिमियम आणि लक्झरी ब्रॅंडबरोबर गाठ घालून देण्याचे... “ या व्यासपी���ाच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक ब्रॅंडस् आणि उत्पादने सहजपणे पहाता आणि खरेदी करता येतात आणि मुख्य म्हणजे ही उत्पादने तुम्हाला अगदी घरपोच मिळू शकतात,” प्रिया सांगतात.\nआंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ब्रॅंडस् ना एकत्र करुन खास तयार केलेले निवडक संग्रह हे प्रिया यांच्या मते या व्यासपीठाचे वेगळेपण आहे. तसेच व्होगमध्ये दिसणारे, थेट रनवेवरुन आलेले ब्रॅंडस् येथे उपलब्ध आहेत.\nरॉकएनशॉपकडे आजमितीला ६२ ब्रॅंडस् आहेत तर वर्षाअखेरपर्यंत हाच आकाडा शंभरावर नेण्याचा त्यांचा इरादा आहे. ऑस्कर दे ला रेन्टा, सेलिन, सेंट लॉरेंट पॅरीस, व्हिक्टोरीया बेकहॅम, मार्चेसा, स्टेला मॅकार्टनी आणि यांसारख्या प्रचंड मागणी असलेल्या आंतरराष्ट्रीय लक्झरी लेबल्सबरोबर रॉकएनशॉपचा खास सहयोग आहे. तर मात्तबर ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्यानंतर, रॉकएनशॉपने हेमंत एन्ड नंदीता, सिद्धार्थ टायटलर, कुकुन, शिफ्ट ऍन्ड मोर्फ यांसारख्या नामांकित भारतीय डिजायनर्ससह एक खास क्युरेटेड कॅप्सुल कलेक्शन्स बनविले आहे.\n“ आमच्याकडे जगातील सर्वोत्तम फॅशन ब्रॅंडस् बरोबरच ऍक्सेसरीज आणि दागिन्यांचे ब्रॅंडस् आहेत. त्याचबरोबर आता आम्ही सौंदर्य प्रसाधने, सुगंधी उत्पादने, नैसर्गिक सौंदर्य आणि त्वचेची निगा राखणाऱ्या उत्पादनांची श्रेणीही सुरु केली आहे. महानगरांमध्ये २४ ते ४८ तासांमध्ये माल पोहचविण्यास आम्ही सक्षम आहोत तर टीयर २ आणि टीयर ३ शहरांमध्ये तीन ते पाच दिवसांत आम्ही माल पोहचवितो. राष्ट्रीय स्तरावर आम्ही एक लाखापर्यंत कॅश ऑन डिलिव्हरी (माल मिळाल्यावर पैसे देणे) ची सुविधा देऊ करतो. त्याचबरोबर आठ बॅंकांच्या मदतीने आम्ही ईएमआयचा पर्यायही उपलब्ध करुन दिला आहे. सुलभ आणि लहान मासिक हफ्ते असल्याने, इच्छुक ग्राहक त्यांच्या आवडीनुसार कपडे आणि इतर उत्पादने, जे विकत घेण्याचे त्यांचे स्वप्न असेल, विकत घेऊ शकतात. सहज उपलब्धता आणि परवडणाऱ्या किंमतीत प्रिमियम आणि लक्झरी ब्रॅंडस् आणि उत्पादने रॉकएनशॉपच्या माध्यमातून आम्ही तयार केली आहेत,” प्रिया सांगतात.\nत्यांनी एक कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणूकीसह या लक्झरी ब्रॅंड पोर्टलला सुरुवात केली. संकेतस्थळाची उभारणी, योग्य असे ब्रॅंड पार्टनर्स (भागीदार) मिळविणे आणि इन हाऊस टीमच्या उभारण्यासाठी ही रक्कम खर्च करण्यात आली.\nस्थापनेला सुमारे दीड वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता हे व्यासपीठ विस्ताराच्या वळणावर आहे. “ नुकताच आम्ही आमचा सौंदर्य विभाग सुरु केला असून लवकरच मुलांसाठी प्रिमियम विभाग आणि गृह सजावट उत्पादनेही सुरु करणार आहोत,” प्रिया सांगतात.\nत्यांची वार्षिक उलाढाल ही सत्तर लाखांपेक्षा जास्त आहे. तर पुढील दोन वर्षांत सध्याच्या जीएमव्हीमध्ये चांगली वाढ करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.\n२००७ मध्ये ३.६६ बिलियन (अब्ज) डॉलर्सची असलेली लक्झरी बाजारपेठ २०१२ मध्ये दुपटीने वाढून ७.५८ बिलियन (अब्ज) एवढी झाली होती. सीआयआय-आयएमआरबीच्या अहवालानुसार, २०१३ मधील आर्थिक मंदीचा काहीसा फटका हा लक्झरी बाजारपेठेलाही बसला होता. मात्र नंतर बाजारात पुन्हा चेतना आली आणि २०१४ मध्ये वाढीचे मार्गक्रमण सुरु राहीले. आज, वर्षाकाठी ३० टक्के दराने वाढ होत असून, भारतातील प्रिमियम आणि लक्झरी बाजारपेठ २०१६ पर्यंत ३५ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे.\nया क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आगामी दशकात भारत एक महत्वाची लक्झरी बाजारपेठ म्हणून उदयाला येऊ शकते, पण या वाढत्या बाजारपेठेत मूल्यनिर्धारणाची भूमिका नेहमीच महत्वाची राहील.\nजागतिक स्तरावर भारतात उत्पादने पाठविणाऱ्या नेट-ए-पोर्टर, गिल्ट आणि शॉपबॉब, इत्यादींची स्पर्धा आहेच. याशिवाय, ऑबस्टोअर, स्टायलिस्टा, एलिटीफाय (एलिटीफी), पेर्निया पॉप अप शॉप, एक्सक्लुझिव्हली आणि डार्वेस यांसारखी पोर्टल्सही आंतरराष्ट्रीय लक्झरी उत्पादनांमध्ये आहेत. खेरीज फॅशनॅएन्डयु, एम्पोरिओ मॉल आणि लक्झरी उत्पादनांमध्ये असलेले इतर अनेक आहेत जे रॉकएनशॉपसाठी अप्रत्यक्षपणे स्पर्धा ठरत आहेत.\nप्रिया यांच्या मते या क्षेत्रातील सर्वात मोठे आव्हान आहे, ते योग्य ग्राहक ओळखण्याचे आणि योग्य त्या सामाजिक व्यासपीठांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे...\nत्या पुढे सांगतात, की या ठिकाणी दोन प्रकारचे ग्राहक दिसतात – द प्रिमियम इव्हॉल्वड कन्स्युमर्स आणि ऍस्पिरेशनल कन्स्युमर्स (आकांक्षा असलेले ग्राहक). पहिल्या प्रकारचे ग्राहक हे भावनिक खरेदीमधून आनंद मिळवितात. तर दुसऱ्या प्रकारच्या ग्राहकांना प्रिमियम किंवा लक्झरी ब्रॅंडस् ची उत्पादने किंवा कपडे खरेदी करण्याची आणि तशा प्रकारच्या जीवनशैलीचा अनुभव घेण्���ाची इच्छा असते. हेच ग्राहक या विभागाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतील...\n“ या आव्हानांचा सामना करणे आणि आपल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करण्याचे काम आम्ही करत आहोत. येत्या काही महिन्यात कळसावर पोहचण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि या विभागात अधिक प्रगती साधण्याचीही,” प्रिया सांगतात.\nलेखक – तौसिफ आलम\nअनुवाद – सुप्रिया पटवर्धन\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-telangana-rayatu-bandu-subsidy-8115", "date_download": "2018-11-15T06:56:58Z", "digest": "sha1:MGNS4TOSB253RUHUIGDOFJFBGQLYKFGV", "length": 18865, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on telangana rayatu bandu subsidy | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 11 मे 2018\nतेलंगणाची रयतू बंधू ही शेतकऱ्यांना अनुदानाची योजना म्हणजे शेतीबाबत केंद्र-राज्य सरकारचे धोरण काय असावे, याचा उत्तम नमुना म्हणावा लागेल.\nतेलंगणा सरकारने खरीप हंगामासाठी निविष्ठा खरेदीकरिता एकरी चार हजार रुपये आणि रब्बी हंगामासाठीसुद्धा तेवढीच रक्कम अनुदान म्हणून जाहीर केली आहे. यासाठी २०१८-१९ या वर्षासाठी १२ हजार कोटींची आर्थिक तरतूद केली असून, योजनेचा लाभ तेलंगणातील ५८ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा केली, तर बॅंका त्यातून कर्जवसुली करतील, या भीतीपोटी ‘रयतू बंधू’ धनादेश शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांचा हातात पडेल. ही योजना केवळ या वर्षासाठी नसून, दरवर्षी शेतकऱ्यांना अशी मदत मिळत राहणार आहे. तेलंगणाची ही योजना म्हणजे शेतीबाबत केंद्र-राज्य सरकारचे धोरण काय असावे, याचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. विकसित देशांतसुद्धा शेती सरकारी अनुदानांशिवाय चालत नाही. आपल्या देशात तर ५५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. या देशातील ६० टक्क्यांहून अधिक शेती जिरायती आहे. ८० टक्क्यांच्या वर शेतकरी अल्प-अत्यल्प भूधारक आहेत. आपल्या देशातही शेतीला विविध योजनांमधून अनुदान दिले जाते. परंतु रासायनिक खतांवरील अनुदान असो अथवा सूक्ष्म सिंचनासाठीचे अनुदान, याचा लाभ बहुतांश बागायती शेतकऱ्यांनाच होतो. कोरडवाहू शेतकरी शासकीय अनुदान लाभाच्या बाबतीतही कोरडाच असतो, हे वास्तव आहे. तेलंगणाचा रयतू बंधू मास्टर स्ट्रोकचा आधार बागायती तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांनासुद्धा मिळणार आहे.\nमराठवाडा आणि विदर्भासारखी तेलंगणाची परिस्थिती आहे. कोरडवाहू शेती क्षेत्र अधिक असून, पाऊस कमी आणि अनिश्चित आहे. भात, कापसाबरोबर कडधान्ये आणि तेलबिया अशी पिकेच मोठ्या प्रमाणात घेतली जातात. अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्यासुद्धा या राज्यात अधिक आहे. अशा परिस्थितीमुळे तेलंगणातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून, या राज्यातसुद्धा कापूस उत्पादकांच्या आत्महत्या होतात; परंतु या परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी तेलंगणा सरकारने कंबर कसली आहे. तेलंगणामध्ये मागच्या वर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. त्यानंतर नवीन कर्जवाटपही तत्काळ सुरू करण्यात आले. तेलंगणातील शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज मिळते. सूक्ष्म सिंचनासाठीचे अनुदानपण या राज्यात ८० ते १०० टक्के आहे. तेथील शेतकऱ्यांना शेतीमालाचा अपेक्षित दर मिळाला नाही, तर बाजार हस्तक्षेप निधीतून मदतीची तरतूद या राज्याने केली आहे. भात, कापूस ही पिके परवडत नसताना शेतकऱ्यांना मका, मिरची आदी पिकांकडे वळविण्यासाठी सरकार प्रयत्न करते. आपल्या राज्यातील शेतीची अवस्था मात्र दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालली आहे. एेतिहासिक कर्जमाफीची घोषणा राज्यात झाली; परंतु याचे नेमके लाभार्थी कोण, हे अजूनही बॅंका स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठीच्या पीककर्जाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. २०१२ ते १०१४ या तीन वर्षांच्या दुष्काळात राज्यातील शेतकरी उद्‍ध्वस्त झाला. २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतही सातत्याच्या नैसर्गिक आपत्तीने त्यास उभारी मिळूच दिली नाही. शेतीमालाचे दर प्रचंड कोसळले असून, शासकीय शेतमाल खरेदीचा राज्यात बोजवारा उडालेला आहे. अशा आर्थिक ��लाखीच्या परिस्थितीतील राज्यातील शेतकऱ्यांना केवळ घोषणांचा डोस नको तर तेलंगणाच्या धर्तीवर अनुदानाच्या स्वरूपात थेट आर्थिक मदतीची गरज आहे.\nतेलंगणा शेती सरकार खरीप रब्बी हंगाम २०१८ 2018 कर्जवसुली रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser सिंचन बागायत कोरडवाहू विदर्भ ऊस पाऊस कापूस कर्जमाफी वीज आग पीककर्ज\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-15T06:19:03Z", "digest": "sha1:ZVORN6ALRXFMNMEXT3JDYQZ4GLRH5HWA", "length": 8126, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकांशी नम्रपणे बोला राजनाथसिंह यांची पोलिसांना सुचना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोकांशी नम्रपणे बोला राजनाथसिंह यांची पोलिसांना सुचना\nनवी दिल्ली: पोलिस स्टेशन मध्ये येणाऱ्या लोकांशी नम्रपणे बोलणे सहज शक्‍य असताना पोलिस तसे बोलत नाहीत. त्यातून संवाद तुटतो त्यामुळे पोलिसांनी नागरीकांशी नम्रपणेच वागले-बोलले पाहिजे अशी सुचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केली आहे. काल दिल्ली पोलिसांना तीनशे दुचाकी वाहने प्रदान करण्याचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी बोलताना त्यांनी ही सुचना केली.\nसामान्य लोक पोलिसांत तक्रार देण्यासाठी येतात. त्यांना बराच वेळ तेथे तिष्ठत ठेवले जाते. अशा लोकांना पाणी देण्याचेही सौजन्य आपण दाखवू शकत नाहीं काय असा सवालही त्यांनी उपस्थित पोलिसांना केला.या कार्यक्रमाला दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल, दिल्लीचे पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक यांच्यासह अन्य वरीष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.\nदिल्लीतल्या सर्व पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारदारांसाठी चहाचे स्टॉल्स सुरू करता येतील का ते पहा अशी सुचनाही त्यांनी पोलिस आयुक्‍तांना केली. त्यासाठीचा निधी सरकार देईल असे ते म्हणाले. लोक माझ्याकडे पोलिसांच्या वर्तणुकीच्या संबंधात तक्रारी घेऊन येतात. मला ते बरे वाटत नाही. दिल्ली पोलिसांनी संपुर्ण देशातील पोलिसांसाठी रोल मॉडेल म्हणून काम करावे अशी माझी अपेक्षा आहे असे आवाहनही त्यांनी केले. तक्रारदारांविषयीची तुमची मानसिकता बदला. त्यांना सन्मान द्या अशी सुचनाही त्यांनी पोलिसांना केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएस. बी. शशांक निवडणूक आयोगापुढे हजर होणार\nNext articleअहमदाबादचे नामकरण आता कर्णावती असे करणार- नितीन पटेल\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\nनेहरुंच्या धोरणांमुळेच भारतात एक चहावाला पंतप्रधान : शशी थरुर\nमोदी-केजरीवाल ऐकत नाहीत म्हणून रेल्वे प्रवाशांचे ट्रम्प यांना गाऱ्हाणे\nरजनीकांत यांच्या वक्तव्याला अद्रमुकचा आक्षेप\nछत्तीसगड मध्ये लोकांचे सरकार देऊ\nखराब अक्षराबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाचा डॉक्‍टरांना 5000 रु. दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/election-commission-nota-option-election-maharashtra-103631", "date_download": "2018-11-15T06:37:09Z", "digest": "sha1:FHNY627POZRTACBOGCISCSRWIKTOK3Q6", "length": 20099, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Election Commission NOTA option in Election Maharashtra नोटाची पॉवर वाढणार; सर्वाधिक वापर झाल्यास फेरनिवडणूक | eSakal", "raw_content": "\nनोटाची पॉवर वाढणार; सर्वाधिक वापर झाल्यास फेरनिवडणूक\nरविवार, 18 मार्च 2018\n2014 ते 2017 पर्यंत \"नोटा'ची टक्केवारी\nबिहार 9.47, पश्‍चिम बंगाल 8.31, उत्तर प्रदेश 7.57, मध्य प्रदेश 6.43, राजस्थान 5.89, तमिळनाडू 5.62, गुजरात- 5.51, महाराष्ट्र 4.83, छत्तीसगड 4.01, आंध्र प्रदेश 3.08, मिझोराम 0.38.\nमुंबई : निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकाही उमेदवाराला पसंती न देता एखाद्या मतदारसंघातील सर्वाधिक मतदारांकडून \"नोटा'चा पर्याय निवडला गेल्यास त्या मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे रद्द होऊन तेथे आता फेरनिवडणूक होणार आहे.\nशहरीकरणाचा रेटा वाढत असताना, राज्य निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे, नागरी गुणवत्तेवर थेट परिणाम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराला खऱ्या अर्थाने \"मतदार राजा\"चे स्थान मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या प्रस्तावाला राज्याच्या विधी व न्याय विभागाने हिरवा झेंडा दाखविल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी \"सकाळ'ला सांगितले. निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवू शकणारा हा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.\nया निर्णयामुळे राजकीय पक्षांनाही मनी आणि मसल पॉवरच्या पलीकडे जाऊन \"निवडून येण्याच्या' निकषांचा विचार करणे आवश्‍यक ठरणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात \"नशीब आजमाविणाऱ्या' उमेदवारांपासून लांब राहण्याचा पर्याय स्वीकारणाऱ्या भारतीय मतदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या 2013मधील एका निर्णयामुळे \"नन ऑफ द अबॉव्ह' (वरीलपैकी कोणीही नाही -नोटा) पर्याय वापरून आपली नापसंती नोंदविण्याचा अधिकार मिळाला होता.\nसध्याच्या प्रक्रियेत एखाद्या मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी \"नोटा'चा पर्याय वापरल्यानंतरही, दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळविणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. एकही उमेदवार पसंत नसणारे सर्वाधिक मतदार एखाद्या मतदारसंघात असतील, तर ही पद्धत त्या \"बहुमता'चा विचार करता अन्यायकारक असल्याचे आयोगाचे मत आहे.\nविधिमंडळात विधेयक मंजूर झाल्यास निवडणुकीबाबतच्या प्रचलित कायद्यात बदल अथवा सुधारणा करता येते. तथापि, मतदारांना \"नोटा'चा पर्याय देताना, निवडणुका पारदर्शकतेने पार पडण्यासाठी प्रचलित कायद्यात काही किरकोळ दुरुस्त्या करावयाच्या असल्यास ते अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अधिक अभ्यास केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नेमक्‍या याच मुद्द्याचा आधार घेत \"नोटा'च्या बाबतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.\nगेल्या महिन्यात पालघर जिल्ह्यातील दाभाडी गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर या महत्त्वपूर्ण निर्णयाची नांदी ठरल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दाभाडी गावातील एका मतदारसंघात चारपैकी एकाही उमेदवाराला शंभर मतांचाही आकडाही पार करण्यात यश आले नव्हते, मात्र 632 मतदारांनी \"यातले कोणीच नकोत'चा पर्याय स्वीकारला होता.\nराज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय बहुचर्चित निवडणूक सुधारणांमधील मैलाचा दगड ठरणार असून, देशाच्या निवडणूक प्रक्रियेवर या निर���णयाचे दूरगामी परिणाम होतील, अशी अपेक्षा आयोगातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या \"खऱ्याखुऱ्या' स्वच्छ प्रतिमेचा, लोकप्रियतेचा आणि अभ्यासाचा कस तर या निर्णयामुळे लागेलच, तसेच या निर्णायामुळे एरवी राजकारणापासून फटकून राहणाऱ्या ताज्या दमाच्या तरुणांनाही राजकारणात येण्यास उत्तेजन मिळू शकेल. निवडून येण्याचे \"निकष' बदलल्यास त्याचे नगर नियोजनावरही दूरगामी परिणाम होतील, अशीही अपेक्षा या अधिकाऱ्याने व्यक्त केली.\n- ए. सी. बोस विरुद्ध सिवान पिल्लाई यांच्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2013मध्ये \"नोटा'चा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर झालेल्या 2014च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदा \"नोटा'चा पर्याय वापरण्यात आला.\n- गेल्या चार वर्षांत झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये 1 कोटी 33 लाख 9 हजार 577 नागरिकांनी \"नोटा'चा अधिकार वापरला. त्यात देशामध्ये बिहार हे राज्य नंबर वन ठरले, तर महाराष्ट्रात गडचिरोली आणि उल्हासनगरमध्ये \"नोटा'चा सर्वाधिक वापर झाला. असोसिएशन ऑफ डेमोग्राफिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्‍शन वॉच या संस्थांच्या अहवालानुसार 2014 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये 60 लाख 2 हजार 942 नागरिकांनी पहिल्यांदा \"नोटा\"चा वापर केला. महाराष्ट्रात त्या वर्षी 4 लाख 84 हजार 459 नागरिकांनी \"नोटा\"चे बटण दाबून मतदान केले, यात गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक म्हणजे 17,510 मतदारांचा समावेश होता.\n-अमेरिका, ब्रिटन, स्पेन, कॅनडा, नॉर्वे, पोलंड, सर्बिया, युक्रेन आदी देशांमध्ये नोटाचा पर्याय विविध स्वरूपांमध्ये वापरला जातो.\n2014 ते 2017 पर्यंत \"नोटा'ची टक्केवारी\nबिहार 9.47, पश्‍चिम बंगाल 8.31, उत्तर प्रदेश 7.57, मध्य प्रदेश 6.43, राजस्थान 5.89, तमिळनाडू 5.62, गुजरात- 5.51, महाराष्ट्र 4.83, छत्तीसगड 4.01, आंध्र प्रदेश 3.08, मिझोराम 0.38.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n\"पुल'कित विश्‍व आज उलगडणार\nपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त \"सकाळ'तर्फे आयोजित \"पुलं'चे साहित्यविश्‍व उलगडून दाखवणारा...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7744-fuel-price-hike-petrol-diesel-rates-in-mumbai-pune-aurangabad", "date_download": "2018-11-15T06:42:30Z", "digest": "sha1:6RPFKK2RRNLRPEUJIECEBJQSQX5XVZZH", "length": 5594, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पेट्रोल, डिझेलचे दर आणखी भडकले - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपेट्रोल, डिझेलचे दर आणखी भडकले\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ झालीय पेट्रोल 31 पैशांनी तर डिझेलच्या दरात 58 पैशांनी वाढ झाली आहे.\nमुंबईत आता पेट्रोलचे दर 86.26 रुपये तर डिझेलचे दर ७५.१२ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. गेल्या आठवडाभरात झालेली ही तिसरी इंधन दरवाढ आहे.\nरूपयाच्या घसरगुंडीमुळे इंधनदरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत पेट्रोलवर सर्वात जास्त म्हणजे ३९.१२ टक्के मूल्यवर्धित कर घेतला जातो. त्यामुळे मुंबईतील इंधनाचे दर अन्य शहरांपेक्षा जास्त आहेत.\nमुंबईत पेट्रोलवर सर्वात जास्त म्हणजे ३९.१२ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) घेतला जातो. त्यामुळे मुंबईतील इंधनाचे दर अन्य शहरांपेक्षा जास्त आहेत.\nपेट्रोल आणि डिझेलचे दर कपात\n...म्हणजे ते लोक भुकेने मरत नाहीत, केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य \nपेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी घटवली; मध्यरात्रीपासून नवे दर लागू\nपेट्रोल-डिझेलच्या किंमतीने गाठला उच्चांक\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-increase-demand-dairy-products-china-agrowon-maharashtra-6666", "date_download": "2018-11-15T07:07:06Z", "digest": "sha1:S64AVQSULMF5RO4NP3YIVJ4DJJGWHMJL", "length": 16826, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, increase in demand for dairy products in china, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित\nचीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित\nचीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित\nसोमवार, 19 मार्च 2018\nचीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति वर्षी ६ ते ७ टक्के दराने वाढ होत आहे. डेअरी उत्पादनामध्ये प्रामुख्याने चीज, योगर्ट आणि पूरक प्रथिनांची मागणी अधिक असल्याचा अहवाल मिंटेल या सर्वेक्षण कंपनीने दिला आहे.\nचीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति वर्षी ६ ते ७ टक्के दराने वाढ होत आहे. डेअरी उत्पादनामध्ये प्रामुख्याने चीज, योगर्ट आणि पूरक प्रथिनांची मागणी अधिक असल्याचा अहवाल मिंटेल या सर्वेक्षण कंपनीने दिला आहे.\nचीनमधील पोषकता सोसायटीने २०१६ मध्ये नूतनीकरण केलेल्या आहारविषयक सूचनांमध्ये प्रौढ व्यक्तीच्या आहारामध्ये ३��० ग्रॅम (१०.६ आऊन्स) डेअरी उत्पादने प्रति दिन वापरण्याची सूचना केली आहे. सध्या हा वापर केवळ १०० ग्रॅम प्रति प्रौढ व्यक्ती इतका कमी आहे. म्हणजेच डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वेगाने वाढ होत जाणार असल्याचा अंदाज मिंटेल कंपनीतील अन्न आणि पेय विश्लेषक लॉरीस ली यांनी व्यक्त केला. त्यांच्या मते नागरिकांमध्ये जागरूकता वाढली असून, कुटुंबाच्या आर्थिक मिळकतीमध्येही वाढ झाली आहे. या सर्व घटकांचा चांगला परिणाम डेअरी उत्पादनांच्या मागणीवर पडणार आहे.\nअंदाजानुसार चीज, योगर्ट, पूरक प्रथिने या उत्पादनांमध्ये मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय डेअरी उद्योगासाठी हीच बाजारपेठ खुली असू शकेल.\nगेल्या वर्षी चीनमध्ये विक्री झालेल्या अमेरिकी चीजचे प्रमाण आधीच्या तुलनेमध्ये ४४ टक्क्याने वाढले आहे.\nयोगर्टमध्ये तुलनेने उशिरा तेजी येत असली तरी एकूण कल चढता आहे.\nअधिक प्रथिनांचे प्रमाण असलेल्या उत्पादनांच्या मागणीमध्येही वाढ नोंदवली आहे.\nचीनमध्ये दूध आणि प्रक्रिया उत्पादन होत असले तरी अन्न सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आयात केलेल्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपले मूळ दूध स्रोत उत्पादनावर नोंदवण्यास सुरवात केल्याचे दिसते. उदा. ऑस्ट्रेलियातून आयात, न्यूझीलंडमधून आयात. त्याला शह देण्यासाठी चीनमधील दूध उत्पादकांनी चायनीज फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनद्वारे प्रति माह तपासणी सुरू केली आहे. त्या तपासणीमध्ये ९९.५ टक्के नमुने चांगले असल्याचे हॉंगकॉंग डेटा अँड बिझनेस इंटेलिजन्स फर्म सीसीएम यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक दूध उत्पादनावरील विश्वासामध्ये वाढ झाली आहे. २००८ मधील विश्वासाचे प्रमाण ५० टक्के होते, त्यात वाढ होऊन गेल्या वर्षी ७५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. अर्थात अद्यापही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन देश चीनसाठी सर्वात मोठे व विश्वासार्ह निर्यातदार आहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाश��चे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-monsoon-rain-8870", "date_download": "2018-11-15T07:01:05Z", "digest": "sha1:BYAME4SM6UGHLXZVEA3Q5XHQ2UW23Y3T", "length": 26017, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on monsoon rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमॉन्सून वेळआधी महाराष्ट्रात दाखल होणार\nमॉन्सून वेळआधी महाराष्ट्रात दाखल होणार\nशनिवार, 2 जून 2018\nमहाराष्ट्रावर हवेचा दाब १००६ हेप्टापास्कल राहील. काश्‍मीर, राजस्थानवर ९९८ ते १००२ हेप्टापास्कल तर मध्य भारतावर १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. दिनांक ४ जून रोजी महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब असेल. त्यामुळे महाराष्ट्रावर हवेचा दाब आणखी कमी होईल. दिनांक ६ जून रोजी कोकणावर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील तर गुजरातवर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे मॉन्सून वारे वेगाने उत्तर दिशेने वाहतील. बंगालच्या उपसागरावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्या दिशेने ढग प्रवेश करतील.\nमहाराष्ट्रावर हवेचा दाब १००६ हेप्टापास्कल राहील. काश्‍मीर, राजस्थानवर ९९८ ते १००२ हेप्टापास्कल तर मध्य भारतावर १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. दिनांक ४ जून रोजी महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब असेल. त्यामुळे महाराष्ट्रावर हवेचा दाब आणखी कमी होईल. दिनांक ६ जून रोजी कोकणावर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील तर गुजरातवर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे मॉन्सून वारे वेगाने उत्तर दिशेने वाहतील. बंगालच्या उपसागरावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्या दिशेने ढग प्रवेश करतील. दिनांक ७ जून रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब पुन्हा कमी होतील. तेव्हा राजस्थान ��� काश्‍मीरवर ९९६ ते ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. ही स्थिती मॉन्सून वेगाने उत्तेरकडे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल बनत आहे. दिनांक ५ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होईल. दिनांक ७ जूनपर्यंत तो महाराष्ट्र व्यापेल. दिनांक १० जूनपर्यंत मराठवाडा व विदर्भाचा संपूर्ण भाग मॉन्सूनने व्यापलेला असेल. दि. ११ जूनपर्यंत काश्‍मीरपर्यंत पोचेल. महाराष्ट्रात २० जूनपर्यंत चांगला पाऊस होईल. कोकणात चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. मात्र दक्षिण महाराष्ट्रात १५ जूननंतर पावसाचे प्रमाण कमी होईल.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कमाल ताममान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यात ७६ ते ७७ टक्‍के तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८१ ते ८७ टक्के राहील. दुपारीच सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यात ७१ ते ७३ टक्के तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६६ ते ६८ टक्के राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यात १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ७ ते ९ जूनला चांगल्या पावसाची शक्‍यता आहे.\nउत्तर महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्‍यता असून, नाशिक जिल्ह्यात १०मिलिमीटर, धुळे जिल्ह्यात ८ मिलिमीटर, नंदुरबार जिल्ह्यात २२ मिलिमीटर तर जळगाव जिल्ह्यात २९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान धुळे जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात ४१ सेल्सिअस तर जळगाव जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात मात्र कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नंदुरबार जिल्ह्यात ७८ टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ६५ ते ७३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३४ टक्के राहील.\nलातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ५० ते ५६ मिलिमीटर तर बीड जिल्ह्यात ३३ मिलिमीटर, औरंगाबाद जिल्ह्यात ३१ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद, नांदेड व जालना जिल्ह्यांत १२ ते २२ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, औरंगाबाद, परभणी व जालना जिल्ह्यात किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. बीड व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात कमाल तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड व हिंगोली जिल्ह्यांत ३५ टक्के राहील. परभणी जिल्ह्यात ४८ टक्के राहील. तर उर्वरित जिल्ह्यांत ६२ ते ७९ टक्के राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४६ टक्के व जालना जिल्ह्यात ३७ टक्के राहील.\nअमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस तर बुलडाणा जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ रहीाल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७५ टक्के तर दुपारची आर्द्रता ३२ ते ३९ टक्के राहील. पावसाचे प्रमाण २ ते १० मिलिमीटर राहील.\nयवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील, वर्धा जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस तर नागपूर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ६५ टक्के तर वर्धा, नागपूर जिल्ह्यांत ५९ टक्के राहील. किमान तापमान २७ ते ३१ अंश सेल्सिअस राहील.\nगडचिरोली जिल्ह्यात १० मिलिमीटर, भंडारा जिल्ह्यात ५ मिलिमीटर तर भंडारा जिल्ह्यात २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात किमान तापमान ३० अंश सेल्सिअस,चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ८९ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते ३५ टक्के राहील.\nदक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र\nपश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता असून, पुढे वाढ होत जाईल. वाऱ्याची द��शा नैर्ऋत्येकडून राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअर राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत ८१ ते ८४ टक्के राहील. तर उर्वरित जिल्ह्यात ७१ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ६३ टक्के राहील तर उर्वरित नगर जिल्ह्यात ३७ टक्के व सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ५३ ते ५९ टक्के इतकी राहील.\n(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)\nमहाराष्ट्र भारत मॉन्सून पाऊस\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-kolhapur-Superintendent-of-Police-will-have-to-challenge/", "date_download": "2018-11-15T06:11:01Z", "digest": "sha1:Y4WDWATVAOD3VDC7AUOPB74EUIP3EOWT", "length": 11082, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस अधीक्षकांना पेलावे लागणार आव्हानांचे शिवधनुष्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पोलिस अधीक्षकांना पेलावे लागणार आव्हानांचे शिवधनुष्य\nपोलिस अधीक्षकांना पेलावे लागणार आव्हानांचे शिवधनुष्य\nकोल्हापूर : दिलीप भिसे\nनक्षलग्रस्त जिल्ह्यात ‘आर या पार’ मुकाबला करताना मुँहतोड जवाब देत सहकार्‍यांच्या मदतीने 74 नक्षलवाद्यांचा खात्मा करून शंभरावर नक्षल्यांना बेड्या ठोकून गडचिरोलीत पोलिसांचा दबदबा वाढविलेले डॉ. अभिनव देशमुख कोल्हापूरचे 33 वे पोलिस अधीक्षक म्हणून लवकरच पदभार स्वीकारत आहेत. संवेदनशील, जागरूक, पुरोगामी चळवळीचा वारसा लाभलेल्या आणि क्रियाशील जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेऊन संघटित गुन्हेगारीवर वचक ठेवताना सामान्यांच्या हक्क व रक्षणाच्या जबाबदारीचे शिवधनुष्य नव्या पोलिस अधीक्षकांना पेलावे लागणार आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस दलाला लैकिक आणि वैभवशाली परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कोल्हापूर पोलिस दलाने कार्यकतृत्वाच्या जोरावर सातासमुद्रापार झेंडा फडकाविला आहे. मुंबई पोलिस दलाच्या क्रॉईम ब्रँचशी कोल्हापूर पोलिस दलाची तुलना केली जात असे. आजही त्याच सामर्थ्याने समाजकंटकांवर वचक ठेवून सामान्यांना न्याय देण्याचा कोल्हापूर पोलिसांचा प्रयत्न दिसून येतो.\nपोलिस दलाची ख्याती जोपासली \n1 मार्च 1949 ते जुलै 2018 काळात कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक पद भूषविलेल्या अनेक अधिकार्‍यांनी राज्यभरात स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखविले. एफ. डी. रोश, इ. एस. मोडक, सी. बी. नेवगी, एस. एस. हेबळे, आर.एल. भिंगे, एस. जी. गोखले, टी. जी. एस. अय्यर, डी. रामचंद्रन, एम. एस. कसबेकर, जी. ब्लू. शिवेस्वरकार, आर. डी. त्यागी, यु. डी. राजवाडे, राम गावंडे, एम. जी, नरवणे, उल्हास जोशी, रामराव घाडगे, सुनील वैद्य, भगवंतराव मोरे, संजयकुमार, आर. के. पद्मनाभन, शहीद अशोक कामटे, सुखविंदर सिंग, चंद्रकांत कुंभार, यशस्वी यादव, विजयसिंह जाधव, प्रभारी डॉ. दिगंबर प्रधान, डॉ. मनोजकुमार शर्मा, प्रदीप देशपांडे, एम. बी. तांबडे आणि संजय मोहिते या अधिकार्‍यांनी कोल्हापूर पोलिस दलाची ख्याती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.\nनिधड्या छातीच्या अधिकार्‍यांचा वारसा\nजी. एस. अय्यर, आर. डी. त्यागी, डी.रामचंद्रन, नरवणे, भगवंतराव मोरे आदी अधिकार्‍यांनी उच्च पदापर्यंत मजल मारली. शहीद अशोक कामटे यांनी 2004-2005 या काळात समाजकंटकांसह गुंड-पुडांना ‘सळो की पळो’ करून कोल्हापूर पोलिस दलाची प्रतिमा उंचावली. निधड्या छातीचा व सामान्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला अधिकारी 26/11 दहशतवादी हल्ल्यात कामी आला.\nअन् राजकीय आश्रय बोकाळला \nगेल्या दहा वर्षांत जिल्ह्याचा चेहरा- मोहरा बदलला. लोकसंख्येत कमालीची भर पडली. वाड्या-वस्त्या वाढत गेल्या. तसे गुन्हेगारीचे तंत्रही बदलत गेले. भुरट्या चोर्‍या-मार्‍याऐवजी ऑनलाईन फसवणुकीचा फंडा वाढला. खासगी सावकारीचा सामान्यांना वेढा पडला. राजकीय आश्रयातून संघटित टोळ्यांचा उदय झाला. खंडणीस���ठी अपहरणाचा आलेख वाढत गेला. महिलांवरील अत्याचारांत वाढ होत राहिली.\nसंघटित टोळ्यांचे बेधडक कारनामे\nबेकायदा शस्त्रास्त्र, अमली पदार्थांच्या तस्करीची दुकानदारी थाटू लागली आहे. आरोग्याला घातक ठरणार्‍या भेसळ दारूची शहर, जिल्ह्यात मोठी उलाढाल सुरू झाली आहे. विविध आमिषांचे गाजर दाखवून कोट्यवधीचा गंडा घालून रोज एखादी टोळी पसार होताना दिसून येत आहे. पोलिस दलात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कायद्याचा धाक दाखवून सामान्यांना लुबाडणुकीच्या घटनांचा आलेख वाढताना दिसून येत आहे. गुन्हेगारीतील वर्चस्वासाठी संघटित टोळ्यांचे कारनामे सुरू झाले आहेत.\nशंभरावर सावकारांना कारवाईचा झटका\nमावळते पोलिस अधीक्षक संजय मोहिते आणि त्यांच्या टिमने वर्षभराच्या कारकिर्दीत प्रभावी कामगिरी बजावित 74 पेक्षा अधिक गुंडांवर मोका, दीडशेवर तडीपार, अन्य अनेकांना कठोर कारवाईचा बडगा उगारून सामान्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. शाळा, कॉलेजात टगेगिरी करणार्‍या शेकडो टवाळखोरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शंभरावर सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nत्यामुळे नवीन उमेदीच्या पोलिस अधीक्षकांकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. आव्हानांचे शिवधनुष्य पेलताना सामान्यांच्या हितासाठी त्यांनी प्रसंगी कठोर पावले उचलल्यास गैर ठरणार नाही.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/fuse-box-changed-in-Wadgaon/", "date_download": "2018-11-15T07:05:14Z", "digest": "sha1:6I2EG57H4OI6N2745RZMEBLUWU7PTEJP", "length": 4043, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वडगावमधील फ्युज बॉक्स बदलले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वडगावमधील फ्युज बॉक्स बदलले\nवडगावमधील फ्युज बॉक्स बदलले\nवडगांव हवेली वीज कार्यालय गलथान कारभारा मुळे नेहमीच चर्चेत असते. अपुरा कर्मचारी वर्ग व वीजपुरवठयातील वारंवार बिघाडाने ग्रामस्थ व शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. पावसाळ्यात होणारे संभाव्य वीज बिघाड अथवा हानी टाळण्यासाठी वीज कार्यालयाने उपाय योजना करणे गरजेचे असते. वीज कार्यालयाच्या बेपर्वाईने एका तरुण युवकाच्या मृत्युनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.\nवीज कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे गत तीन वर्षात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत दै. पुढारीने वडगांव वीज कार्यालय अजून किती जणांचा बळी घेणार असा सवाल करीत वीज कार्यालयाच्या गलथान कारभारा बाबत आवाज उठवला होता. दै. पुढारीच्या वृताची दखल घेत वडगांव वीज कार्यालयाने वडगांव हवेली बसस्थानक परीसरात लोकवस्तीत असणारा धोकादायक फ्युज बॉक्सची तात्काळ दूरूस्ती करून नवीन फ्युज बॉक्स बसविण्यात आला.\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Palkhi-Sohala-is-today-in-Pandharpur-taluka/", "date_download": "2018-11-15T06:59:51Z", "digest": "sha1:4P65II4VYUCZ42NOSDKGT6LPX4G2XPNL", "length": 9219, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यात; टप्पा येथे रंगणार बंधूभेटीचा सोहळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यात; टप्पा येथे रंगणार बंधूभेटीचा सोहळा\nपालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यात; टप्पा येथे रंगणार बंधूभेटीचा सोहळा\nभाळवणी : नितीन शिंदे\nसावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेला ज्ञानोबा-तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्या पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महराजांचा पालखी सोहळा भंडीशेगाव व जगद‍्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराचीकुरोली येथे मुक्‍कामी विसावणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे. संपूर्ण परिसर टाळ-मृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेलेला असतो. पालखी तळावर व तालुक्यातील पालखीमार्गावरील गावोगावी पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांची सोय करण्यात येत असते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे तोंडले-बोंडले येथे दुपारच्या विसाव्यानंतर ठाकूरबुवा समाधी येथे गोल रिंगण असणार आहे.\nत्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज, जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका महाराजांची पालखी शुक्रवार (20) रोजी माळशिरस तालुक्यातून विठूरायाच्या पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश करतात. याप्रसंगी तालुका सरहद्दीवर टप्पा (ता.पंढरपूर) येथे पंढरपूर पंचायत समिती व प्रशासनाच्यावतीने जंगी स्वागत केले जाते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज व संत सोपानकाका महाराज यांच्या बंधूभेटीचा सोहळा टप्पा येथे पार पडतो. या स्वागतानंतर संत ज्ञानेश्‍वर महाराज व सोपानकाका महाराज पालखी सोहळा भंडीशेगाव व जगद‍्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराचीकुरोली येथे मुक्कामी मार्गस्थ होणार आहे.\nयाठिकाणी पालखी तळावर वारकर्‍यांना शुुध्द पाणी, पालखी तळ व गावठाण जागेची साफसफाई, आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, फिरते शौचालये आदी बाबींचे तालुका प्रशासन व ग्रामपंचायतीकडून नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर सर्वत्र स्वच्छता करण्यात आली असून रस्त्याच्या दुतर्फा वैष्णवांच्या स्वागताच्या कमानी उभारल्या आहेत. त्यामुळे पालखी सोहळा जसजसा जवळ येऊ लागला तसतसा पंढरपूर तालुकानगरीत विठूरायाचा गजर व भक्तीमय वातावरण होण्यास सुरूवात झाली आहे.\nआज ठाकूरबुवा येथे माऊलींचे गोल रिंगण\nसंत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण आज (20 रोजी) ठाकूरबुवा येथील मैदानात होत असून रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. वेळापूर येथील मुक्कामानंतर श्रीसंत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा शुक्रवार (20 रोजी) भंडीशेगावी मुक्कामी जात असतो. यावेळी तिसरे गोल रिंगण ठाकूरबुवा येथील कोळेकर व व्यवहारे यांच्या शेतात पूर्वापारपासून होत आहे. या सोहळ्यासाठी उघडेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती सरपंच चाँद मुलाणी यांनी दिली. यावेळी उपसरपंच नितीन चौगुले, ग्रामसेवक पांडुरंग ठवरे, तलाठी ठोंबरे, कोतवाल मल्हारी देवकते, लिपीक भारत कोळपे उपस्थित होते. या तयारीमध्ये जमीन खणून, गवतकाड���, छोटेमोठे दगड वेचून, पाळी मारुन हे रिंगण तयार करण्यात आले आहे. परिसरातील विहिरी व बोअर टीसीएल पावडर टाकून निर्जंतुकीकरण करण्यात आल्या आहेत व दिवाबत्तीची सोय सर्वत्र करण्यात आली आहे. गावतील गटारीवरती बीएचसी मेलॅथीऑन पावडर टाकण्यात आली असून रिंगण सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-ncp-meeting-for-alliance-in-2019-election/", "date_download": "2018-11-15T06:45:57Z", "digest": "sha1:WPPXFM5NYQRQ4EI4EZEJEFDTPF3WTDWD", "length": 7697, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "२०१९ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याबाबत आज निर्णय ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n२०१९ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याबाबत आज निर्णय \nटीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेनं यापुढच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं असल्याने आता महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता प्रस्तापीत करण्यासाठी या दोन्ही पक्षाने एकत्रित ताकद लावण्याची तयारी सुरु केली आहे.\nत्यासाठी आज मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पूर्व आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याबाबत काही निर्णय होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते उपस्थित राहाणार आहेत.\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/criminal-cases-if-maratha-community-students-do-not-get-scholarships-education-ministers-warning-latest/", "date_download": "2018-11-15T06:27:20Z", "digest": "sha1:UYCJ4DKKISHZICWRMN4MPO6V76ZKR4PN", "length": 9115, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे दाखल करु : विनोद तावडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे दाखल करु : विनोद तावडे\nमुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करू असा इशारा शिक्षण मंत्री विनोद ता���डे यांनी दिला आहे. ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेणे बेकायदेशीर असून, महाविद्यालयांनी ५० टक्के पेक्षा जास्त शुल्क आकारु नये, असे आदेश सर्व महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना यापूर्वीच दिले आहेत असं देखील त्यांनी यावेळी सांगितले.\nछत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे\nशिक्षण शुल्काच्या केवळ ५० टक्के इतकी रक्कम विद्यार्थ्यांकडून घ्यावी अन्य ५० टक्के रक्कम सरकार देणार आहे. परंतु काही महाविद्यालयांमध्ये १०० टक्के शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, अशा संस्थांविरुध्द नियमानुसार तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विभागनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे तावडे यांनी सांगितले.\nदोन महिन्यांत शिक्षकांच्या १८ हजार रिक्त जागा भरणार : विनोद तावडे\nराज्यात लवकरच आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करणार – विनोद तावडे\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आ���क्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/death-of-patangrao-kadam-there-life-and-there-political-career/", "date_download": "2018-11-15T07:10:31Z", "digest": "sha1:IGZMZI2KA4WA2AEBQ2GPBKXSA26PTG2R", "length": 9123, "nlines": 113, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता हरपला ; वाचा कसा होता राजकीय प्रवास", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशून्यातून विश्व निर्माण करणारा नेता हरपला ; वाचा कसा होता राजकीय प्रवास\nटीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे दुःखद निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार केले जात होते. पतंगराव कदम यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक मंत्रिपदाची धुरा सक्षमपणे संभाळलेली होती.\n– जन्म – 8 जानेवारी 1944\n– जन्मगाव – सोनसळ, सांगली\n– 1985 – पहिल्यांदा आमदार म्हणून निवड\n– नंतर सलग 6 वेळा विधानसभेवर\n– माजी महसूल, सहकार, वनमंत्री\n– मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदही हाताळलं\n– भारती विद्यापीठाचे संस्थापक\n– भारती विद्यापीठाची एकूण 180 महाविद्यालयं\nअसा होता राजकीय प्रवास\n– जून 1991 -मे 1992 – शिक्षण राज्यमंत्री\n– मे 1992 – 1995 – शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)\n– ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 – उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री\n– नोव्हेंबर 2004 पासून पुढे – पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री\n– प्रभारी अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी\n– डिसेंबर 2008 पासून – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन – महसूल, – पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण\n– मार्च 2009 पास��न – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते\n– नोव्हेंबर 2009 पासून पुढे – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन – वनविभाग\n– 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य – वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/honor-them-by-presenting-the-truth-to-the-judges-anna-hazare/", "date_download": "2018-11-15T07:16:54Z", "digest": "sha1:JENXH5JAFTMAE7XG4HHI7UG3ZYLA374X", "length": 9034, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "न्यायमूर्तींनी वास्तव मांडल्याने त्यांचं अभिनंदन करावं : अण्णा हजारे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र दे��ा मंगल देशा \nन्यायमूर्तींनी वास्तव मांडल्याने त्यांचं अभिनंदन करावं : अण्णा हजारे\nन्यायमूर्तींच्या पत्रानंतरही अंमलबजावणी होत नाही हे अतिशय गंभीर व लोकशाहीला धोकादायक : अण्णा हजारे\nअहमदनगर : देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. सुप्रीम कोर्टाचं कामकाज व्यवस्थित होत नसल्याची कबुली खुद्द न्यायमूर्तींनीच दिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही हे देशाचं दुर्दैव असल्याचं म्हटलंय. अहमदनगरमध्ये अण्णा बोलत होते.\n“न्यायमूर्तींच्या पत्रानंतरही अंमलबजावणी होत नाही, हे अतिशय गंभीर आहे. लोकशाहीला हे धोकादायक आहे. देशाच्या इतिहासात हा काळा दिवस असून काळा डाग अजून गडद झाला,” असा हल्लाबोल अण्णांनी केला. त्याचबरोबर न्यायमूर्तींनी वास्तव मांडल्याने त्यांचं अभिनंदन करावं, असंही अण्णांनी म्हटलंय.\n”न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. देशाचा कारभार कायद्याच्या अधारावर चालतो. अनेकांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्य मिळून लोकशाही आली. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाकडे बोट करत असल्यास ते दुर्दैव आहे. यामुळे लोकशाहीला धोका असून सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल”, असा सवाल अण्णांनी केला.\n”सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या दबावात येण्याचं कारण नाही. न्यायव्यवस्था स्वायत्त असून सरकारला वाकवू आणि झुकवू शकते”, असंही अण्णा म्हणाले. तर ”न्यायमूर्ती पत्रांची दखल घेत नसल्याने संशयाला वाव मिळतोय. आगीच्या ठिकाणीच धूर निघतो”, असा टोलाही अण्णांनी लगावला.\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/waiting-rahuls-earthquake-21766", "date_download": "2018-11-15T06:27:16Z", "digest": "sha1:4OAEXBABUDS2OXIYRQICY6DAEQVYKLT5", "length": 11700, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "waiting for Rahul's earthquake राहुल यांच्या 'भूकंपा'ची आम्हाला प्रतिक्षा: भाजप | eSakal", "raw_content": "\nराहुल यांच्या 'भूकंपा'ची आम्हाला प्रतिक्षा: भाजप\nरविवार, 18 डिसेंबर 2016\nबंगळूर - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बोलल्यानंतर होणाऱ्या भूकंपाची आम्हाला प्रतिक्षा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.\nबंगळूर - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बोलल्यानंतर होणाऱ्या भूकंपाची आम्हाला प्रतिक्षा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.\nवृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते एस. प्रकाश म्हणाले, \"राहुल गांधी बेळगावमध्ये भूकंप घडवतील असे मला अपेक्षित होते. कॉंग्रेसच्या काही प्रवक्‍त्यांनी बेळगावमध्ये राहुल भूकंप घडवतील, असा दावा केला होता. मात्र तसे काही झालेले मला दिसले नाही. त्यांच्यासारख्या व्यक्तीने पंतप्रधानांविरुद्ध बोलताना प्रत्येक शब्द जपून वापरायला हवा. मात्र आज त्यांची (राहुल) प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळेच स्वत:साठीच निर्माण केलेल्या संकटामुळे ते त्रस्त झाले आहेत.'\nशनिवारी बेळगाव येथील सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी नोटाबंदीचे संकट हे मोदीनिर्मित संकट असल्याची टीका केली होती. 'मोदी यांना निवडणूक प्रचाराच्या वेळी ज्यांनी मदत केली अशा 50 श्रीमंत कुटुंबांनी नोटाबंदीनंतर आठ लाख कोटी रुपये बॅंकेत जमा केले आहेत', असा आरोप गांधी यांनी यावेळी बोलताना केला.\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nताणतणाव नियंत्रणात मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची\nदौंड (पुणे) : ताणतणाव नियंत्रणात चांगला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांना वेळ देत संवाद वाढवावा, असा सल्ला प्रख्यात...\nकाँग्रेस- राष्ट्रवादीचा 'हम साथ साथ हैऽऽऽ'चा नारा\nसोलापूर : मोदी सरकारच्या विरोधात सोलापुरातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस लवकरच एकत्रित येत असून, संयुक्त मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेची सुरवात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/old-bridge-audit-ceo-17420", "date_download": "2018-11-15T07:10:53Z", "digest": "sha1:Y3O56PRI3TINBW6S25KHAZQ37YBJ3LOG", "length": 13698, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "old bridge audit by ceo पुलांच्या ऑडिटसाठी 'सीओईपी'कडे डोळे | eSakal", "raw_content": "\nपुलांच्या ऑडिटसाठी 'सीओईपी'कडे डोळे\nमंगळवार, 22 नोव्हेंबर 2016\n'महापालिकेला सीओईपी महाविद्यालयाच्या वतीने या पुलांची माहिती मागण्यात आली होती. त्याची पूर्तता आम्ही केली आहे. आम्हीसुद्धा त्यांची वाट पाहत आहोत. या तज्ज्ञांनी कधीही यावे आणि या पुलांवरील काम सुरू करावे.'' - हेमंत कोल्हे (शहर अभियंता, महापालिका)\nऔरंगाबाद - औरंगाबादमधील ऐतिहासिक पुलांचे सेफ्टी आणि स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी दोन महिन्यांनंतरही झालेली नाही. माहिती पाठवल्यानंतर आता महापालिकेचे डोळे सीओईपी महाविद्यालयातून येणाऱ्या पथकाकडे लागले आहेत.\nखाम नदीवरील पुलांनी आयुष्याची तीनशे वर्षे ओलांडली असली तरी त्यांच्यावरून होणाऱ्या रहदारीला कोणताही लगाम लागलेला नाही. सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यावर \"सकाळ'ने शहरातील खाम नदीवरील ऐतिहासिक पुलांच्या दुरवस्थेला वाचा फोडली होती. त्यानंतर महापालिकेने या पुलांचे तज्ज्ञांकडून स्ट्रक्‍चरल ऑडिट करून घ्यावे, असे आदेश विभागीय आयुक्तांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिला होता. या आदेशाला दोन महिने ओलांडले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.\n'तारीख पे तारीख' हा सिलसिला सुरूच असून, आता आगामी आठवड्याभरात हे पथक औरंगाबादेत दाखल होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर शहरात असे ऑडिट करणारे नसल्याने हे कंत्राट पुण्याच्या सीओईपी महाविद्यालयाला दिले आहे. सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता या पथकाची वाट महापालिका प्रशासन बघत बसले आहे. दिवाळीनंतर हे पथक ऑडिटसाठी येणार असल्याने शहरातील पुलांचे सर्वेक्षण आणि त्यांच्या परिस्थितीचा लेखाजोखा शासन दरबारी जाणार असल्याने हा विषय खाम नदीवरील हे पूल ओलांडणाऱ्या लाखो लोकांसाठी महत्त्वाचा आहे.\nतातडीने म्हणजे किती काळ\nसावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून विभागीय आयुक्तांनी शहरातील ऐतिहासिक पुलांचे तातडीने ऑडिट करण्याचा आदेश दिला होता. तातडीने म्हणजे नेमके किती दिवस याला कोणतीही सीमा नाही. या कामासाठी दोन महिने येथे कोणीही आलेले नाही. या पुलांची दुरवस्था आणि नागरिकांची त्यावरील असलेली निर्भरता लक्षात घेता हे ऑडिट त्वरित व्हायला हवे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/03/blog-post_3415.html", "date_download": "2018-11-15T06:52:37Z", "digest": "sha1:PI26QKG4ZZUXMM2FQ4PGE4VDEDZLOZU5", "length": 3432, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला पंचायत समिती च्या अध्यक्षपदी आर.डी.खैरनार तर उपाध्यक्षपदी पुंडलिक कदम यांची बिनविरोध निवड - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला पंचायत समिती च्या अध्यक्षपदी आर.डी.खैरनार तर उपाध्यक्षपदी पुंडलिक कदम यांची बिनविरोध निवड\nयेवला पंचायत समिती च्या अध्यक्षपदी आर.डी.खैरनार तर उपाध्यक्षपदी पुंडलिक कदम यांची बिनविरोध निवड\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २६ मार्च, २०११ | शनिवार, मार्च २६, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-news-dhing-tang-72867", "date_download": "2018-11-15T07:12:37Z", "digest": "sha1:DG4NJHI6VVUKOKIPA2QQYS6BXG3PXDAP", "length": 16628, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial news Dhing Tang इशारा! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nकडक सुपारी दातामध्ये, दारात आले काजूफ\nणशीच्या गे सावलीमध्ये वाजे ढोल नि डफ\nकडकडीत दुपाराला रानामध्ये आरोळी\nवडस आला डोळ्यामध्ये हातामध्ये चारोळी\nलींबोणीच्या झाडामागे चंद्र आहे साक्षीला\nचांद्यापासून बांद्यापरेंत कोंबडा कोणी भक्षीला\nकारभारी नानासाहेब फडणवीस यांसी, बहिर्जी नाईकाचा शिरसाष्टांग (व शतप्रतिशत) नमश्‍कार. आपल्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात फिरून बित्तंबातमी आणण्याचे काम निरंतर चालू असून मंत्रिमंडळ विस्ताराच्या खबरासुद्धा नीट पसरविण्यात यश मिळत आहे.\nतथापि, एक जबर्दस्त खबर देण्यासाठी सदरील खलिता कोड लॅंग्वेजमध्ये पाठवत आहे. वाचून लागलीच फाडून टाकावा, ही विनंती. तसेच ह्यातील मजकूर कोणालाही दाखवू नये. असो.\nकडक सुपारी दातामध्ये, दारात आले काजूफ\nणशीच्या गे सावलीमध्ये वाजे ढोल नि डफ\nकडकडीत दुपाराला रानामध्ये आरोळी\nवडस आला डोळ्यामध्ये हातामध्ये चारोळी\nलींबोणीच्या झाडामागे चंद्र आहे साक्षीला\nचांद्यापासून बांद्यापरेंत कोंबडा कोणी भक्षीला\nसर्वेपि सुखिन: संतु सर्वे संतु निरामय:\nरड्या पैलवान उताणी पडलो, म्हणतंय पुन्ना जितंमय:\nदारापासचा जुनाच माड, कौलावरती फुटलंय डांगर\nरवळनाथाच्या आशीर्वादानं कायम हंयसर चालतो लंगर\nनिम्माशिम्मा राक्षस आता बाटलीत भरून ठेवा\nघामोळ्याची पावडर थापा, कुंद झाली हवा\nलांबूनच रवळनाथा, मागतंय चार दिवस\nआणि त्यातले दोन गेले, दोन उरले मस\nहे दोन आता तरी फळू दे रे देवा\nहो-नाय करता करता मिळू दे रे मेवा\n...साहेब, प्रकरण भयंकर सीरिअस आहे. ह्यावेळी नुसतीच आवई नाही. आधीच इशारा देण्यासाठी हे पत्र धाडत आहे. योग्य ती कारवाई करावी. कळावे. आपला. बहिर्जी नाईक.\nप्रिय चंदुदादा कोल्हापूरकर यांसी शतप्रतिशत प्रणाम,\nतांतडीने पत्र पाठवण्याचे कारण म्हंजे आपला कोकणातील गुप्तहेर बहिर्जी नाईक ह्याने रजिस्टर एडीने पत्र पाठवले आहे. सही करून पत्र ताब्यात घेतले. उघडले तर त्यात कविता आम्ही डोक्‍याला हात मारला. (सोबत बहिर्जीच्या खलित्याची फोटोकॉपी जोडत आहे. कृपया डोळ्यांखालून घालावे. अर्थ समजल्यास आम्हांस कळवावे आम्ही डोक्‍याला हात मारला. (सोबत बहिर्जीच्या खलित्याची फोटोकॉपी जोडत आहे. कृपया डोळ्यांखालून घालावे. अर्थ समजल्यास आम्हांस कळवावे) इतकी वाईट कविता गेल्या शंभर वर्षात वाचली नव्हती. कशाला कशाचा पत्ता नाही. एका ओळीचा दुसऱ्या ओळीशी काहीही संबंध नाही. बहिर्जी नाईकचे डोके फिरले आहे काय) इतकी वाईट कविता गेल्या शंभर वर्षात वाचली नव्हती. कशाला कशाचा पत्ता नाही. एका ओळीचा दुसऱ्या ओळीशी काहीही संबंध नाही. बहिर्जी नाईकचे डोके फिरले आहे काय कृपया चौकशी करावी. हल्ली हे डिपार्टमेंट तुम्ही बघता, म्हणून विचारतो आहे.\nबहिर्जीने अशी कविता आम्हाला कां पाठवावी ह्या कवितेला चाल लावून आम्ही ती कोजागिरीला म्हणावी, असे त्याला वाटते का ह्या कवितेला चाल लावून आम्ही ती कोजागिरीला म्हणावी, असे त्याला वाटते का आर्केस्ट्रा किंवा मित्रमंडळीत गाणी म्हणणे आम्ही आता बंद केले आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. ह्या कवितेचे प्रयोजन काय, हेच आम्हाला कळलेले नाही. डोके हैराण झाले आहे. कृपया मार्गदर्शन करावे. आपला. नाना फडणवीस.\nअहो, एवढी सोपी आणि अर्थपूर्ण कविता तुम्हाला कळली कशी नाही अशाने तुम्हाला दिल्लीला जावे लागेल हं अशाने तुम्हाला दिल्लीला जावे लागेल हं कवितेचा अर्थ अत्यंत सुलभ आणि चांगला आहे. कविता ओळीत दडलेली असते किंवा दोन ओळींच्या मध्ये तिचा अर्थ शोधण्याची आपल्या समी��्षकांना खोड असते. पण ह्या कवितेतला अर्थ ओळीत अथवा ओळींच्या मध्ये दडलेला नसून ओळींच्या सुरवातीस दडलेला आहे. प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर टिपून ठेवा. त्यात बहिर्जी नाईकाचा गुप्त संदेश दडलेला आहे. तो संदेश असा : \"\"कणकवलीचा सरदार निघाला आहे कवितेचा अर्थ अत्यंत सुलभ आणि चांगला आहे. कविता ओळीत दडलेली असते किंवा दोन ओळींच्या मध्ये तिचा अर्थ शोधण्याची आपल्या समीक्षकांना खोड असते. पण ह्या कवितेतला अर्थ ओळीत अथवा ओळींच्या मध्ये दडलेला नसून ओळींच्या सुरवातीस दडलेला आहे. प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर टिपून ठेवा. त्यात बहिर्जी नाईकाचा गुप्त संदेश दडलेला आहे. तो संदेश असा : \"\"कणकवलीचा सरदार निघाला आहे' आणि यावेळी प्रकरण सीरिअस असून नुसतीच आवई नाही, असाही इशारा देण्यात आला आहे. नवरात्रीत बार उडणार असे दिसते. कोकणच्या राजाच्या स्वागतासाठी सज्ज राहा' आणि यावेळी प्रकरण सीरिअस असून नुसतीच आवई नाही, असाही इशारा देण्यात आला आहे. नवरात्रीत बार उडणार असे दिसते. कोकणच्या राजाच्या स्वागतासाठी सज्ज राहा कळावे. आपला. दादा कोल्हापूरकर.\nता. क. : आपल्या बहिर्जी नाईकास एक सोन्याचे कडे भेट द्यावे कविताही करायला लागला लेकाचा\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n\"पुल'कित विश्‍व आज उलगडणार\nपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त \"सकाळ'तर्फे आयोजित \"पुलं'चे साहित्यव��श्‍व उलगडून दाखवणारा...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/loksatta-blog-benchers-expression-of-freedom-1594232/", "date_download": "2018-11-15T06:29:51Z", "digest": "sha1:OL2YJ7IX724BGYH523V2DEXR4FWX523V", "length": 22326, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta blog benchers Expression of freedom | अभिव्यक्तिस्वातंत्र्याला मग अर्थच काय उरला? | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nअभिव्यक्तिस्वातंत्र्याला मग अर्थच काय उरला\nअभिव्यक्तिस्वातंत्र्याला मग अर्थच काय उरला\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट वगळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.\n’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\nभारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात कोणत्या मुद्दय़ावरून चर्चासत्र सुरू होईल आणि कोणत्या मुद्दय़ावरून राजकारण तापेल हे कोणालाच सांगता येत नाही. कारण इथे लोकशाही चालू आहे आणि ती निरंतर चालूच राहणार. मग त्या लोकशाहीविरोधी काही घडले तर चर्चा तर होणारच अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबतची चर्चा सनातन आहे. आणि ती प्रत्येक काळात होतच असते. आणि अशा प्रकारची चर्चा होणे हेच आपल्या लोकशाहीचे बलस्थान आहे. पण, प्रत्येकाचं गोष्ट जातीच्या, धर्माच्या आणि समूहमनाच्या चष्म्यातून पाहत त्यावर उमटत असणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्यावर घटनेने दिलेले हक्क आणि कर्तव्य यांचा वेगळा�� अर्थ लावला जातोय का, अशी शंका निर्माण व्हायला लागली आहे. भारतीय जनतेच्या मनावर चित्रपटसृष्टीचे गारूड हे पूर्वीपासूनच आहे. आणि आपल्या जीवनाचा तो एक भाग झाला आहे. त्यामुळे जेव्हा चित्रपटांबद्दल वाद उद्भवतात, तेव्हा त्याला प्रसिद्धीही खूप मिळते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट वगळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. माहिती व प्रसारण खात्याला सदैव चुकीच्या कारणासाठी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचं कुठलं अ‍ॅवॉर्ड असेल, तर ते तातडीनं दिलं पाहिजे. रवी जाधव दिग्दíशत ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाला महोत्सवाची ‘ओपिनग फिल्म’ होण्याचा मान मिळाला होता. याशिवाय यंदा इंडियन पॅनोरमा या विभागात एक तृतीयांश, म्हणजे २६ पकी नऊ चित्रपट मराठी आहेत. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत उत्साहाची लाट पसरली होती. मात्र, ‘न्यूड’ची संतापजनक हकालपट्टी झाल्याने चित्रकर्मीमध्ये अत्यंत अस्वस्थता आहे. महोत्सवावर बहिष्कार घालण्याची चर्चा सुरू आहे. काही कलाकारांना मात्र महोत्सवात सहभागी होऊनच आपण निषेध नोंदवला पाहिजे, असे वाटत आहे. मूळ मुद्दा या चित्रपटांची महोत्सवातून हकालपट्टी होण्याचा आहे आणि तो सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर आहे. मुळात या आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांची निवड चित्रपट क्षेत्रातील जाणकारांकडून केली जाते आणि त्यात सरकारी यंत्रणांचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. चित्रपटांची निवड झाल्यानंतर ही यादी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे जाते आणि त्यांच्याकडून ती घोषित होते. यंदाही ही यादी घोषित झाली. त्यात ‘न्यूड’ व ‘एस दुर्गा’ हे दोन्ही चित्रपट होते. ‘न्यूड’ला तर उग्द्घाटनाचा चित्रपट होण्याचा मान मिळाला होता. असे असताना नंतर काय चक्रे फिरली सरकार जाणे. हे दोन्ही चित्रपट काढून टाकण्यात आले. हा सरकारी हस्तक्षेप संबंधित चित्रपटांवर अन्याय करणारा आहे. ‘न्यूड’चे ट्रेलरही सध्या चित्रपटगृहांत दाखवण्यात येत आहे. (काही काही ठिकाणी हे ट्रेलरही न दाखवण्याचा मूर्खपणा सुरू आहे.) असे असताना सरकारला या सिनेमांची अशी कोणती भीती वाटली, की त्यामुळे हे चित्रपटच महोत्सवातून काढून टाकले अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबतची चर्चा सनातन आहे. आणि ती प्रत्येक काळात होतच असते. आणि अशा प्रकारची चर्चा होणे हेच ���पल्या लोकशाहीचे बलस्थान आहे. पण, प्रत्येकाचं गोष्ट जातीच्या, धर्माच्या आणि समूहमनाच्या चष्म्यातून पाहत त्यावर उमटत असणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्यावर घटनेने दिलेले हक्क आणि कर्तव्य यांचा वेगळाच अर्थ लावला जातोय का, अशी शंका निर्माण व्हायला लागली आहे. भारतीय जनतेच्या मनावर चित्रपटसृष्टीचे गारूड हे पूर्वीपासूनच आहे. आणि आपल्या जीवनाचा तो एक भाग झाला आहे. त्यामुळे जेव्हा चित्रपटांबद्दल वाद उद्भवतात, तेव्हा त्याला प्रसिद्धीही खूप मिळते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट वगळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. माहिती व प्रसारण खात्याला सदैव चुकीच्या कारणासाठी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचं कुठलं अ‍ॅवॉर्ड असेल, तर ते तातडीनं दिलं पाहिजे. रवी जाधव दिग्दíशत ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाला महोत्सवाची ‘ओपिनग फिल्म’ होण्याचा मान मिळाला होता. याशिवाय यंदा इंडियन पॅनोरमा या विभागात एक तृतीयांश, म्हणजे २६ पकी नऊ चित्रपट मराठी आहेत. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत उत्साहाची लाट पसरली होती. मात्र, ‘न्यूड’ची संतापजनक हकालपट्टी झाल्याने चित्रकर्मीमध्ये अत्यंत अस्वस्थता आहे. महोत्सवावर बहिष्कार घालण्याची चर्चा सुरू आहे. काही कलाकारांना मात्र महोत्सवात सहभागी होऊनच आपण निषेध नोंदवला पाहिजे, असे वाटत आहे. मूळ मुद्दा या चित्रपटांची महोत्सवातून हकालपट्टी होण्याचा आहे आणि तो सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर आहे. मुळात या आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांची निवड चित्रपट क्षेत्रातील जाणकारांकडून केली जाते आणि त्यात सरकारी यंत्रणांचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. चित्रपटांची निवड झाल्यानंतर ही यादी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे जाते आणि त्यांच्याकडून ती घोषित होते. यंदाही ही यादी घोषित झाली. त्यात ‘न्यूड’ व ‘एस दुर्गा’ हे दोन्ही चित्रपट होते. ‘न्यूड’ला तर उग्द्घाटनाचा चित्रपट होण्याचा मान मिळाला होता. असे असताना नंतर काय चक्रे फिरली सरकार जाणे. हे दोन्ही चित्रपट काढून टाकण्यात आले. हा सरकारी हस्तक्षेप संबंधित चित्रपटांवर अन्याय करणारा आहे. ‘न्यूड’चे ट्रेलरही सध्या चित्रपटगृहांत दाखवण्यात येत आहे. (काही काही ठिकाणी हे ट्रेलरही न दाखवण्याचा मूर्खपणा सुरू आहे.) असे असताना सरकारला ��ा सिनेमांची अशी कोणती भीती वाटली, की त्यामुळे हे चित्रपटच महोत्सवातून काढून टाकले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडलेले चित्रपट असे अचानक काढून टाकून आपण कलावंतांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालत आहोत, हे सरकारला कळत नसेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडलेले चित्रपट असे अचानक काढून टाकून आपण कलावंतांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालत आहोत, हे सरकारला कळत नसेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणारे चित्रपट त्या त्या देशाचा आरसा दाखवत असतात. तेथील समाजजीवन, कलासंस्कृतीचे दर्शन घडवत असतात. आपण आता जगाला काय दाखवणार आहोत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणारे चित्रपट त्या त्या देशाचा आरसा दाखवत असतात. तेथील समाजजीवन, कलासंस्कृतीचे दर्शन घडवत असतात. आपण आता जगाला काय दाखवणार आहोत आपला फुटका आरसा आपल्या देशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं हे ‘न्यूड’ सत्य बघून जगातील तमाम चित्रपटप्रेमींना लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. मराठी चित्रपटसृष्टीत या निमित्ताने दोन गटही पडले आहेत. त्यातच.\n‘दशक्रिया’या चित्रपटासंदर्भातही वादंग निर्माण झाले आहे. ब्राह्मण समाजाची तसेच िहदू प्रथांची बदनामी करणारा हा चित्रपट असल्याचा पवित्रा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतला. प्रदर्शन रोखावे यासाठी पोलिसांकडे गेले. चित्रपटगृहचालकांना पत्रे दिली. समूहाच्या विरुद्ध जाण्याची मानसिकता नसल्याने काहींनी त्याचे ऑनलाइन बुकिंगही रद्द केले. कोणत्याही चित्रपटाबाबत वाद निर्माण झाल्यावर निर्मात्यांकडून आंदोलनाची धमकी देणाऱ्यांना ‘सर्वप्रथम तुम्ही हा चित्रपट पाहा’ असे आवाहन केले जाते. अगदी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकापासून ते अलीकडच्या ‘सरकार’, ‘पद्मावती’ या िहदी आणि ‘झेंडा’ या मराठी चित्रपटांबद्दल हा अनुभव आहे. संबंधितांनी पाहिल्यावर त्यावरील तथाकथित बंदी उठविल्याचीही उदाहरणे आहेत. परंतु या सर्वावर अंकुश ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड नावाची संस्था असताना अशा सेन्सॉरबाह्य गोष्टींना कलाकारांना सामोरे का जावे लागते, याचा गांभीर्याने विचार करायला हवा. ‘दशक्रिया’ हा वादग्रस्त चित्रपट बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारित आहे. आणि त्या कादंबरीवर कोणताच आक्षेप घेतला गेला नाही. मागे ‘राजन खान’ यांच्या कथेवर आधारित असलेल्या ‘हलाल’ चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला होता. आणि या विरोधात तो प्रदर्शित करण्यात आला आणि आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाच्या एका खेळाला मोजून सहा प्रेक्षक होते. त्याची करणे काहीही असो; परंतु खुद्द प्रेक्षकांनीच हा चित्रपट नाकारला हे वास्तव आहे. त्यामुळे जनतेला समजतेय की काय पाहावे आणि काय पाहू नये. म्हणजे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की, जनतेने काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवण्याचा अधिकार सरकारने स्वतकडे घेऊ नये, तसेच जनतेने काय पाहावे हेसुद्धा जनतेलाच ठरवू द्यावे. त्यामुळेच समाजाच्या सांस्कृतिक जाणिवांचे संवर्धन करणे आपलीच जबाबदारी आहे. हे मानणाऱ्यांनी नागरिकांच्या सदसद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवण्यास काय हरकत आहे. अनेकदा अशा प्रकारचे वाद हे प्रसिद्धीसाठीचे डावपेच आहेत असे निदर्शनास आले आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या शस्त्राचा गल्लाभरू वापर करणाऱ्यांना समाजाने ओळखले पाहिजे. एरवी ज्या कलाकृतीची फारशी दखलही घेतली गेली नसती ती अधिक लोकांपर्यंत पोहोचून समाजाचे स्वास्थ्य बिघडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा शब्दच गुळगुळीत आणि अर्थहीन होऊन जाईल.\n(संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय, अहमदनगर)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्�� ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Death-Of-Women-due-to-never-get-help-on-Time/", "date_download": "2018-11-15T06:29:53Z", "digest": "sha1:MKON23HGRWSPHFU6GTPMFK7CSDGQEBLR", "length": 5151, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...येथे ओशाळली माणुसकी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ...येथे ओशाळली माणुसकी\nएसटीने प्रवास करा, असे महामंडळाकडून नेहमी सांगितले जाते. मात्र, ऐनवेळी दुर्दैवी प्रसंग ओढवला असता योग्य ती मदत मिळत नाही, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत असल्याचे चित्र नेहमी असते. नाशिक शहरातील राम पिंपरकर यांनाही 10 फेब्रुवारीला नाशिक ठक्कर बाजार ते औरंगाबाद प्रवासात हाच अनुभव आला.\nवाचा : 'या' गावामध्ये एकही लग्‍न लावले जात नाहीत\nराम पिंपरकर आणि त्यांची बहीण वासंती पुराणिक हे दि.10 रोजी सकाळी 9.30 च्या येवला आगाराच्या बसने औरंगाबादला जाण्यास निघाले. औरंगाबाद जवळ आल्यावर झोपलेल्या बहिणीस जागे करण्यास पिंपरकर गेले असता ती बेशुद्ध असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी चालक आणि वाहकाकडे मदतीची याचना केली. मात्र, त्यांनी मदत केली नाही. त्यामुळे बहिणीची तब्येत आणखी बिघडली. कोणतीही मदत न करता तिला वाहनाच्या बाहेर लवकर काढून घ्या, असे फर्मान चालक व वाहकाने सोडले. अखेर प्रवाशांच्या मदतीने बसमधून त्यांच्या बहिणीस बाहेर काढले. त्यानंतर रिक्षाद्वारे तिला औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत ती गतप्राण झाली होती.\nवाचा : जगातील सर्वांत मोठ्या मेंदूच्या गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया\nमहामंडळाच्या संवेदनाशून्य व बेजबाबदार कर्मचारी वर्गामुळे बहिणीचे प्राण गेले. आता त्यांच्यावर कारवाई होईल का असा संतप्त सवाल पिंपरकर यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विचारला आहे. या प्रकारामुळे या एसटी कर्मचार्‍यांच्या बेजबाबदार प्रवृत्तीचा निषेध होत आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Then-I-should-also-get-arrested-says-Kumar-Ketkar/", "date_download": "2018-11-15T06:54:53Z", "digest": "sha1:44XUAIITQIPVRS3MJFUX5OFQAJZDV6SL", "length": 7868, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मग, मलाही अटक व्हायला हवी : कुमार केतकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मग, मलाही अटक व्हायला हवी : कुमार केतकर\nमग, मलाही अटक व्हायला हवी : कुमार केतकर\nमाओवादी किंवा नक्षलवादासंबंधीचे साहित्य घरात आढळल्याच्या कारणावरून पोलिसांनी एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी काहींना अटक केली आणि काहींवर गुन्हे दाखल केले आहेत. असे असेल तर माझ्याही घरात नक्षलवादासह सर्व प्रकारचे साहित्य आहे; मग मलाही अटक व्हायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी केले. खरे तर देशात सध्या फॅसिझमचा प्रकार सुरू आहे. सरकार आणि मोदींविरोधात बोलणार्‍यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लावून सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे, अशीही टीका केतकर यांनी केली.\nपुणे श्रमिक पत्रकार संघ आणि फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आठव्या व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानात खा. केतकर ‘आजचे राजकारण आणि माध्यमे’ या विषयावर बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते.\nएल्गार परिषद आणि त्यानंतर कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांना अटक केली आहे. त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत केतकर म्हणाले, राजकीय आणि सामाजिक चळवळींमधील लोकांना घरात नक्षली साहित्य मिळाल्याच्या कारणावरून अटक करून त्यांच्यावर दोषारोप करणे चुकीचे आहे. एखाद्या प्रकरणावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून असे प्रकार चर्चेत आणले जात आहेत. नीरव मोदी, न्यायमूर्तींचे बंड अशा विषयांऐवजी श्रीदेवीचा मृत्यू कसा झाला याच्या बातम्या चालविल्या ��ात आहेत.\nपंतप्रधान मोदी यांच्या चीन दौर्‍यात चीन पाकिस्तानला मदत का करतो यावर चर्चा झाली का, हे कोणी विचारण्याचे धाडस करत नाही. विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते केंद्र सरकारच्या विरोधात बोलून ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा मागे लावून घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. मंत्र्यांनाही बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, असेही केतकर म्हणाले.\nतंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे जगभरात माध्यमे पोचली. त्या तुलनेत माध्यमांची विश्वासार्हता वाढली नाही. पूर्वी राजकीय पक्ष-नेत्यांकडून आपापला अजेंडा ठरवला जात असे. अशा अजेंड्यांवर माध्यमे टीकाटिप्पणी करायची. मात्र, आर्थिक उदारीकरणानंतर राजकीय पक्ष आणि चळवळींनी माध्यमांवर अवलंबून राहण्याची प्रक्रिया सुरू केली. आज तर राजकीय नेत्यांनी स्वतःला माध्यमांचे गुलामच करून घेतले आहे. राजकीय पक्षांचा अजेंडा, कोणत्या बातम्या द्यायच्या, नेत्यांना काय प्रश्न विचारायचे हे माध्यमे ठरवत आहेत. पत्रकारिता ही राज्यसत्तेला कायमच प्रश्न विचारणारी राहिली आहे. मात्र, सध्याच्या काळात हे अपवादानेच होताना दिसते.\n'या' देशांच्या विरोधात अमेरिकेचा युद्धात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/old-man-murder-in-pune-district-jejuri/", "date_download": "2018-11-15T06:05:28Z", "digest": "sha1:KV6AWM3OXCNWJFTTKBJZI2DQGW7ZA4I4", "length": 4248, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जेजुरी येथील भुलेश्वर आश्रमातील सेवकाचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जेजुरी येथील भुलेश्वर आश्रमातील सेवकाचा खून\nजेजुरी येथील भुलेश्वर आश्रमातील सेवकाचा खून\nपुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील भुलेश्वर मंदिराच्या घाट परिसरातील ओम शक्ती बाबा आश्रमातील सेवकाचा अज्ञातांनी खून केला आहे. दगडू लक्ष्मण टेमगिरे (वय, ७० रा.भरतगाव ता.दौंड जि. पुणे )असे खून झालेल्‍या सेवकाचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने टेमगिरे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केला.\nयाबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाच्या हद्दीतील भुलेश्वर घाटाच्या परिसरात ओम शक्ती बाबा आश्रम आहे. या आश्रमातील सेवक दगडू टेमगिरे या वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत सोमवार दि.७ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जेजुरी पोलिसांना माहिती मिळाली. भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव,जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी.एस.हाके, पोलिस उपनिरीक्षक राजेश मालेगावे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा व तपास कार्याला सुरुवात केली आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Company-Confidential-Information-Thief-Type/", "date_download": "2018-11-15T07:13:56Z", "digest": "sha1:ZTQOAHCNNVEWYGYZVMT4H2ZTONBGFOJ5", "length": 6549, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्मचार्‍यानेच कंपनीचा डाटा चोरला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कर्मचार्‍यानेच कंपनीचा डाटा चोरला\nकर्मचार्‍यानेच कंपनीचा डाटा चोरला\nकर्मचार्‍याने आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे तसेच कंपनीची गोपनीय माहिती चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. ही माहिती चोरून त्याद्वारे विविध संकेत स्थळावर कंपनीच्या नावाने इमेलवरून बदनामीकारक मजकूर टाकून कंपनीची विश्‍वासार्हता कमी केला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साहिल जयप्रकाश सुरवसे (वय 33, रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कामेश विरेश गौड (रा. नोयडा दिल्ली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येरवडा भागातील विदुषी इन्फोटेक एस. एस. पी. प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नोकरीस आहेत. तर, आरोपी कामेश त्यांच्याकडे घरून काम करण्याच्या पद्धतीने (व���्क फॉर्म होम) कामाला होता. कंपनी वेगवेगळ्या पदार्थ, वस्तू यांची जाहिरात व कॉल सेंटरच्या माध्यमाचे काम करते. त्यादरम्यान त्यांने कंपनीच्या कराराचे उल्लंघन केले. कंपनी तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे कामासंबंधीचे सर्व गोपनीय माहिती हार्डडिस्क व पेन ड्राईव्हमध्ये घेतली.\nत्यानंतर कंपनीच्या ग्राहकांच्या माहिती असणारा स्काईप आयडी व पासवर्ड घेऊन त्याद्वारे कंपनीच्या इमेलवरून स्वतःच्या इमेलवर घेतले. त्यानंतर जस्ट डायल, सुलेखा डॉट कॉम, ब्लॉगस्पॉट आणि इतर या कंपनीच्या संकेतस्थळावर फिर्यादी यांच्या कंपनीचा बनावट इमेल आयडी तयारकरून बदनामीकारक मजूर टाकला. तसेच, ही माहिती इतर ग्राहकांना पाठवून कंपनीची विश्‍वासर्हता घालवली. त्यामुळे फिर्यादी यांच्या कंपनीसोबत काही ग्राहकांनी करार रद्द केले, आहेत अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक मुकूंद महाजन यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास महाजन करत आहेत.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Computer-Department-Burns-the-school-in-Budruk/", "date_download": "2018-11-15T06:35:16Z", "digest": "sha1:MTIUJIVUJSEEIGREDFHTHRG43PVRCJXP", "length": 4022, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आदर्की बुद्रुक येथील शाळेचा संगणक विभाग जळून खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आदर्की बुद्रुक येथील शाळेचा संगणक विभाग जळून खाक\nआदर्की बुद्रुक येथील शाळेचा संगणक विभाग जळून खाक\nआदर्की बुद्रुक (ता. फलटण) येथील न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेतील संगणक विभागास शनिवारी सकाळी आग लागली. यामध्ये संगणक विभाग बेचिराख होऊन ��ीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.\nशॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. आगीमुळे शाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या संगणक विभागाच्या खिडकीतून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिसरातील ग्रामस्थ व तरुणांनी बादलीतून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही.\nत्यानंतर शरयु अ‍ॅग्रो साखर कारखान्याचे अग्‍निशामक दल दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत 12 संगणक, प्रिंटर्स, झेरॉक्स मशिन, फर्निचर, खुर्च्या, टेबले व काही कागदपत्रे आगीमध्ये जळून भस्मसात झाली. याबाबतची तक्रार मुख्याध्यापिका सौ. चंदाराणी धर्माधिकारी यांनी आदर्की बुद्रुक पोलिस चौकीत दिली .\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/modi-criticized-congress-left-16492", "date_download": "2018-11-15T06:36:43Z", "digest": "sha1:HRW343HBZXY62NTXDTIYC3N5QHSKMYN5", "length": 14307, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi criticized the Congress on the left. भ्रष्टाचाऱ्यांची उडाली झोप- मोदी | eSakal", "raw_content": "\nभ्रष्टाचाऱ्यांची उडाली झोप- मोदी\nमंगळवार, 15 नोव्हेंबर 2016\nगाझीपूर (उत्तर प्रदेश) - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला सामान्य नागरिकांचा पाठिंबा असून भ्रष्टाचाऱ्यांची मात्र झोप उडाली आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून टीका करणाऱ्या काँग्रेसवर मोदी यांनी टीकास्त्र सोडले.\nनोटाबंदीच्या निर्णयाला सुरवातीला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांनी नंतर मात्र त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार सुरू केल्यानंतर मोदींनी नागरिकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी कालपासून (ता. १३) भाषणांचा सपाटा लावत विरोधकांना लक्ष्य केले आहे.\nगाझीपूर (उत्तर प्रदेश) - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला सामान्य नागरिकांचा पाठिंबा असून भ्रष्��ाचाऱ्यांची मात्र झोप उडाली आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून टीका करणाऱ्या काँग्रेसवर मोदी यांनी टीकास्त्र सोडले.\nनोटाबंदीच्या निर्णयाला सुरवातीला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांनी नंतर मात्र त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार सुरू केल्यानंतर मोदींनी नागरिकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी कालपासून (ता. १३) भाषणांचा सपाटा लावत विरोधकांना लक्ष्य केले आहे.\nआज येथे भाजपच्या परिवर्तन यात्रेदरम्यान, नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले,‘‘नोटा बंद केल्यानंतर गरीब जनतेला आता शांत झोप येत आहे, तर श्रीमंतांची मात्र झोपेच्या गोळ्या मिळविण्यासाठी धावपळ होत आहे. मला गरिबांना होत असलेला त्रास समजत नसल्याची विरोधक टीका करत आहेत; पण मला त्यांचे दु:ख कळते म्हणूनच हा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, ते अत्यंत प्रभावशाली असल्याने मला त्रास होऊ शकतो. गरिबांसाठी हा त्रास सहन करायची माझी तयारी आहे.’’\nनोटांचे हार घालणाऱ्या नेत्यांना आता या नोटा कचऱ्यात फेकाव्या लागत आहेत, असा टोमणाही मोदींनी मारला. तसेच, काही जणांनी पाचशे आणि हजारच्या नोटा गंगेमध्ये टाकल्या असल्या तरी यामुळे त्यांची पापे धुतली जाणार नाहीत, असेही मोदी म्हणाले.\nगांधी घराण्यावर आडून टीका\nभाषणाची सुरवात मोदी यांनी भोजपुरीतूनच केली. नंतर पंतप्रधान नेहरू यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी गांधी घराण्यावर टीका केली. ते म्हणाले की, १९६२ पासून या भागातील नागरिकांच्या बिकट परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. म्हणूनच मी १४ नोव्हेंबरचा दिवस साधून विकासकामे पूर्ण करत आहे. माझ्या निर्णयांमुळे काही पक्ष आणि काही घराणी अडचणीत येत आहेत.\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-marts-krishi-tourism-award-award-distribute-wednesday-8196", "date_download": "2018-11-15T06:53:59Z", "digest": "sha1:UBH5YPYFYNU7VD6VMOECDPBHNXBCEJOK", "length": 15716, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Mart's 'Krishi Tourism award' award distribute on Wednesday | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमार्टच्या ‘कृषी पर्यटन गाैरव’ पुरस्काराचे बुधवारी वितरण\nमार्टच्या ‘कृषी पर्यटन गाैरव’ पुरस्काराचे बुधवारी वितरण\nसोमवार, 14 मे 2018\nपुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघातर्फे (मार्ट) कृषी व ग्रामीण पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘कृषी पर्यटन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण बुधवारी (ता. १६) सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व ���ंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी दिली.\nपुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघातर्फे (मार्ट) कृषी व ग्रामीण पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘कृषी पर्यटन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण बुधवारी (ता. १६) सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी दिली.\nमार्टच्या संस्थापक अध्यक्षा सुनेत्राताई पवार, सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश अप्पा थोरात, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, किसान पुत्र आंदोलनाचे संयोजक अमर हबीब आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शेती अवजारे, शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे.\nनितीन विष्णू घोटकुले, गोधाम कृषी पर्यटन केंद्र, आठवले बु., ता. मावळ (पुणे)\nसदाशिव व्यंकटेश रेडेकर, पैस फार्म कृषी पर्यटन केंद्र, कळंबा, ता. करवीर (कोल्हापूर)\nवसंत भिकू गुरव, ऋतुराज कृषी पर्यटन केंद्र, शिखली, नळावणे, ता. खेड (रत्नागिरी)\nकेशव तुकाराम निमकर, कृषी प्रतिमा कृषी पर्यटन केंद्र, कोठा, ता. कळंब (यवतमाळ)\nप्रकाश कांकरिया, साईबन कृषी पर्यटन केंद्र, निबळक, ता. नगर (नगर)\nसंपत राजाराम जाधव, हेरिटेजवाडी कृषी पर्यटन केंद्र, आटाळी, पेट्री (सातारा)\nकल्पना साळुंके, ग्राम गौरव प्रतिष्ठान, खळद, ता. पुरंदर (पुणे)\nसंतोष निंबाळकर, वनाई कृषी पर्यटन केंद्र, नारायणगाव, ता. जुन्नर (पुणे)\nपुणे महाराष्ट्र पर्यटन tourism पुरस्कार awards बालगंधर्व रंगमंदिर मकरंद अनासपुरे शिक्षण education आंदोलन agitation आत्महत्या अवजारे equipments खेड यवतमाळ नगर\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/silc-educational-agreement-16878", "date_download": "2018-11-15T06:59:21Z", "digest": "sha1:BIORKKIXDYRTLGB463C2S5MU6OVT6CW4", "length": 12904, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Silc of the educational agreement इस्राईलच्या \"आयडीसी' विद्यापीठाशी \"एसआयएलसी'चा शैक्षणिक करार | eSakal", "raw_content": "\nइस्राईलच्या \"आयडीसी' विद्यापीठाशी \"एसआयएलसी'चा शैक्षणिक करार\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि \"स्टार्टअप' कंपन्यांना चालना देण्यासाठी \"सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'ने (एसआयएलसी) इस्राईलमधील आयडीसी हर्जेलिया या नामवंत विद्यापीठासमवेत गुरुवारी सामंजस्य करार केला.\nनवी दिल्ली - उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि \"स्टार्टअप' कंपन्यांना चालना देण्यासाठी \"सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'ने (एसआयएलसी) इस्राईलमधील आयडीसी हर्जेलिया या नामवंत विद्यापीठासमवेत गुरुवारी सामंजस्य करार केला.\nनवी दिल्लीत ताज पॅलेसमध्ये आयडीसी विद्यापीठाच्या \"झेल प्रोग्रॅम'अंतर्गत हा करार झाला. इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष रूवेन रिवलिन यांच्या उपस्थितीत \"सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार आणि \"आयडीसी'चे अध्यक्ष राइशमन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. वेद प्रकाश, आयडीसी विद्यापीठाचे एरिक झिमरमन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.\nकुशल मनुष्यबळ आणि संशोधन आणि विकास या क्षेत्रांत सर्वांत जास्त खर्च करणारा देश म्हणून इस्राईलची ओळख आहे. या देशात सर्वाधिक \"स्टार्टअप' कंपन्या कार्यरत आहेत. या करारामुळे \"स्टार्टअप'च्या माध्यमातून नवे उद्योजक घडविण्याचे मोठे दालन खुले झाले आहे. आयडीसी विद्यापीठाने आतापर्यंत अनेक नामवंत उद्योजक घडविले आहेत. या विद्यापीठाचा \"झेल प्रोग्रॅम' हा खास उद्योजकांसाठी आहे. याअंतर्गत केलेल्या करारामुळे नव्याने उद्योजकतेकडे वळणाऱ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या कराराच्या माध्यमातून एसआयएलसी आणि आयडीसी विद्यापीठ यांच्या समन्वयातून आगामी काळात विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले जातील. तसेच, उ���्योजकांसाठी आणि \"स्टार्टअप'ला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या वर्षात एसआयएलसीमध्ये नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nवनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बयाणात तफावत\nपांढरकवडा (जि. यवतमाळ) - टी-१ वाघिणीचा (अवनी) खातमा करणारे पथकच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. केंद्राची चौकशी समिती मंगळवारी (ता.१३) जिल्ह्यात ...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Belgaon/New-Belgaon-plant-in-Chandgad-taluka/", "date_download": "2018-11-15T05:54:22Z", "digest": "sha1:ETDKRSTUGIWBJXZTCHXB7KHONI5ZP4PV", "length": 7550, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " चंदगड तालुक्यात नवीन बेळगाव वसवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › चंदगड तालुक्यात नवीन बेळगाव वसवा\nचंदगड तालु��्यात नवीन बेळगाव वसवा\nमहाराष्ट्र—कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर राजकीय बोलणे योग्य नाही. मात्र, महाराष्ट्र शासनाने चंदगड तालुक्यात नवीन बेळगावची निर्मिती करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.\nपाटणे फाटा (ता. चंदगड) येथे व्ही. के. चव्हाण—पाटील महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व प्राचार्य जे. बी. पाटील यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ना. चंद्रकांत पाटील, चंदगडच्या आ. संध्यादेवी कुपेकर, गोपाळ पाटील उपस्थित होते. कोरे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने चंदगड तालुक्यात 15 हजार एकर जमीन संपादित करावी. ती करताना कोणावरही अन्याय होऊ नये. संबंधित जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन या भागाला विशेष आर्थिक क्षेत्राचा दर्जा द्यावा. सर्व सोयीसुविधा पुरवा. नवे बेळगावच तयार होईल. या संकल्पनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. ना. पाटील यांनीही पुढाकार घ्यावा.\nलातूर सीमाभागातील शाळा— महाविद्यालयांप्रमाणे बेळगाव भागातील विनाअनुदानित शाळा— महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देऊन सरकारने मराठी भाषा आणि भाषिकांना जिवंत ठेवावे, असेही कोरे म्हणाले.\nना. पाटील म्हणाले, बेळगाव सीमाभागातील विद्यार्थ्यांवर कन्नड भाषेची सक्‍ती केली जात आहे. यामुळे मराठी विद्यार्थी मातृभाषा विसरत चालला आहे. कन्नड सरकारची ही सक्‍ती अयोग्य आहे. मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळायलाच पाहिजे. यासाठी सीमाभागातील आणि महाराष्ट्र हद्दीच्या जवळच्या महाविद्यालयात शिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान सुरू करणार आहोत.\nकर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर तोडगा म्हणून चंदगड तालुक्यातील शिनोळी गावाज़वळ प्रतिबेळगाव वसवावे, असा प्रस्ताव 1994 मध्ये विचाराधीन होता. त्याला काही नेत्यांची मान्यताही होती. पण तो बारगळला. त्यानंतर भवानीनगरच्या माळावर प्रतिबेळगाव वसवण्याबाबतचही शरद पवार यांच्या संरक्षणमंत्रीपदाच्या काळात चर्चा झाली होती. मात्र हा मुद्दा चर्चेपलीकडे जाऊ शकला नाही. चंदगड तालुक्यात प्रतिबेळगाव वसवण्यासाठी मात्र जागेची पाहणीही झाली होती. बेळ��ावच्या रहिवाशांना त्यांच्या मालमत्तेइतकीच मालमत्ता प्रतिबेळगावमध्ये देण्यात येणार होती. महाराष्ट्र सरकारने हा प्रकल्प विचारार्थ घेतला होता. पण तो पुढे सरकला नाही. आता विनय कोरे यांनी तो पुन्हा चर्चेला आणला आहे.\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nप्रजासत्ताक दिनी ट्रम्‍पऐवजी येणार दुसरा पाहुणा\nINDvAUS टी-20: विक्रमासाठी रोहित-विराट यांच्यात स्पर्धा\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Nagaon-accident-The-condition-of-the-injured-students-is-stable/", "date_download": "2018-11-15T06:11:43Z", "digest": "sha1:HCP4YIX6K43EXKPWCR7JEWFUSVFGNREF", "length": 4958, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागाव दुर्घटना : जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नागाव दुर्घटना : जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर\nनागाव दुर्घटना : जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर\nपुणे-बंगळूर महामार्गावर नागाव (ता. हातकणंगले) फाट्याजवळील भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे शासकीय रुग्णालयातून मंगळवारी सांगण्यात आले. प्रकृती चिंताजनक बनलेल्या तन्मय वडगावकर व मस्तकीम इजाज मुजावर यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे.\nकिल्ले पन्हाळा येथून शिवज्योत घेऊन जाणार्‍या सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ट्रकला अपघात होऊन सहा भावी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. 28 जण गंभीर जखमी झाले होते. त्यात दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.\nमस्तकीम मुजावर याला सोमवारी मध्यरात्री मिरजेतील मिशन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. तन्मय वडगावकर याच्यावर येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोन जखमी विद्यार्थी वगळता अन्य सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे, असे उपप्राचार्य राजेंद्र भोसले यांनी सांगितले.\nट्रक चालकाला दोन दिवस पोलिस कोठडी\nनागाव फाटा दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या सखाराम वामन धनवाड (वय 32,रा.बाबलदरा, मु.पो.जगलपूर,जि. लातूर) य�� ट्रकचालकास दुपारी पेठवडगाव (ता.हातकणंगले) येथील मुख्य न्यायदंडाधिकार्‍यासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangali-congress-and-bjp-leaders-dispute-to-mahisal-skim/", "date_download": "2018-11-15T06:08:55Z", "digest": "sha1:P2J6DK7ODZIJ5MQ4UJDXLJY777DLYC4K", "length": 7090, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " म्हैसाळ योजनेच्या आवर्तनावेळी काँग्रेस-भाजप नेत्यांत जुंपली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › म्हैसाळ योजनेच्या आवर्तनावेळी काँग्रेस-भाजप नेत्यांत जुंपली\nम्हैसाळ योजनेच्या आवर्तनावेळी काँग्रेस-भाजप नेत्यांत जुंपली\nअखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला मुहूर्त मिळाला. मात्र, आवर्तनाच्या प्रारंभालाच उद्घाटनाच्या उपस्थितीवरून भाजप व काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. काँग्रेस नेते अनिल आमटवणे व भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात जोरदार वादावादी व शिवीगाळीचा प्रकार घडला.\nम्हैसाळ योजनेवरून गेले काही महिने काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षियांचे आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना या गोष्टीची दखल घेत योजना सुरू करावी लागली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर योजनेचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरू झाला. योजनेच्या वीजपुरवठ्याच्या बटणाची कळ दाबून योजना सुरू करण्यासाठी काँग्रेस, भाजपचे नेते, कार्यकर्ते शनिवारी म्हैसाळ येथील पंपगृहाजवळ जमले होते. कळ दाबण्यावेळीच राजकीय कळ दाबली गेल्याने दोन्ही पक्षांचे नेते व समर्थक आमने-सामने झाले. एकमेकांच्या अंगावर धावून जाताना शिवीगाळही करण्यात आली.\nशनिवारी सकाळी भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, मिरज पंचायत समितीच्या सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासो धामणे, बाजार समिती सभापती दिनकर पाटील, जिल्हा परिषदेच्या ��ांधकाम विभागाचे सभापती अरुण राजमाने, पंचायत समिती सदस्य दिलीप पाटील, भाजपचे मिरज तालुका अध्यक्ष दिनकर भोसले, कॉंग्रेसचे नेते अनिल आमटवणे, भाजपचे धनंजय कुलकर्णी, अशोक वडर उपस्थित होते. संजयकाका पाटील आणि आ. खाडे यांच्याहस्ते कळ दाबून योजनेच्या आवर्तनाला सुरुवात करण्यात येणार होती.\nत्यावेळी अनिल आमटवणे त्याठिकाणी पुढे येत असताना दिनकर भोसले यांनी त्यांना हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमटवणे यांनी या प्रकाराबद्दल त्यांना जाब विचारला आणि हा वाद वाढत गेला. दोन्ही नेते व त्यांचे समर्थक आक्रमक झाले. एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत भांडण वाढले. शेवटी खासदार पाटील यांना या भांडणात मध्यस्थी करावी लागली. त्यांनी हे भांडण अखेर सोडविले आणि योजनेची कळ दाबून आवर्तनास सुरुवात केली.\nयावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, जी. व्ही. खाडे, एस. एम. नलावडे, जी. टी. वाकुर्डे, एम. आर. जाधव, एस. व्ही. पुजारी, एन. एच. चौगुले, चंद्रकांत कोळी उपस्थित होते.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-dolby-will-be-used-in-Ganeshotsav-says-Udayanraje-Bhosale/", "date_download": "2018-11-15T06:37:24Z", "digest": "sha1:HAYHF2XZTHKZQCP3YIIXO7VR4XQJ7WMI", "length": 5266, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉल्बी वाजणारच : उदयनराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › डॉल्बी वाजणारच : उदयनराजे\nडॉल्बी वाजणारच : उदयनराजे\n‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ अशा शब्दात खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला चेतावनी देत डॉल्बी वाजणारच, कुठल्याही कोर्टात जायचे ते जावा. ही धमकी नाही समज आहे, असेही त्यांनी खडसावून सांगितले.\nगुरूवार तालीम मंडळाच्या गणेश मुर्ती मिरवणुकीत ‘मै हू डॉन’ हे गाणे डॉल्बीवर लावण्यात आले होते. त्यावेळी नेहमीच्या स्टाईलने कॉलर उडवत एकच बोलतो डॉल्बी वाजणारच असे खा. उदयनराजे भोसले यांनी ठणकावून सांगितले. ते पुढे म्हणाले, दहीहंडी नुकतीच झाली आहे, नौंटकी करणार्‍यांनी नाचता येत नसताना नाचण्याचा प्रयत्न केला. रविवार दि. 23 सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शीला बघु काय हाय, काय नाय, कसं होत नाय, डॉल्बी तर वाजणारच. कोण बी येतंय, फॉरेनची पाटलीण ठरवतंय, तुमच्या आमच्या सारखी आवली लोकं असे म्हणत स्वत:ची कॉलर उडवली.\nवाचा : डॉल्बी नाही म्हणजे नाहीच : नांगरे-पाटील\nगणपतीत डॉल्बी वाजली तर गणेशभक्तांनाच त्रास होतोय. मग इतरांना त्रास होण्याचं कारण काय झाला तर सहन करायचा झाला तर सहन करायचा कारणे द्यायची नाहीत. एवढंच वाटतंय तर जुन्या बिल्डींगा पाडा, डागडूजी करा, नाही तर गप्प बसून गणेशभक्तांचा एक दिवसाचा हट्ट पूर्ण करा. डॉल्बी तर वाजणारच ही धमकी नाही तर समज देतोय. कोणत्या कोर्टात जायचे तर जावा काही फरक पडत नाही, असे सांगत शोले चित्रपटातील डायलॉग मारत ‘जब तक है जान, तब तक मै नाचुंगी’ याप्रमाणे ‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ अशा शब्दात प्रशासनाला चपराक दिली. यावेळी ‘एक नेता एक आवाज, उदयनमहाराज, उदयनमहाराज’ अशा घोषणांनी राजवाडा परिसर दणाणून गेला होता.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-two-people-who-were-robbers-on-the-streets-of-Kas-road-were-arrested/", "date_download": "2018-11-15T06:16:57Z", "digest": "sha1:IWIELZLYKRNXN34CJEB7H76BGPYF2TEW", "length": 5850, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : कास रस्त्यावर लूटमार करणाऱ्या दोघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : कास रस्त्यावर लूटमार करणाऱ्या दोघांना अटक\nसातारा : कास रस्त्यावर लूटमार करणाऱ्या दोघांना अटक\nकास रस्त्यावरील देवकल (ता.सातारा) येथे लुटमार करणार्‍या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली आहे. अक्षय नाथाजी गुजर (वय २२) व सोमनाथ शिवाजी जाधव (वय २२, दोघे रा. फडतरवाडी ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे असून या दोघांनी आणखी लुटमार केली असल्याची शक्यता असून त्याबाबत तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, लुटमारीची घटना घडल्यानंतर अवघ्या चोवीस तासात गुन्ह्याचा तपास लावण्यात यश आले आहे.\nयाबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कास रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा लुटमार, जबरी चोर्‍या होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवार तीन युवक कासला निघाले होते. यावेळी संशयित दोघांनी त्यांचा रस्ता अडवून लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबरदस्तीने १ हजार रुपये, मोबाईल, चांदीची अंगठी असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. कास येथील फिरायला जाणार्‍या पर्यटकांवर हल्ला झाल्याने या गुन्ह्याचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांसामोर निर्माण झाले होते.\nतालुका पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करुन गस्त घातली असता संबंधित दोन संशयित पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर लुटमार प्रकरणात संशयितांचे वर्णन जुळत असल्याने त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दोन्ही संशयितांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली. अवघ्या 24 तासात पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा ओपन केला.\nपोनि पी.डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जाधव, पोलिस हवालदार सुहास पवार, रमेश शिखरे, विकास मराडे, दिपक पोळ यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/helipad-ready-for-emergency-landing/", "date_download": "2018-11-15T06:59:53Z", "digest": "sha1:U6H7JV5IG7MEKT7PN4DJ6UGZ4QMTIHIK", "length": 8444, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी ‘हेलिपॅड’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी ‘हेलिपॅड’\nनैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी ‘हेलिपॅड’\nअतिवृष्टी काळात निर्माण होणार्‍या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. संभाव्य धोकादायक ठिकाणी विशेषतः किनारी भागात काळजीपूर्वक देखरेख ठेवून आपत्तीचा इशारा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘बल्क एसएमएस’ प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवावी. तसेच दुर्गम भागात तातडीने मदत पोहोचविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅडची जागा निश्‍चित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.\nयंदा मान्सून चांगला असल्याचे संकेत वेधशाळेकडून वर्तवण्यात आले आहेत. तसेच जून आणि जुलै या कालावधीत सर्वाधिक दिवस किनारी भागात उधाणाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यात पावसाळ्यात उद्भवणार्‍या संभाव्य आपत्तीमध्ये तातडीची मदत निवारण कार्य राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यस्थापन यंत्रणा सज्ज केली आहे. पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे लाईफ जॅकेट, रबर बोट, सर्च लाईट, मेगा फोन, तंबू, दोर, विजेरी, होंडा पंप, इलेक्ट्रिक जनरेटर, फायर सूट, फोल्डिंग स्ट्रेचर, प्रथम उपचार पेटी इत्यादी अत्यावश्यक साधने उपलब्ध असल्याची जिल्हानिहाय माहिती देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित, वित्त आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय सुसज्जता करण्यात आली आहे. सर्व तालुक्यांचे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. धोका प्रवण क्षेत्रात काळजीपूर्वक देखरेख ठेवून आपत्तीचा इशारा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामुहिक संदेश वहनयंत्रणा राबवण्यात येणार आहे. यासाठी ‘बल्क एसएमएस’ प्रणाली प्रभावीपणे राबवण्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सूचित केले आहे.\nनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पीडितांना ताबडतोब मदत मिळेल यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहणे आवश्यक आहे. अतिवृष्टीच्या काळात कित्येकदा वीज प्रवाह खंडित होऊन जनजीवन विस्कळीत होते. यासाठी पर्यायी विजेची व्यवस्था तयार ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्यात अडसर निर्माण होणार नसल्याने आपत्कालीन वीज व्यवस्था तत्पर करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गरजूंना वैद्यकीय मदत, खाद्य पदार्थांचा पुरवठा, पिण्याचे पाणी, कपडे, दळणवळण पूर्�� स्थितीत आणणे तसेच आर्थिक किंवा वस्तू रुपातील मदतीच्या वाटपाबाबत अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये तत्परता आणण्यासाठी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅडची जागा निश्‍चित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हेलिपॅडच्या जागांची निवड करून तशी हंगामी तजवीज करण्यात येणार आहे. जागा उपलब्ध नसल्यास शाळेचे पटांगण अथवा शासकीय कार्यालयाची रिकामी जागा निवड करून नियोजन करावे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/prabhani-blast-matter-in-parbhani-one-injured/", "date_download": "2018-11-15T06:31:55Z", "digest": "sha1:W3C5DLTOFWNF5SAFOMH64IT6B2GC6FYV", "length": 2962, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परभणीत अज्ञात वस्‍तुचा स्‍फोट, एक गंभीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › परभणीत अज्ञात वस्‍तुचा स्‍फोट, एक गंभीर\nपरभणीत अज्ञात वस्‍तुचा स्‍फोट, एक गंभीर\nपरभणी येथे भर रस्त्यावर झालेल्या अज्ञात वस्‍तुच्या स्फोटात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील नांदखेडा रोडवर १९ जुलै रोजी सकाळी घडली.\nनांदखेडा रोडवर पलसिध्द सेवाश्रम परिसरात अचानक स्फोट झाल्याचा मोठा आवाज झाला. दरम्यान तेथे असलेले संजय अग्रवाल हे गंभीर जखमी झाले. त्यांना काही अंतरावर असलेल्या संतोष नागनाथ डोंगरे यांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनास्थळी बाँम्बशोधक पथक दाखल झाले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुस��चित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/4-top-honors-in-Marathi-language-department-declare/", "date_download": "2018-11-15T06:08:01Z", "digest": "sha1:NLN4DCFAXQCI6BT24OELBO4UECEXNOGY", "length": 13694, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nसाहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nदिनांक २७ फेब्रुवारी, हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन याही वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी, २०१८ रोजी सायंकाळी ६.०० वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे साहित्य व भाषाविषयक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमात मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच, मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला सांगीतिक कार्यक्रमही सादर होणार आहे. तसेच विविध साहित्य प्रकारांचे ३५ राज्य वाङ्मय पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत. याच कार्यक्रमात गेल्या वर्षभरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकांचा विशेष सन्मानही केला जाणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.\nया वर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्‍ठ साहिति्यक मधु मंगेश कर्णिक यांना, श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुप्रसिद्ध कलाकार रवींद्र साठे, उत्तरा केळकर यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार ‘मराठीच्या पोतडीतून’ हा मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या १५ दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशनही होत आहे.\nयंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाचे मुख्य वैशिष्���्य म्हणजे विधानभवन परिसरात, महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृहनेते चंद्रकांत (दादा) पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, यांच्यासह विधिमंडळाचे सर्व सदस्य आणि पुरस्कार विजेते साहित्यिक, मराठी अभिमान गीताचे (लाभले आम्हास भाग्य... गीत - सुरेश भट) समूहगायन करणार आहेत. संगीतकार कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या समूहगीताचे गायन,दि. २७ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पुरस्कार विजेत्या साहित्यिकांच्या अभिनंदनाचा ठरावही, दोन्ही सभागृहांत दि. २७ रोजीच मांडला जाणार आहे. तसेच या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्येही सकाळ सत्रात ११ वाजता व दुपार सत्रात ४ वाजता मराठी अभिमान गीताचे समूहगायन होणार आहे.\nमराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने, यंदा चलभाषावरील (मोबाईल) आणि संगणकावरील मराठी ह्या विषयांना प्राधान्य देणारे विविध उपक्रम होत आहेत. लिपिकार (स्पीच-टु-टेक्स्ट) व स्वरचक्र यांसारख्या विनामूल्य ॲप्सच्या माध्यमातून मोबाईलवर मराठी टंकलेखन करण्याच्या उपक्रमास प्राधान्य देण्यात येत आहे. संगणकावर मराठीचा वापर वाढण्यासाठी युनिकोड आधारित मराठी कार्यान्वित करणे गरजेचे आहे. युनिकोड - मराठी संगणकावर कशी सुरु करावी, याची माहिती देणारी चित्रफीत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील मुखपृष्ठावर चलतचित्र विभागात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व मराठी संगणक वापरकर्त्यांनी युनिकोड-मराठी वापरण्यास सुरूवात करून, मराठी भाषेच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही विनोद तावडे यांनी केले.\nभारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावात, भिलार, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथेही यंदा मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात, ‘अमृताचिये मराठी’या कार्यक्रमाद्वारे साजरा केला जाणार आहे. यात पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील अकरा (११) विद्यापीठांच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांत मराठी भाषेची स्थित्यंतरे दर्शविणारे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम मराठी रसिकांसाठी सादर करण्यात येणार आहेत. ह्या विविध कार्यक्रमांत सुमारे ५०० प्रथितयश कलाकार हजारो रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत सादरीकरण करणार आहेत.\nमराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दि. २६ फेब्रुवारी, २०१८ रोजी सायंकाळी,महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, राजभवन येथे मान्यवर साहित्यिकांशी अनौपचारिक संवाद साधणार आहेत आणि भाषा गौरव दिनाच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवणार आहेत.\nमंगळवार, दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्य कार्यक्रमासह महाराष्ट्रातील सर्व कार्यक्रमांमध्ये, त्या त्या ठिकाणच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आवर्जून सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन विनोद तावडे यांनी शेवटी केले.\nपुरस्कार निवड समितीमध्ये बाबा भांड, सदानंद मोरे, दिलीप करंबेळकर, शामाताई घोणसे, श्रीपाद भालचंद्र जोशी या सदस्यांचा समावेश असल्याची माहिती तावडे यांनी सांगितली.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/video/page-4/", "date_download": "2018-11-15T06:43:04Z", "digest": "sha1:7WUEBBD6L7EBZJD2V4WGMXRGHR3SLERA", "length": 13130, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat Videos: in Marathi Videos", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ ���हत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nVIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nलाईफस्टाईल Nov 14, 2018\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/news/page-3/", "date_download": "2018-11-15T06:15:41Z", "digest": "sha1:D5GWA4XE4UZF4OB62PROW4YFRR3I2CZI", "length": 11405, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुप्रीम कोर्ट- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभि��ेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nशबरीमलातही महिलांना प्रवेशाचा हक्क, पूजेचा अधिकार सर्वांना - सुप्रीम कोर्ट\nकेरळमधल्या सुप्रसिध्द शबरीमला मंदिरात पुरुषांप्रमाण��च महिलांनाही प्रवेश आणि पुजा करण्याचा अधिकार आहे अशी महत्वाची भूमिका सुप्रीम कोर्टानं घेतलीये.\nगोरक्षेच्या नावाने हिंसा करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका\nमुजोर हॉस्पिटल्सना कोर्टाचा दणका, पैशासाठी अडवणूक केल्यास दाखल होणार गुन्हा\nदेखभाल होत नसेल तर 'ताजमहाल' पाडून टाका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं\nसमलैंगिकता गुन्हा की अधिकार याचा निर्णय सुप्रीम कोर्टानच घ्यावा - केंद्राची भूमिका\nब्रेग्झिटच्या मुद्यावरून ब्रिटनमधलं सरकार धोक्यात\nसमलैंगिंकता गुन्हा आहे की नाही सुप्रीम कोर्ट लवकरच देणार निर्णय\nहेमंत करकरे यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nसुप्रीम कोर्टाचा 'आप'ला दिलासा, राज्यपालांनी मंत्रिमंडळाचे निर्णय मान्य करणं आवश्यक\nआयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर सक्तीच्या रजेवर\nमागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार नोकरीत आरक्षण द्या - सुप्रीम कोर्ट\nत्यांनी आमदार कोंडून ठेवले नसते तर आमचंच सरकार आलं असतं-अमित शहा\nसुप्रीम कोर्टाने ठोठावला गुगल,फेसबुक,व्हाॅट्सअॅपला एक लाखांचा दंड\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sachin-tendulkar-stops-appeal-youth-use-helmet-39243", "date_download": "2018-11-15T06:38:03Z", "digest": "sha1:YFXJGZI3EVPUBZGJQUXDVLPBSGHVUFVO", "length": 11783, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sachin tendulkar stops to appeal youth use helmet हेल्मेट डालो भाई! : सचिनचे तरुणांना आवाहन | eSakal", "raw_content": "\n : सचिनचे तरुणांना आवाहन\nरविवार, 9 एप्रिल 2017\nसचिनने त्यांच्याजवळ गाडी थांबवत काच खाली घेतली आणि त्यांना जवळ बोलावत हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले.\nहैदराबाद : आपल्या क्रिकेट कारकिर्दीत विनम्रतापूर्वक अनेक मैदाने गाजविल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाबाहेरही तेवढ्या विनम्रपणे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून लोकांमध्ये जागकरुकता निर्माण करण्यात तत्पर असल्याचे दिसून येते. सचिनने हैदराबादमध्ये आपली गाडी रस्त्यात थांबवत दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला.\nसचिनने त्याच्या ट्विटर हँडलवरून हेल्मेटबाबतचा व्हिडिओ शेअर केला असून, त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हैदराबादमधील उप्पल रोडवरुन सचिन जात होता तेव्हा त्यानं काही युवक दुचाकीवरुन हेल्मेट न घालता जात असलेले पाहिले. सचिनने त्यांच्याजवळ गाडी थांबवत काच खाली घेतली आणि त्यांना जवळ बोलावत हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले. खासदार आदर्श ग्राम योजना तसेच स्वच्छ भारत अभियानामध्ये\nप्रत्यक्ष सचिन तेंडुलकरला पाहून दुचाकीवरील युवकही सेल्फी घेण्यासाठी पुढे येऊ लागले. मात्र सचिनने या दुचाकीस्वारांना प्राधान्याने हेल्मेट घालण्याचे आवाहन केले. ‘आयुष्य अनमोल आहे, ते जपा आणि हेल्मेट घालूनच बाईक चालवा,' असे सचिनने सांगितले.\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nरिक्षाचालकाने पळविले पाच लाख\nपुणे - पुण्यात घर घेण्यासाठी गावातील घर विकून आणलेले पाच लाख रुपये रिक्षा चालकाने रस्त्यामध्ये लंपास केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला. या...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nटॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे\nपुणे- पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसका��� इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/21289", "date_download": "2018-11-15T07:17:10Z", "digest": "sha1:DVH2DKEKNDBHZLI2YVPT5EVEAB6NSDI2", "length": 6051, "nlines": 86, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ग्लुकोज : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ग्लुकोज\nग्लुकोज : आपली उर्जा, संपत्ती आणि बरंच काही\nआपल्या शरीराचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. निरनिराळ्या अवयवांमध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. सर्व पेशींना त्यांच्या अस्तित्वासाठी सतत उर्जानिर्मिती करावी लागते. त्यासाठी अर्थातच पुरेसे इंधन उपलब्ध झाले पाहिजे. ज्याप्रमाणे वाहनांसाठी काही प्रकारची इंधने असतात त्याचप्रमाणे पेशींमध्येही वेगवेगळी इंधने उपलब्ध आहेत. जो रासायनिक पदार्थ इंधन म्हणून वापरला जातो त्याचे ज्वलन (oxidation) होऊन त्यातून रासायनिक उर्जा (ATP) तयार होते. पेशींमधली विविध इंधने अशी आहेत:\nRead more about ग्लुकोज : आपली उर्जा, संपत्ती आणि बरंच काही\nसाखर संघर्ष :भाग १\nएखादी व्यक्ती लठ्ठ आहे असं दिसलं की न मागितलेले अनेक सल्ले तिच्याकडे फेकण्यास सुरुवात होते. लठ्ठ माणूस काहीतरी चूक करतो आहे, त्याचा त्याच्या जिभेवर ताबा नाही, आणि त्यांनी आपल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ओढवून घेतला आहे, हे बारीक असलेल्या किंवा राहणाऱ्या लोकांचंच नव्हे तर कधी कधी डॉक्टरचं सुद्धा म्हणणं असतं. लठ्ठपणामुळे डायबेटीस, उच्च रक्तदाब, ह्रिदयविकार असे अनेक रोग होतात हे विधान सर्रास केले जाते. आणि त्याचा दोष हा आत्तापर्यंत मेद जास्त असलेल्या (तूप,तेल,मांसाहार, अंडी) खाद्य पदार्थांना दिला जायचा. गणित अगदी सोपं होतं. ज्या खाद्यपदार्थात मेद आहे त्यानेच मेद वाढते.\nRead more about साखर संघर्ष :भाग १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://trekventure.blogspot.com/2014/12/blog-post_51.html", "date_download": "2018-11-15T06:02:14Z", "digest": "sha1:UOEGROK3CDMEMGGVO6UHHXZ4Y2FTWNME", "length": 38037, "nlines": 110, "source_domain": "trekventure.blogspot.com", "title": "माझी मुशाफिरी... A trekker's photodiary by Sandip Wadaskar: मदनावरील खारीचा वाटा !", "raw_content": "\nशनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच\nमहाराष्ट्रात फार पूर्वी पासुन किल्ले-भटकंती ची एक भन्नाट संस्कृति रुजु झालीये आणि ती आजतागायत तेवढ्याच उत्साहात टिकून आहे. विशेषतः पुणेकर,मुंबईकरांमध्ये.आठवड्याअंतीचं प्लॅनिंग इथे सोमवारपासुनच सुरू होतं.आणि जोडून सुट्टी आली की पाठीवर पिशव्या चढवून रानोमाळ हिंडणाऱ्याची संख्या इथे कमी नाही.मग त्या दोन दिवसात तुम्ही - आम्हीचं रूपांतर तु तु - मै मै मध्ये आणि अनोळखीचं मैत्रीमध्ये होतं,एकदम चिरकाल टिकणारया तिथे वय,सामाजिक प्रतिष्ठा,श्रीमंती,गरिबी काहीही आड येत नाही.एखाद्या मुक्त उधळण करणाऱ्या ताज्या दमाच्या बालट्रेकरची आणि डोक्यात रॉउंड कॅप,हातात कॅमेरा वगैरे मिरवणाऱ्या आजोबांची मैत्री इथे नवीन नाही. आणि अशी जगावेगळी डोंगरमैत्री इतरत्र कुठे पाहायला मिळणार नाही हे माझं प्रांजळ मत आहे. कदाचित याच हव्याहव्याश्या डोंगरमैत्री मुळे आम्हाला घरात बसवत नसेल. कदाचित,आमच्या लाडक्या सह्याद्रीला भेटल्या शिवाय करमत नसेल. रानोमाळ तंगडतोड करणाऱ्या मनस्वी भटक्यामध्ये या सह्याद्रीबद्दल अपार आदरभाव आहे.झपाट्याने चाललेली डोंगरांची लचकेतोड आणि जंगलांची कत्तल त्याला पाहवत नाही. चंगळवादी पर्यटकांमुळे दूषित झालेलं वातावरणही त्याला पाहवत नाही. साचलेल्या कचरयामुळे त्याचेही मन हळहळल्याशिवाय राहत नाही. साफसफाईची प्रेरणा घेऊन मग दहा - पाच जणांचा गट तयार होतो आणि जमेल तेवढे श्रमदान करून कचरा पायथ्याशी आणला जातो. पण आजच्या परिस्थितीत तेही एवढं साधं आणि सोपं राहिलेलं नाही. माझ्या मते अशा ठिकाणी आपण आधीच जर जबाबदारीने वागायला शिकलो असतो तर ही वेळ ओढवलीच नसती. ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. गावकरी,ट्रेकर,पर्यटक या सगळ्यांची.तर अशाच डोंगरयात्रेतून,गिर्यारोहणातून जर संवर्धनही होत असेल तर त्या भटकंतीला एक वेगळीच दिशा मिळु शकते. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. फक्त गरज आहे ती आपल्या अफाट सह्याद्रीबद्दल अपार प्रेमाची आणि ढासळत जाणाऱ्या पर्यावरणाच्या पुरेपुर जाणीवेची.याच जाणीवेतुन आम्ही मागच्या वर्षापासून गडावर स्वच्छता अभियान सुरू केले. किल्ले तोरण,लोहगड- विसापुर अशा गर्दी खेचनार्या ठिकाणावरून दहा - पंधरा कचरयाच्या पिशव्या खाली आणताना मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. आपण आपल्या घरात इकडे तिकडे पडलेला थोडासाही केर जर बघु शकत नाही तर या पवित्र ठिकाणी आपल्याला कचरा करण्याचा अधिकार दिलाय कोणी तिथे वय,सामाजिक प्रतिष्ठा,श्रीमंती,गरिबी काहीही आड येत नाही.एखाद्या मुक्त उधळण करणाऱ्या ताज्या दमाच्या बालट्रेकरची आणि डोक्यात रॉउंड कॅप,हातात कॅमेरा वगैरे मिरवणाऱ्या आजोबांची मैत्री इथे नवीन नाही. आणि अशी जगावेगळी डोंगरमैत्री इतरत्र कुठे पाहायला मिळणार नाही हे माझं प्रांजळ मत आहे. कदाचित याच हव्याहव्याश्या डोंगरमैत्री मुळे आम्हाला घरात बसवत नसेल. कदाचित,आमच्या लाडक्या सह्याद्रीला भेटल्या शिवाय करमत नसेल. रानोमाळ तंगडतोड करणाऱ्या मनस्वी भटक्यामध्ये या सह्याद्रीबद्दल अपार आदरभाव आहे.झपाट्याने चाललेली डोंगरांची लचकेतोड आणि जंगलांची कत्तल त्याला पाहवत नाही. चंगळवादी पर्यटकांमुळे दूषित झालेलं वातावरणही त्याला पाहवत नाही. साचलेल्या कचरयामुळे त्याचेही मन हळहळल्याशिवाय राहत नाही. साफसफाईची प्रेरणा घेऊन मग दहा - पाच जणांचा गट तयार होतो आणि जमेल तेवढे श्रमदान करून कचरा पायथ्याशी आणला जातो. पण आजच्या परिस्थितीत तेही एवढं साधं आणि सोपं राहिलेलं नाही. माझ्या मते अशा ठिकाणी आपण आधीच जर जबाबदारीने वागायला शिकलो असतो तर ही वेळ ओढवलीच नसती. ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. गावकरी,ट्रेकर,पर्यटक या सगळ्यांची.तर अशाच डोंगरयात्रेतून,गिर्यारोहणातून जर संवर्धनही होत असेल तर त्या भटकंतीला एक वेगळीच दिशा मिळु शकते. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. फक्त गरज आहे ती आपल्या अफाट सह्याद्रीबद्दल अपार प्रेमाची आणि ढासळत जाणाऱ्या पर्यावरणाच्या पुरेपुर जाणीवेची.याच जाणीवेतुन आम्ही मागच्या वर्षापासून गडावर स्वच्छता अभियान सुरू केले. किल्ले तोरण,लोहगड- विसापुर अशा गर्दी खेचनार्या ठिकाणावरून दहा - पंधरा कचरयाच्या पिशव्या खाली आणताना मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. आपण आपल्या घरात इकडे तिकडे पडलेला थोडासाही केर जर बघु शकत नाही तर या पवित्र ठिकाणी आपल्याला कचरा करण्याचा अधिकार दिलाय कोणी ही साधी सरळ गोष्ट आपल्याला का समजू नये ही साधी सरळ गोष्ट आपल्याला का समजू नये आणि हे अति झालं की प्रशासनाला नावे ठेऊन आपण मोकळे होतो. फक्त नावं ठेऊन चालणार नाही तर, आपल्यालाही हातभार लावता येईल, याची जाणीव असु द्यावी. याच जाणीवेतुन मग अरुण सरांसारखे डोंगरमित्र पुढे येतात.\nकिल्ले मदनगड़ावरील हौsद साफसफाईचा विडा त्यांनी उचलला. तसं पाहिलं तर अलन्ग मदन कुलन्ग या सह्याद्रीमधल्या सर्वात दुर्गम आणि अवघड किल्ल्यावर पर्यटकांची सोडाच पण गिर्यारोहकांची म्हणावी तेवढी वर्दळ कमीच. त्यामुळे चंगळवादी प्रव्रुत्तिपासुन हा त्यातल्या त्यात सुरक्षित,पण दुर्गमतेमुळं तेवढाच दुर्लक्षितही इथे मुक्कामाला प्रसन्न गुहा आहेत पण उदकाची मारामार. नाही म्हणायला कातळात खोदलेल्या पाण्याच्या तीन टाकी,सगळ्या मोठमोठ्या दगड- मातीने गच्च झालेल्या. एका हौsदाच्य कोपऱ्यातून पिण्याच्या पाण्याची थोडीफार सोय होते. पैकी एका हौsदाची साफसफाई मोहीम सरांनी आखली होती आणि वाटा खारीचा का असेना आम्हीही मोहिमेत सहभागी व्हायचं ठरवलं. तिन्ही दिवस शक्य नसल्याने शुक्रवारचं ऑफीस आटोपून मी,प्रसाद,सागर अमराळे अन् त्याचा भाचा, किरण सर,महादेव गदादे आणि प्रह्लाद सर असे सात डोंगरमित्र आंबेवाडीकडे रवाना झालो. नुकताच लागलेल्या निवडणुकीच्या निकालावर चर्चासत्र झाली. सागरने सांगितलेल्या अरुण सरांच्या काही आठवणींनी त्यांना भेटायची इच्छा अजूनच दृढ होत गेली. गप्पांच्या नादात आम्ही आंबेवाडीत पोहोचलो तेव्हा रात्रीच्या थोडयाफार प्रकाशात त्रिकुट उजळून निघालं होतं. डाव्या बाजुला काळसुबाईंच ठाण खुणावीत होतं. जेवणं उरकून लखनच्या पडवीत पथाऱ्या पसरल्या आणि झोपी गेलो.\nदुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईची अन् नाशकातल्या जल्लोशची मंडळी येऊन मिळाली. संजय अम्रुतकर सरांची ओळख झाली. \"व���स्करांचा संदिप पण आलाय वाटतं \" या त्यांच्या वाक्याने डॉ. जयराम ढीकले सरांची भेट झाली. उरलेल्या सामानाची विभागणी करून पाठीवर चढवलं आणि मदनकडे ट्रेकस्थ झालो. बऱ्यापैकी उजाडलं असल्यामुळे अ- म - कु चा पसारा त्याच्या दुर्गमतेची जाणीव करून गेला. अलंगचा ट्रॅव्हरस नं घेता,अलंग आणि मदनच्या खिंडीत जाणारी जरा जवळची नाळेतली वाट धरली. आणि दोन- अडीच तासात आम्ही खिंडीत पोहोचलो. उन्ह वाढतच होतं. त्यातच मदनाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. घामाच्या धारा वाहत होत्या. चाळीस फूटी तुटलेल्या कड्याजवळ पोहोचलो तेव्हा कुठे थोडीफार सावली मिळाली आणि विसावलो. कड्याला सुरक्षादोर नसल्यामुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. थोडया वेळाने संजय आणि पराग या दोघांनी दोर सोडल्यानंतर एकेकानी चढायला सुरुवात केली. गडमाथ्यावर पोहोचलो तेव्हा काम सुरू होतं. उमेश सरांनी ताक- पाणी वगैरे घेऊन नंतर कामाला लागण्याची सूचना करून गुहेकडे बोट दाखवलं. अरुण सर आणि काही मंडळी दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली होती. गुहेत पाठपिशव्या ठेऊन कामाला भिडलो.\nआदल्या दिवशीच्या श्रमदानामुळे गाळानी बुजलेले झरे थोडेफार मोकळे झाले होते. हौsदात पाणी साचलं होतं. गाळाच्या सोबतीला मोठमोठ्या दगड- धोंडयांच्या राशि. हे प्रकरण म्हणजे जरा अजबच वाटत होतं. गाळ उपसायचं ठीक होतं,पण ही दगडं कमी करायची म्हणजे ताकदीबरोबर थोडं डोकंही चालवायची गरज होती. मग काय पायथ्याची भोरु अन् कंपनी आणि आमची ट्रेकर कंपनी. कुणी गाळ काढत होतं काहीजण दोर खेचत होतं. माती बाजूला करून मोठमोठी दगडं मोकळी होत होती. दोराची गाठ घट्ट आवळली अन् दहा - पंधरा जणांनी जोर लावला की दगड टाकयाबाहेर पडलाच समजा जल्लोश व्हायचा,हर हर महादेवाच्या आरोळ्या उठायच्या. सारा आसमंत दुंदुमून जायचा नुसता जल्लोश व्हायचा,हर हर महादेवाच्या आरोळ्या उठायच्या. सारा आसमंत दुंदुमून जायचा नुसताआणि अजून एक म्हणजे दगडांखाली गाळात दडलेले खेकडे,दगडाखाली हात गेला की एखाद चिंबोरा हातात आलाच पाहिजे. पुढे तर असं झालं की चिंबोरे शोधायलाच दगड वर यायचे. हे सगळं चालु असताना गुहेतुन जेवणाचं आवतन आलं. हात वगैरे धुवून गुहेकडे धावलो तर अरूण सरांनी जेवणाचा साग्रसंगीत थाट मांडला होता. पुरणाची पोळी काय,मसाले भात काय, छोले काय आणि अजून एक म्हणजे दगडांखाली गाळात दडलेले खेकडे,दगडाखाली हात गेला की एखाद चिंबोरा हातात आलाच पाहिजे. पुढे तर असं झालं की चिंबोरे शोधायलाच दगड वर यायचे. हे सगळं चालु असताना गुहेतुन जेवणाचं आवतन आलं. हात वगैरे धुवून गुहेकडे धावलो तर अरूण सरांनी जेवणाचा साग्रसंगीत थाट मांडला होता. पुरणाची पोळी काय,मसाले भात काय, छोले काय आ हा हा इथे हौsद सफाईला आलोय की उत्सवाला हेच कळेना\nएवढ्या दुर्गम किल्ल्यावर,टळटळीत उन्हात हातातल्या ताटात पुरणाची पोळी अन् मसाले भाताचा आस्वाद घेत बसलेले दुर्गवीर हे चित्रं म्हणजे कमाल. पण इथे एक साधी अट होती. पुरणाची पोळी प्रत्येकाला एकच, अर्थात जेवण प्रत्येकाला आणि समान मिळायला पाहिजे हाच उद्दात हेतु. पण मजा आली भरपेट जेवणं झाली,वामकुक्षी झाली आणि मावळे हौsदाकडे वळले. कामं सुरू झाली.पण पाहतो काय, तेवढ्यात वातावरणाचा नुर पालटला,अलंग्याच्या मागून येणारे काळे ढग आमच्या दिशेने झेपावु लागले होते. आभाळ गच्च झालेलं. ढगांची दाटीवाटी आणि विजांचा कडकडाट. कुणीही म्हणणार नाही की वीस मिनिटाआधी इथे टळटळीत दुपार होती. विजेच्या कडकडाटासह घन बरसू लागला,इतका की समोरच्या अलंगवर धबधब्यांना सुरुवातही झाली. कुणीतरी गुहेच्या वरच्या बाजूला गेलं असता वीज अनुभवल्याचंही सांगत होतं, नंतर कळलं ते आमचे किरण सर होते. बाहेर पाऊसवेडे पाऊस जगत होते. गुहेत हिंदी- मराठी गाण्यांना उजळणी मिळत होती. पण अरूण सर मात्र गुहेतल्या अंधाराची सोय म्हणून मशाली(आधुनिक torch) ठेवण्यासाठी जागा शोधत होते. बराच वेळ पाऊस असाच कोसळत होता. हौsदाचं काम बंद पडलेलं पण असो, पहिला पाऊस आहे घ्यावा गोड मानून हे चित्रं म्हणजे कमाल. पण इथे एक साधी अट होती. पुरणाची पोळी प्रत्येकाला एकच, अर्थात जेवण प्रत्येकाला आणि समान मिळायला पाहिजे हाच उद्दात हेतु. पण मजा आली भरपेट जेवणं झाली,वामकुक्षी झाली आणि मावळे हौsदाकडे वळले. कामं सुरू झाली.पण पाहतो काय, तेवढ्यात वातावरणाचा नुर पालटला,अलंग्याच्या मागून येणारे काळे ढग आमच्या दिशेने झेपावु लागले होते. आभाळ गच्च झालेलं. ढगांची दाटीवाटी आणि विजांचा कडकडाट. कुणीही म्हणणार नाही की वीस मिनिटाआधी इथे टळटळीत दुपार होती. विजेच्या कडकडाटासह घन बरसू लागला,इतका की समोरच्या अलंगवर धबधब्यांना सुरुवातही झाली. कुणीतरी गुहेच्या वरच्या बाजूला गेलं असता वीज अनुभवल्याचंही सांगत होतं, नंतर कळलं ते आमचे किरण सर होते. बाहेर पाऊसवेडे पाऊस जगत होते. गुहेत हिंदी- मराठी गाण्यांना उजळणी मिळत होती. पण अरूण सर मात्र गुहेतल्या अंधाराची सोय म्हणून मशाली(आधुनिक torch) ठेवण्यासाठी जागा शोधत होते. बराच वेळ पाऊस असाच कोसळत होता. हौsदाचं काम बंद पडलेलं पण असो, पहिला पाऊस आहे घ्यावा गोड मानून सगळे आनंदात दिड एक तास बरसल्यावर पावसाची सर हळूहळू ओसरायला लागली.\nतासा- दोन तासाआधी उन्हाचे चटके देणारा निसर्ग आता हवाहवासा वाटू लागला होता. हवेत कमालीचा गारवा आणि वातावरण कसं स्वच्छ,नितळ एक एक करून सगळे कामगार गडी हौsदाकडे परतु लागले. पहारी,घन,घमेले,फावडे,वगैरे वगैरे सामान घेऊन सगळे परत एकदा सज्ज झाले. आता अजुन एक अडचण म्हणजे पावसाच्या पाण्यामुळं हौsदात चिखल झाला होता. पण आता कुणाला त्याची तमा नव्हती,घमेल्याने गाळाचा उपसा सुरू झाला. पावसाने एकदम ताजे- तवाने झालेले गडी जे भिडले ते सांगायलाच नको. दगड बांधायचा अवकाश, ओढला की टाकयाबाहेरच फेकला जायचा. हे सर्व चालु असताना अलंगावर सांजवेळ उन्ह खेळत होती,पावसानंतर ऊन- पावसाच्या खेळानं रंगून गेलेल्या अलंग्याचं मनमोहक रुपडं बघून भारावून गेलो. नारायण पलिकडे चांगलाच कलला होता.\nमदनाच्या सर्वोच्च माथ्यावरून नारायणराव थोड्याच वेळात कुलंगआड होणार होते. महारथी कुलंगच्या मागे सांजवेळ सोनेरी किरणे आपले रंग उधळीत होती. तो अनुपम सोहळा पाहत,तिथून हलावसं वाटलं नाही की कॅमेराचं शटर बटन दाबावसं वाटलं नाही. आणि काय सांगु काय दिसत होता सह्याद्री माझा सह्याद्री महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील सर्वात उंच डोंगरशिखरांची मांदियाळी ही इथेच सगळ्यांची उंची ही सरासरी पाच हजार फूटांपेक्षा जास्तच. सर्वात ऊंचावर असलेल्या कळसुबाईंच्या ठाण्यापासुन उजवीकडे,छोटा कळसुबाई,श्रीक़िरडा,अलंग,घन्चक्कर,कात्राबाई,आजोबा,कुलंग हे महारथींची भलीमोठी रांग जणु अस्ताला जाणाऱ्या दिवाकरास सलामी देतायेत असं वाटत होतं. कुठे रतनगड डोके वर काढतोय,कधी त्याचा खूँटा स्वतःचं अस्तित्व जाणवतोय. कुठे डांग्या सुळक्या खुणावतोय. खाली घाटघर अन् सांधण दरी मागल्या भेटीची आठवण करून देतायेत,पश्चिमेकडचा जलाशय सांजवेळची सूर्यकिरणे झेलत पहुडलाय,कधी तिकडे तो पट्टा विश्रामासाठी निमंत्रण पाठवतोय असं वाटत होतं. मस्त मस्त \nअंधार गडद व्हायच्या आधी हौदाकडे वळलो. आता तर गारव्यामुळे चांगलाच उत्साह संचारला होता. दगड बाहेर फेंकताना कुणाना- कुणाच्या तरी श्रीमुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दागणिक हास्यकल्लोळ उठायचे.हसून- हसून पोट दुखायची वेळ आली होती अन् हौदही रिकामा झालेला दिसत होता. अगदी रात्रीचा दिवस करून काम चालु होतं. बऱ्यापैकी अंधारून आलेलं. थोडावेळ उपसा करून आजचा दिवस संपला,असं जाहीर झालं अन् गुहेकडे वळलो. रात्रीच्या जेवणात खीर आणि दुपारच्या छोल्याचा फडशा पाडुन जमिनीवर पाठ टेकवली तेव्हा निरभ्र आकाशात चांदण्यांचा सडा पडला होता. तारे मोजत कधी झोप लागली कळलंच नाही.\nसकाळी जाग आली तेव्हा, प्रसाद ओरडत होता. सॅन्डया. उठ,उठ अरे तुझा सूर्योदय, तुला फोटो काढायचे होते ना उठलो तेव्हा \"गोल्डन अवर\" निघून गेला होता. सकाळची आण्हीक उरकून हौदाजवळ येऊन बसलो. तिकडे गुहेत चहा- नाश्त्याची तयारी चालु होती. मला कालपासुन एक प्रश्न पडला होता. या हौदात ही एवढी मोठ-मोठी दगड गेली कशी असेल. नाही,मुद्दाम टाकली असेल. कदाचित इथला पाण्याचा स्त्रोत कायम बंद करण्याच्या उद्देशाने. हो असच झालं असेल. त्याच मानसिकतेतुन इथल्या पायऱ्या पण उध्वस्त करण्यात आल्या आहेत. पण मग एवढी दगड. सांगता येणार नाही. तसा या किल्ल्यांचा इतिहासही फारसा ज्ञात नाही. आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या बुरुज वजा किल्ल्याचा उपयोग होत असावा. कारण सर्वात उंच टोकावर उध्वस्त झालेली चौकी पहायला मिळतात. असो. तूर्तास हौदाची साफसफाई महत्वाची होती. प्रह्लाद सर, किरण सर, महादेव अन् प्रसाद मिळून चहा होईपर्यंत तेवढा गाळ उपसुन घेतला आणि चहा- नाश्ता आटोपून सर्वजण परत एकदा लढाईस सज्ज झाले. शेवटचा दम म्हणत म्हणत बरेच दगड बाहेर आली होते. आता दगडांच्या राशी हौदाच्या बाहेर दिसायला लागल्या होत्या. पाहून फार फार बरं वाटत होतं. बराच गाळ बाहेर आला होता. कुठेतरी आमच्या सह्यादीच्या कामी आल्याचं समाधान होतं. साफसफाईची सांगता झाली. तेवढ्यात महादेवने त्याच्या नुकताच जगात प्रवेश केलेल्या बाळाचे पेढे भरवुन तर शेवट अगदी गोड करून टाकला. एका डोंगरमित्राचा पेढे वाटतानाचा चेहऱ्यावरील आनंद काही औरच होता \n\"जल्लोष\"ने निरोप घेतला.आम्ही गावलेले थोडेफार चिंबोरे भाजुन खाल्ले पण गुहेत जेवणाचा बेत वेगळाच शिजलेला मस्तपैकी झिंग्याची चटण��� आमची वाट पाहत होती. सागर अमराळेने बऱ्यापैकी जतन करून आणलेलं आम्रखंड, व्वा वाह मस्तपैकी झिंग्याची चटणी आमची वाट पाहत होती. सागर अमराळेने बऱ्यापैकी जतन करून आणलेलं आम्रखंड, व्वा वाह भर उन्हात चुलिवर पोळ्या भाजतानाचे किस्से, गप्पा मारत जेवणं उरकली. एकमेकांचे अनुभव वाटल्या गेले. अरूण सरांसोबतही गप्पा झाल्या. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. त्यांना भेटून येणारे म्हणत असतात,अरूण सर तुमच्या बाजूला येऊन थांबले तरी तुम्ही नाही ओळखू शकणार. तेही खरच आहे, बाहेरून असे साधारण दिसणारे अरूण सर ही काय चीज आहे, हे फक्त त्यांच्यासोबत असणारे भटकेच सांगू शकतील. त्यांनी आखलेली ही मोहीम म्हणजे फक्त हौद साफ करणे नव्हे तर चार लोकं एकत्र येऊन आपण आपल्या सह्याद्रीसाठी काहीतरी करु शकतो अशी प्रेरणा देणारी एक मोहीम आहे,असं माझं मत आहे. वेगवेगळ्या ग्रुपसोबत फिरणारे, वेगवेगळ्या ग्रुपचे चालक- मालक, पुणे - मुंबई- नाशिक अन् इतर आजूबाजूची भटकी कंपनी,संजय सरांसारखे लेखक,ढीकले सरांसारखे सायक्लिष्ट, श्वेता,पिनाक,देव,प्रिसिलिया,मिहिर,दिवेश,समीर,विष्णु, हर्षल,संजय,पराग,उमेश सर, महिमचे जयंतकाका आणि इतर सर्व यांच्यासारखे डोंगरमित्र या सगळ्यांसोबत दोन दिवस मस्त मजेत गेले. हौदाच्या पुढच्या वर्षीच्या कामाचं आवतण, गेल्या दोन दिवसाच्या श्रमाची पोचपावती म्हणजे गोड आठवणी अन् अनुभवलेला अविस्मरणीय सह्याद्री मनाच्या कोपऱ्यात ठेऊन आवरायला सुरुवात झाली.\nहार्नेस बांधून परतीची वाट धरली. उतरताना डोळ्यासमोर आलेली दरीची भीषणता काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नाही. तूटलेला कडा उतरून खिंडीत पोहोचलो. आता नाळेची वाट न घेता अलन्गचा ट्रॅवर्स जवळ केला. रमत गमत सपाटीला लागलो तेव्हा आभाळ गच्च झालं होतं. विजेच्या लखलखाटात पसारा अजूनच भेदक भासत होता.समाधानी मनाने परतीच्या वाटेला लागलो तेव्हा संध्याकाळचे सात वाजुन गेले होते....\nअरुण सरांनी याही वर्षी ही मोहीम आखलेली आहे , तरी जास्तीत जास्त डोंगरमित्रांना या मोहिमेत सहभागी होण्याचे टीम मदनगड हौद साफसफाई च्या वतीने मी आवाहन करतो .लवकरच सर्वांची भेट होईलच :) \nमस्त रे संदिप 👍🚩🚩\n(click her for previous part)मुल्हेर ची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारख...\nब्लॉगस्वरूप हा लेख सा��्ताहिक लोकप्रभाच्या \"12 जुन 2015\" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ ज...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे गेल्या आठवड्यातच अंधार...\n घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओ...\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकोयना (शिवसागर) जलाशय All the photos and content © Sandip Wadaskar कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीन...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nलोकप्रभा : १२ जुन २०१५\nलोकप्रभा : १९ डिसेंबर २०१४\nलोकप्रभा : २ मे २०१४\nलोकप्रभा : २५ डिसेंबर २०१५\nलोकप्रभा : ४ सप्टेंबर २०१५\nकाय वाट'ट्रेल ते - वाघजाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/election-analysis-shiv-sena-lost-bjp-gains-malkapur-18219", "date_download": "2018-11-15T07:20:36Z", "digest": "sha1:ZSXRRL4WM5Y2Y7RR34ZJDG6YHWMIGMDM", "length": 15168, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Election Analysis : Shiv Sena lost; BJP gains in Malkapur राष्ट्रवादीबरोबरची युती सेनेला भोवली | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादीबरोबरची युती सेनेला भोवली\nमंगळवार, 29 नोव्हेंबर 2016\nमलकापूर : येथील नगरपालिका निवडणुकीचा निकाल शिवसेनेला जोरदार धक्का देणारा ठरला आहे. आमदारकीला मोठी साथ देणाऱ्या मलकापुरात आमदार सत्यजित पाटील यांचा करिश्‍मा अधिक चालला नसल्याचे स्पष्ट झाले. भारतीय जनता पार्टीने मात्र या वेळी जनसुराज्यच्या साथीने पालिकेत चांगलीच मुसंडी मारली आहे.\nमलकापूर : येथील नगरपालिका निवडणुकीचा निकाल शिवसेनेला जोरदार धक्का देणारा ठरला आहे. आमदारकीला मोठी साथ देणाऱ्या मलकापुरात आमदार सत्यजित पाटील यांचा करिश्‍मा अधिक चालला नसल्याचे स्पष्ट झाले. भारतीय जनता पार्टीने मात्र या वेळी जनसुराज्यच्या साथीने पालिकेत चांगलीच मुसंडी मारली आहे.\nआमदार सत्यजित पाटील यांनी गतवेळी शहर विकास आघाडीच्या नावाखाली नगरपालिका निवडणू�� लढवली. त्यावेळी पाच जागा मिळाल्या. त्यामुळे गेली पाच वर्षे शिवसेनेला पालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागले. या काळात सेनेच्या सदस्यांनी सत्ताधारी गटास चुकीच्या कामात विरोध केला, पण त्याचा ठोस पाठपुरावा केला नाही. शिवाय या वेळी थेट राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. पंरतु या आघाडीवर शहरात नाराजी होती. त्याचा फटका शिवसेनेला बसला. सेनेचे तीन विद्यमान नगरसेवक पराभूत झाले. तर अन्य जागा हातातून गेल्या. राष्ट्रवादीशी केलेली आघाडी आणि नगरपालिकेतील गेल्या पाच वर्षांतील गोंधळाचा कारभार याचा फटका सेनेला अधिक बसला. राष्ट्रवादीचेही केवळ तीन उमेदवार या वेळी निवडणुकीत होते. ते विजयी झाले असले तरी विद्यमान नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचा केवळ 21 मतांनी झालेला विजय आत्मचिंतन करायला लावणारा आहे. गतवेळी राष्ट्रवादीचे सात सदस्य पालिकेत होते.\nपालिकेतील मनमानी कारभार, घरफाळा, पाणीपट्टी घोटाळा, अंगणवाडी सेविका मदतनीस भरती घोटाळा, निधीचा गैरवापर यांसह विविध चौकशा हे भाजपने प्रचारात आणलेले ठळक मुद्दे शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी खोडू शकली नाही. याउलट भाजपने जनसुराज्यच्या साथीने नागरिकांत पालिकेतील गोंधळाचा कारभार स्पष्ट केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनय कोरे व केडीसीसी बॅंक संचालक सर्जेराव पाटील यांनी दिलेल्या आश्‍वासनांना मतदारांनी पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.\nया वेळी नगराध्यक्षांसह भाजपला सहा तर जनसुराज्यला चार जागा मिळाल्या आहेत. विरोधी शिवसेनेला पाच व राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. आगामी पाच वर्षांच्या काळातील या आघाड्यांची कामाची विश्‍वासार्हता त्यांची वाटचाल अधिक गतिमान करेल. पंरतु भाजपने प्रथमच एन्ट्री करून थेट नगराध्यक्ष पद पटकावले. आता त्यांना शहरात पक्ष वाढवण्याची संधी आहे. त्याचा वापर ते कसे करतात हे पहावे लागेल.\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विरा��� दिला. विधानसभेची निवडणूक...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Mahavitaran-will-be-dealt-with-online/", "date_download": "2018-11-15T07:13:32Z", "digest": "sha1:UH6AA2XMIGP7D4ZU422LXW5POC22JT4T", "length": 6043, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महावितरणचे व्यवहार होणार ऑनलाइन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › महावितरणचे व्यवहार होणार ऑनलाइन\nमहावितरणचे व्यवहार होणार ऑनलाइन\nडिजिटीलायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारासंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या 1 मे पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयांतील देयके थेट कंत्राटदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.\nडिजिटी���ायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारा-संदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या 1 मेपासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत सर्व कार्यालयांतील देयके थेट कंत्राटदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.सध्या महावितरणमध्ये स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या कामांची बिले धनादेशच्या स्वरूपात देण्याची प्रक्रिया राबविण्यात येते.\nयामुळे या सर्व प्रक्रियेस काही प्रमाणात विलंब लागतो. त्यामुळे आर्थिक कामकाजात अधिक गतिमानता, पारदर्शकता आणण्यासाठी स्वयंचलित सॅप प्रणालीद्वारे केंद्रीकृत देयक अदा करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या केंद्रीकृत प्रणालीतून कंत्राटदारांचे दरमहा सुमारे 20 हजार आर्थिक व्यवहार हाताळले जाणार आहेत. अपारंपरिक वीज खरेदीशी संबंधित 5 ते 6 हजार आर्थिक व्यवहाराची ही प्रक्रिया यापूर्वीच महावितरणने सुरू केलेली आहे.\nयाशिवाय महावितरणच्या कर्मचार्‍यांशी संबंधित 75 ते 80 हजार एवढ्या आर्थिक व्यवहारासाठी ही प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी कंत्राटदारांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराने बँकेच्या तपशीलासह व्हेंडर नंबर, मोबाइल नंबर आणि ईमेल इत्यादी माहिती देणे बंधनकारक आहे.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/City-building-stopped-New-Building-Permissions/", "date_download": "2018-11-15T06:08:57Z", "digest": "sha1:QDJK3HICRNVHMEKXJ36O3BV7Q6NQQC7U", "length": 6748, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘नगररचना’ने थांबविल्या नवीन बांधकाम परवानग्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ‘नगररचना’ने थांबविल्या नवीन बांधकाम परवान���्या\n‘नगररचना’ने थांबविल्या नवीन बांधकाम परवानग्या\nसर्वोच्च न्यायालयाने बांधकाम परवानगी थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर मनपा प्रशासनाने गेल्या शनिवारपासून (दि.1) शहरातील नवीन बांधकाम परवानगीचे प्रस्ताव थांबविण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले आहेत. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनविषयी मनपाकडून होत असलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती न्यायालयात मनपाकडून सादर केली जाणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रसह काही राज्यांकडून घनकचरा व्यवस्थापनसंदर्भात नियम व अटी शर्तींचे पालन केले जात नाही तसेच त्यासंदर्भातील धोरणही आखले जात नसल्याने बांधकाम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित राज्यांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. नाशिक शहराविषयी विचार करावयाचा झाल्यास या घटनेतून नाशिक शहर आधीच 2015-16 मधून गेले आहे. त्यापूर्वी देखील नाशिकला विविध कारणांमुळे बांधकाम व्यवसायाला झळ बसली आहे. यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहर आधीच बांधकाम क्षेत्रात झपाट्याने मागे गेले आहे.\nअनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत आलेल्या प्रशमन संरक्षण धोरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळालेला असताना आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने बांधकामे थांबविण्याचे आदेश दिल्याने शहरातील बांधकामे पुन्हा ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत. नवीन बांधकामांना परवानगी दिली जाऊ नये अशी सूचना असल्याने नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नगररचना विभागाला तसे आदेश देत बांधकाम परवानगी थांबविल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापनविषयी नाशिक महापालिका सर्वाधिक चांगले काम करत आहे. घंटागाड्यांद्वारे दररोज कचरा संकलन करून ते खत प्रकल्पावर नेले जाते. तिथे कचर्‍याचे खतात रूपांतर केले जाते. याशिवाय कचर्‍यपासून वीज निर्मिती, इंधन निर्मिती करणारे प्रकल्प देखील कार्यान्वित आहे. जैविक कचरा विघटनाचा प्रकल्प देखील नाशिक महापालिकेचा सुरू आहे. यामुळे घनकचरा व्यवस्थापनविषयक धोरण राबविणार्‍या नाशिक महापालिकेला पर्यायाने शहराला बांधकाम परवानगी बंदीतून वगळावे अशी मागणी केली जाणार असून, हा सर्व अहवाल न्यायालयत सादर केला जाणार आहे. त्यावर नाशिक महापालिका काम करत आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Railway-from-pune-station-run-on-time-in-Maharashtra-called-off-protest/", "date_download": "2018-11-15T07:16:13Z", "digest": "sha1:JEIGN2A3HBYCLKKACW6YXS3DRI6DA5UK", "length": 6056, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंदोलनकर्ते पुणे स्थानकावर, रेल्वे मात्र वेळापत्रकानुसारच धावल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आंदोलनकर्ते पुणे स्थानकावर, रेल्वे मात्र वेळापत्रकानुसारच धावल्या\nआंदोलनकर्ते पुणे स्थानकावर, रेल्वे मात्र वेळापत्रकानुसारच धावल्या\nभीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरपीएफ व जीआरपीचे जवान पुढे सरसावले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना रोखत रुळावर उतरून दिले नाही. यामुळे पुणे स्थानकावरून सुटणारी एकही रेल्वे उशिराने सुटली नसून सर्व रेल्वे नियोजित वेळेतच सोडण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. एकही रेल्वे रद्द करण्यात आली नाही, असेही सांगण्यात आले.\nदरम्यान, मुंबईत रुळांवर उतरत काही लोकल रोखून धरल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातही त्याचे पडसाद उमटतील, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, पुणे विभागात एकही रेल्वे रोखली गेली नाही, असे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. यामुळे महाराष्ट्र बंदच्या दिवशी एसटी सेवेचे जरी तीन-तेरा वाजले असले तरीदेखील रेल्वे सेवा मात्र सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. परंतु, पुणे रेल्वे स्थानकासह शिवाजीनगर, पिंपरी, खडकी, आदी स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ बुधवारी तुलनेने कमीच पाहायला मिळाली. दंगल उसळेल व रेल्वे रोखण्यात येईल या भीतीने आम्ही प्रवास करायचे टाळले, असे काही प्रवाशांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.\nआंदोलनकर्ते पुणे स्थानकावर, रेल्वे मात्र वेळापत्रकानुसारच धावल्या\n'दंगलीचे सुत्रधार शोधून कडक कारवाई करा'\nसलग दुसर्‍या दिवशी एसटी सेवा विस्कळीत\nपिंपरी चिंचवड शहरात कडक बंद; पोलिस बंदोबस्त तैनात\nभीमा कोरेगाव प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी : RSS\nई-वेस्ट संकलनात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Tembu-Scheme-Water-issue/", "date_download": "2018-11-15T06:43:56Z", "digest": "sha1:44NT254B7EDZVET6HXNEVKH4BSXDZ3SW", "length": 4402, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नियोजनाअभावी टेंभूचे पाणी रानोमाळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › नियोजनाअभावी टेंभूचे पाणी रानोमाळ\nनियोजनाअभावी टेंभूचे पाणी रानोमाळ\nकडेगाव ः संदीप पाटील\nअधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे टेंभू योजनेचे पाणी रानोमाळ जात आहे. त्यामुळे या पाण्यापासून बहुतांशी शेतकरी वंचित राहत आहेत. याचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.\nएका बाजूला पोटकालवे ओसंडून वाहत आहेत. दुसर्‍या बाजूला याच योजनेचे पोटकालवे कोरडे ठणठणीत पडले असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी पोटकालव्याची कामेही अपूर्ण आहेत. झालेली कामेही निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. काही ठिकाणी पोटकालव्यांना भगदाड पडल्याने पाणी रानोमाळ जात आहे.\nतसेच काही ठिकाणी पोटकालव्याचे दरवाजे चोरीला गेले आहेत. यामुळे मागील बाजूस असणार्‍या काही शेतकर्‍यांकडून पाणी नेण्यासाठी पोटकालव्यामध्ये वाळू, दगड टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोटकालव्याच्या शेवटच्या टोकाला असणार्‍या शेतकर्‍यांना पाण्याची वाट पाहण्यापलीकडे काहीच करता येऊ शकत नाहीत. शेतकर्‍यांनी हा प्रकार टेंभू योजनेच्या अधिकार्‍यांना वेळोवेळी लक्षात आणून दिला आहे. अधिकार्‍यांनी या ठिकाणच्या पोटकालव्याची पाहणी केली जाते. पण त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल ��ऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/china-snub-india-gets-bigger-blocks-un-action-jaish-e-mohammed-chief-maulana-masood-azhar-23747", "date_download": "2018-11-15T06:49:29Z", "digest": "sha1:T3MFI3BY7TMCWFTEPR7R3KKGKS5QT5VT", "length": 13194, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "China Snub To India Gets Bigger, Blocks UN Action For Jaish-e-Mohammed Chief Maulana Masood Azhar मसूद प्रकरणावरून भारत-चीन पुन्हा आमनेसामने | eSakal", "raw_content": "\nमसूद प्रकरणावरून भारत-चीन पुन्हा आमनेसामने\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nभारताने मसूदबाबत केलेल्या मागणीला विरोध करणे, हा प्रकार चीनकडून यापूर्वीही झालेला असून, कदाचित चीनने या प्रकरणाबरोबर भारताची भूमिका समजून घेतली असेल, अशी अपेक्षा आम्हाला होती. मात्र, ती फोल ठरली, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे.\nनवी दिल्ली - जैश- ए- मुहम्मद संघटनेचा प्रमुख मसूद अझर याचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याच्या कारणावरून भारत व चीन पुन्हा एकदा एकमेकांसमोर आले असून, भारताने संयुक्त राष्ट्र संघात (यूएन) मांडलेल्या प्रस्तावास चीनने पुन्हा आपला विरोध दर्शवला आहे. चीनच्या या भूमिकेवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nपठाणकोट हल्ल्यामागील मास्टर माइंड मसूद अझर याचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत करावा, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र संघात (यूएन) लावून धरली आहे. मार्च 2016 मध्ये भारताने प्रथम याबाबतचा प्रस्ताव यूएनमध्ये मांडला होता, त्यास आक्षेप घेत चीनने आडमुठे धोरण स्वीकारले आहे.\nभारताने केलेल्या मागणीसंदर्भात विविध अंगाने विचार करण्याची गरज असून, आपल्या भूमिकेमुळे संबंधितांना तशी चर्चा अथवा विचार करण्याची संधी मिळणार असल्याचे चीनने आपला बचाव करताना म्हटले होते. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यास त्याची सर्व संपत्ती जप्त होऊ शकते, तसेच त्याच्या परदेश दौऱ्यांवरही मर्यादा पडणार आहेत.\nभारताने मसूदबाबत केलेल्या मागणीला विरोध करणे, हा प्रकार चीनकडून यापूर्वीही झालेला असून, कदाचित ची��ने या प्रकरणाबरोबर भारताची भूमिका समजून घेतली असेल, अशी अपेक्षा आम्हाला होती. मात्र, ती फोल ठरली, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे.\nदहशतवादाची झळ चीनलाही बसली असून, मसूदप्रकरणी चीनने घेतलेली भूमिका ही आश्‍चर्यास्पद आहे.\nविकास स्वरूप, परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ता\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू\nयवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/will-play-another-10-years-if-i-remain-fit-virat-kohli-71094", "date_download": "2018-11-15T06:50:47Z", "digest": "sha1:J4UPAAEHCFLWKQZXMP2X4OBM2KP5OGJN", "length": 15996, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Will play for another 10 years if I remain fit: Virat Kohli फिट राहिलो तर आणखी 10 वर्षे खेळेन : विराट | eSakal", "raw_content": "\nफिट राहिलो तर आणखी 10 वर्षे खेळेन : विराट\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nक्रिकेटमध्ये घवघवीत यश मिळवत असलेला विराट आता इतर खेळातील खास करून ग्रासरुट खेळाडूंच्या मदतीसाठी आपली तिजोरी उघडणार आहे. संजीव गोयंका ग्रुपच्या साथीने त्याने \"विराट कोहली फाउंडेशन'ची स्थापना केली आहे. उदयोन्मख आणि होतकरू खेळांसाठी प्रत्येक वर्षासाठी कमीत कमी 2 कोटी रुपयांची स्कॉलरशिप या फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे. खेळाडूंपासून खेळांशी निगडित असलेल्या तज्ज्ञांची निवड समिती तयार करण्यात येणार असून, ही समिती स्कॉलरशिप प्राप्त खेळाडू निवडणार आहेत.\nनवी दिल्ली : काही दिवसांत 29 वर्षांचा होणारा विराट कोहली भविष्याबाबत बोलत आहे. आणखी 10 वर्षे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचेय; पण त्यासाठी आत्ता तंदुरुस्त राहणे आवश्‍यक आहे, असे त्याचे म्हणणे आहे.\nआपण किती पुढे खेळू शकतो, हे खरं तर बहुतेकांना उमजत नसते. कधी थांबायचे याचा अंदाज नसल्यामुळे सद्यःस्थितीत क्षमतेच्या 70 टक्के खेळ उंचावत असतो. त्यामुळे निवृत्तीची वेळ येईपर्यंत स्वतःला प्रोत्साहित करणे आवश्‍यक असते. उदाहरण द्यायचे तर तंदुरुस्तीसाठी मी आत्ता जी मेहनत घेत आहे तिच कायम ठेवली, तर आणखी 10 वर्षे खेळेन, असे विराटने एका व्यावसायिक कार्यक्रमात सांगितले.\nतिन्ही प्रकारात तेढवच्या तडफेने आणि आक्रमकपणे खेळणारा भारतीय कर्णधार एकेक विक्रम पादाक्रांत करत आहे. आत्तापर्यंत 60 कसोटी सामन्यांत त्याने 4658 आणि 194 एकदिवसीय सामन्यांत 8587 धावा केलेल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या विक्रमात आता सचिन तेंडुलकरच त्याच्या पुढे आहे.\nक्रिकेटमध्ये घवघवीत यश मिळवत असलेला विराट आता इतर खेळातील खास करून ग्रासरुट खेळाडूंच्या मदतीसाठी आपली तिजोरी उघडणार आहे. संजीव गोयंका ग्रुपच्या साथीने त्याने \"विराट कोहली फाउंडेशन'ची स्थापना केली आहे. उदयोन्मख आणि होतकरू खेळांसाठी प्रत्येक वर्षासाठी कमीत कमी 2 कोटी रुपयांची स्कॉलरशिप या फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे. खेळाडूंपासून खेळांशी निगडित असलेल्या तज्ज्ञांची निवड समिती तयार करण्यात येणार असून, ही समिती स्कॉलरशिप प्राप्त खेळाडू निवडणार आहेत.\nया कार्यक्रमात माजी बॅडमिंटन स्टार आणि ऑलिंपिकपदक विजेत्यांचे प्रशिक्षक गोपीचंद उपस्थित होते. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत गोपीचंद यांनी मिळवलेले विजेतेपद आपल्याला कसे प्रोत्साहित करणारे होते, याची आठवण विराटने काढली. गोपी यांचा विजेतेपदाचा अंतिम सामना मी माझ्या मित्रांसोबत टीव्हीवर पाहिला होता. यातील एक मित्र राज्य स्तरावरील बॅडमिंटनपटू आहे. गोपीसर यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी किदांबी श्रीकांतसारखे विश्‍वविख्यात आणि पी. व्ही. सिंधू, साईना नेहवालसारख्या ऑलिंपिकपदक विजेत्या खेळाडू तयार केल्या आहेत, असे विराटने सांगितले.\nक्रीडा क्षेत्रात आपला देश झपाट्याने प्रगती करत आहे. एकाच खेळाला प्राधान्य असलेला देश अशी आपली ओळख पुसली गेली आहे. जे छोटे खेळाडू आपापल्या खेळात कमालीची प्रगती करू शकतील. देशांची शान उंचावण्याची गुणवत्ता असलेल्या अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना तयार केली आहे.\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nभारतीय महिलांचा पाकवर विजय\nप्रोव्हिडन्स (गयाना) - क्षेत्ररक्षणातील अपयशानंतर अनुभवी मिताली राजच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिलांनी विश्‍वकरंडक टी-२० स्पर्धेत रविवारी...\nक्रिकेट हा खेळ कोणे एके काळी \"सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम...\nदेश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर विराट कोहलीचे स्पष्टीकरण\nनवी दिल्ली- क्रिकेटच्या चाहत्यांना देश सोडून जाण्याच्या सल्ला देण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल झालेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने...\nलोकसभेतील भाजपचे संख्याबळ घटले; काँग्रेसचे सदस्य वाढले\nनवी दिल्ली : कर्नाटकमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकांनी सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. पोटनिवडणुकांमधील सातत्यपूर्ण अपयशामुळे मोदी सरकारचे संख्याबळ...\nबोनस न मिळाल्याने 'रवी शास्त्रीं'चा रेल्वेतून प्रवास\nमुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिवाळी बोनस न दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/god-help-me-27291", "date_download": "2018-11-15T07:29:56Z", "digest": "sha1:YLAWVG4ZMLED5NKBUEUBTLU7DE6GLXVT", "length": 19595, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "god help me आला देव धावोनी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nवडिलांना एसटीतच अस्वस्थ वाटू लागले. कंडक्‍टरने समयसूचकतेने थेट रुग्णालयातच गाडी नेली. नंतर आत्याचा जावई धावून आला. देव धावून आल्याचा अनुभव आम्ही त्या संकटात घेतला.\nवडिलांना एसटीतच अस्वस्थ वाटू लागले. कंडक्‍टरने समयसूचकतेने थेट रुग्णालयातच गाडी नेली. नंतर आत्याचा जावई धावून आला. देव धावून आल्याचा अनुभव आम्ही त्या संकटात घेतला.\nमाझे वडील सांगलीतील एक लग्न उरकून एका मुंजीसाठी कोल्हापूरला जात होते. दुपारी जेवण उरकून लगेचच निघाले होते. जेवणात जिलेबी, मठ्ठा मनसोक्त घेतला होता. त्या वेळी सांगलीची जिलेबी खूपच प्रसिद्ध होती. वडिलांना थोडा पित्ताचा त्रास होता. त्यामुळे तासाभाराने त्यांना पोटांत मळमळ सुरू झाली. सोबत आई होती; तिने पुरचुंडीतून एक लवंग व थोडी बडीशेप काढून दिली. थोडावेळ बरे वाटले; पण काही वेळाने त्यांना परत मळमळ सुरू झाली. त्यांनी कंडक्‍टरकडून उलटीसाठी पिशवी मागून घेतली; पण उलटीही होईना. अस्वस्थता वाढली. दरदरून घाम सुटला. खिडकीजवळची जागा दिली, पण वारा आला की तेवढ्यापुरते बरे वाटे. असे अर्धा पाऊण तास चालले होते. शेवटी एकदाची भली मोठी उलटी झाली; पण उलटीच्या शेवटी थोडे रक्त पडले. ते कंडक्‍टरने पाहिले व त्याने समय सूचकता दाखवून एस. टी. स्टॅंडवर न थांबवता थेट सी. पी. आर. हॉस्पिटलपाशी बस नेली. कंडक्‍टरने त्यांना तातडीच्या सेवेसाठी असलेल्या ठिकाणी नेले.\nवडिलांना तेथे अतिदक्षता विभागात ऍडमिट करून घेतले. आई एकटीच सोबत होती; ती पण थोडी घाबरली होती. डॉक्‍टरांनी आमच्या कोल्हापूरच्या नातेवाइकांना फोन करून बोलावून घेतले, त्यांच्या घरी मुंजीचे कार्य असूनसुद्धा ते तत्परतेने धावत आले. उपचार सुरू करून थोडे स्थिरस्थावर झाल्यावर नातेवाइकांनी मला फोन केला. त्या वेळी मी कराडला एका खासगी हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक होतो. रोजचे दैनंदिन हिशेब पूर्ण करण्याचे काम चालू होते. रात्रीचे साडेदहा वाजले होते. महिनाअखेर चालू होती. माझ्याकडे जेमतेम साठ-सत्तर रुपये होते. रात्रपाळीतल्या एका सोबत्याने तीस रुपये दिले.\nकराडमध्ये माझी मोठी आत्या राहात होती. तिच्याकडे माझी छोटी बहीण राहात होती. सगळे आवरून मी बॅग घेतली व आत्याच्या घरी गेलो व आत्याला सांगून निघायचे म्हणून तिच्या घरी गेलो. एवढ्या रात्री मला पाहून ती पण घाबरून गेली. मी तिला शांतपणे सर्व सांगितले. तब्येत पाहून तुला कळवतो, असे म्हणालो; पण मला एकट्याला ती जाऊ देईना. कमीत कमी बहीण रेखाला सोबत घेऊन जा, असे म्हणाली. मी टाळू लागलो, पण ती ऐकेचना. बर आत्त्याला पैसे कसे मागायचे, हा मोठा प्रश्‍न माझ्या पुढे होता. शेवटी धाडस करून मी बहिणीस नेण्यास तयार झालो.\nपाहू काय ते, एखादा ट्रकवाला कमी पैशात नेण्यास तयार होईलसुद्धा; पण रात्री-बेरात्री बहिणीला घेऊन जायचे म्हणजे जोखीमच. चिंतेत असतानाच मी स्टॅंडवर पोचलो. समोरच कोल्हापूरची गाडी उभी होती; पण बसमध्ये बसू का नको कंडक्‍टर काही मदत करेल का कंडक्‍टर काही मदत करेल का या विचारात असताना खांद्यावर हात पडला. आत्याचे जावई पळत पळत आले होते. \"\"अरे, वडील ऍडमिट आहेत, पैसे-पाणी लागतील, काही व्यवस्था केलीस का या विचारात असताना खांद्यावर हात पडला. आत्याचे जावई पळत पळत आले होते. \"\"अरे, वडील ऍडमिट आहेत, पैसे-पाणी लागतील, काही व्यवस्था केलीस का'' असे म्हणत त्यांनी हातातले एक हजार रुपये माझ्या खिशात कोंबले, त्याच वेळी इतका वेळ दाटलेला उमासा बाहेर पडला. मी मेहुण्यांना मिठी मारून ओक्‍साबोक्‍सी रडू लागलो. माझे अंतःकरणातील गाऱ्हाणे ऐकून देविदासाच्या रूपाने देवच माझ्या मदतीला धावून आला होता. क्षणात माझ्या डोक्‍यावरचे मणाचे ओझे उतरले. जीव हलका हलका वाटू लागला होता. मेहुण्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानत मी एसटीत चढलो व कोल्हापूरला रवाना झालो.\nतेथील सिस्टर ना भेटलो तर त्यांनी दोन-तीन बाटल्या रक्त व एक किलो बर्फ ताबडतोब आणण्यास सांगितले. मी तेथील लॅबमध्ये गेलो. ��हाटेची वेळ होती. टेक्‍निशियन साखर झोपेतच होता. त्याला झोपेतून उठवले. त्याची क्षमा मागितली व चिठ्ठी दाखवली. त्याने कोल्हापूरमधील सर्व ब्लड बॅंकांना फोन लावले; पण त्या ग्रुपचे रक्त कोठेच शिल्लक नव्हते. तो म्हणाला, \"\"तुम्हाला मिरजेहून रक्त आणावे लागेल.'' झाले दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तसे झाले, मी त्याला माझे रक्त देऊन क्रॉस मॅच होतेय का पाहण्यास सांगितले. सुदैवाने ते जुळले, मग त्याला माझी एक बाटली घेण्यास सांगितले. त्याने लगेच कार्यवाही केली. अर्ध्या तासात मी सिस्टरना रक्त नेऊन दिले. पाच-दहा मिनिटे थांबून कॉफी-बिस्किटे घेऊन पुढच्या कामास निघालो. फिरत फिरत पुढच्या चौकांत गेलो. तेथे एक दुधाची डेअरी होती, त्या मालकाला मी सर्व हकीकत सांगितली. त्याने लगेच बर्फ दिला, बिचाऱ्याने त्याचे पैसेसुद्धा घेतले नाहीत, बर्फ सिस्टरना नेऊन दिला. आता थोडी उसंत मिळाली होती.\nमग मी बहिणीला घेऊन लॅबमध्ये गेलो. तिचेही रक्त जुळले. मग तिच्या रक्ताची बाटलीही सिस्टरना नेऊन दिली. यथावकाश दोन दिवसांत वडिलांची तब्बेत चांगली झाली व त्यांना डिस्चार्ज दिला. आधी कंडक्‍टरच्या रूपाने, नंतर मेहुण्याच्या रूपाने, दूधवाल्याच्या रूपाने देवच मदतीला धावून आला होता.\nआदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र\nमंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता...\nसिकलसेल योजनेला अल्पावधीतच थांबा\nनागपूर - राज्यातील सिकलसेलचे सर्वाधिक रुग्ण विदर्भात आहेत. यामुळे सिकलसेल नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने पथदर्शी प्रकल्प आखला. २०१६ मध्ये...\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध ���ंस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-bhama-aaskhed-work-devendra-fadnavis-105584", "date_download": "2018-11-15T06:56:20Z", "digest": "sha1:S3DBHI4RHMHLYQJZUMOPK4SZEOYHYJPN", "length": 13517, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news bhama-aaskhed work devendra fadnavis भामा- आसखेडचे काम पंधरा दिवसांत सुरू? | eSakal", "raw_content": "\nभामा- आसखेडचे काम पंधरा दिवसांत सुरू\nमंगळवार, 27 मार्च 2018\nशेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच काम सुरू केले होते. पण ते बंद केल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे काम सुरू करण्यासाठी आधी शेतकऱ्यांची बैठक घ्यावी लागणार आहे. निधी उपलब्ध झाल्याने काम वेगाने करता येणार आहे. मात्र, राज्य सरकारबरोबर बैठक झाल्यानंतर काम हाती घेतले जाईल.\n- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग\nपुणे - शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या भामा-आसखेड प्रकल्पाकरिता केंद्र आणि राज्य सरकारने निधी दिला मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे पुन्हा कामात अडथळे आले असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार आहेत. शेतकरी, महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांची एकत्रित बैठक घेऊन कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होईल, अशी आशा आहे.\nयेथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने सन २०१४ मध्ये सुरू केलेल्या या प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ���्यातच, केंद्र आणि राज्य सरकारने चौथ्या टप्प्यातील सुमारे ६६ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी गेल्या आठवड्यात महापालिकेला दिला. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू केलेले जलवाहिनीचे काम शेतकऱ्यांनी रविवारी पुन्हा बंद पाडले. एवढेच नाही तर, शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काम सुरू करण्यात मोठ्या अडचणी असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे काम थांबवून आधी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होईल. त्यानंतरच काम सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.\nया आधीही शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यात आला होता. मात्र, पुनर्वसनाबाबत जिल्हा प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावावर आक्षेप घेत, शेतकऱ्यांनी कामाला विरोध केला. त्यामुळे काम पूर्णपणे बंद करण्यात आले होते.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nनागपूर - राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौक���ी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-16-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-2018/", "date_download": "2018-11-15T07:21:24Z", "digest": "sha1:OFKSX5HP5ODRUBYXT22CFFZDUQOZKZQU", "length": 13878, "nlines": 113, "source_domain": "blog.madguy.co", "title": "चालू घडामोडी - 16 ऑगस्ट 2018 - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nचालू घडामोडी – 16 ऑगस्ट 2018\n16 ऑगस्ट 2018 रोजीच्या महत्वाच्या निवड बातम्या थोडक्यात दिल्या आहेत . तरीही परीक्षे साठी अपेक्षित अश्या घडामोडी देण्याचा आमचा पर्यत्न आहे. दररोज फक्त 5 मिनट द्या चालू घडामोडी वाचायला म्हणजे तुमचा चालूघडामोडी ह्या विषयाचे अभ्यास होयील.\nभारत सरकारच्या विशेष रस्ते सुरक्षा जागरुकता मोहिमेसाठी अक्षय कुमार यांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती\n14 ऑगस्ट रोजी चित्रपटसृष्टीतील अक्षय कुमार यांना भारत सरकारच्या विशेष रस्ते सुरक्षा जागरुकता मोहिमेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मोहिमेचा एक भाग म्हणून “सडक सुरक्षा – जीवन बचाव”, अक्षय यांना अभिवादित करण्यात येणारी तीन लघुपट जसे वाहतूक पोलिस निरीक्षकांना रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी सोडले गेले आहे.यामध्ये त्यांनी ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन न केल्याचे महत्त्व अधोरेखित केले. हे गंभीर चिंताजनक बाब आहे की भारतात दरवर्षी 5 लाख अपघात होतात, जगातील सर्वात जास्त म्हणजे 1.5 लाख लोक दरवर्षी जीव गमावतात.\nरशियाला भारतचा नवा राजदूत -डी बाला वेंकटेश वर्मा\n1996 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी डी बाला वेंकटेश वर्मा यांना रशियासाठी भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्त केले गेले आहे. हे दोन देशांमधील धोरणात्मक सहकार्याचे अंतरंग असल्यामुळे हाय-प्रोफाइल पोस्टिंग मानले जाते.सध्या ते स्पेनमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम करीत आहेत. ते पंकज सरण यांना यशस्वी करतील, ज्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून नियुक्त केले आहे. केंद्र सरकारने पर्थ सतपथीची नेमणूक युक्रेनला भारताचे राजदूत म्हणून घोषित केली.\nगोदरेज फॅमेलीचा कोटक वेल्थ हूरून-लीडिंग वेल्थी विमेन 2018 मध्ये प्रथम स्थान\nगोदरेज ला कोटक वेल्थ हूरून-लीडिंग वेल्थी विमेन 2018 मध्ये प्रथम स्थान मिळाले आहे. 2014 मध्ये त्यांनी डॉ. होमी जे भाभा यांचा एक बंगला विकत घेऊन 371 कोटी रुपये खरेदी केली. एचसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक रोशनी नाडर यांनी 30,200 कोटी रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. टाइम्स समूहाच्या अध्यक्षा इंदू जैन तिसर्या क्रमांकावर आहेत, तर किरण मजूमदार-शॉ, किरण नदर, लीना गांधी तिवारी, संगीता जिंदाल आणि जयश्री उला हे आहेत.उद्योगाने दिलेल्या माहितीनुसार फार्मास्युटिकल्समध्ये त्या क्षेत्रातील 22 महिलांचा समावेश आहे. त्यानंतर 12 व्यक्तींबरोबर सॉफ्टवेअर आणि सेवा आणि फूड आणि बेव्हरेजेससह आठ व्यक्तींची यादी करण्यात आली.\n2018 च्या ज्युनिअर एनबीए जागतिक बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये सुनीशका कार्तिक यांना सामुदायिक पुरस्कार\nबेंगळुरूच्या सुनीशका कार्तिकने 2018 जूनियर एनबीए वर्ल्ड बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये समुदाय पुरस्कार मिळवला, जो 12 ऑगस्टला अमेरिकेतील ऑरलांडोजवळ वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टमधील क्रीडा संकुलच्या ईएसपीएन वाइड वर्ल्ड येथे संपन्न झाला.तिने 17 गुणांसह अव्वल स्थान मिळविले. दक्षिण अष्टपैलू संघाला एक पूल गेममध्ये एकत्रितरित्या विजय मिळवून देण्याने टीम इंडियाच्या प्रभावी विजयाची नोंद झाली.32 स्पर्धांमध्ये जगभरातील 13 व 14 वर्षाच्या मुला-मुली आणि स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली.\nनेपाळमधील टेराई रस्ता प्रकल्प\nभारत सरकारने नेपाळमध्ये टेराई रस्ते प्रकल्पासाठी 470 दशलक्ष नेपाळी रुपये अनुदान जारी केले आहे. पोस्टल रस्ते प्रकल्पाअंतर्गत 14 रस्ते संकुलांच्या बांधकामासाठी निधीची तरलता राखण्यासाठी ही रक्कम जाहीर करण्यात आली आहे. या पेमेंटमुळे, पोस्टल हायवे प्रोजेक्ट अंतर्गत 14 संकुलांची अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारने केलेल्या 8 अब्ज नेपाळी रुपयांच्या एकूण अनुदान सहाय्यपैकी 2.35 अब्ज नेपाली रुपयांचे वाटप झाले आहे. 1 9 50 पासून भारत सरकार नेपाळच्या पायाभूत सुविधांच्या विकासास समर्थन देत आहे आणि त्याच्या बहु-क्षेत्रीय आणि बहु-आयामी भारत-नेपाळ आर्थिक सहकार्य कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विविध महामार्ग, रस्ते, पूल, विमानतळे इत्यादींसाठी आर्थिक मदत प्रदान केली आहे.\nकेममनम चाको,यांचे अलीकडेच निधन झाले\nप्रसिद्ध मल्याळम कवी आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या केममनम चाको (9 2) हे 14 ऑगस्ट 2018 रोजी केरळच्या कोची येथे निधन झाले.त्याच्या उपहासात्मक कार्यांसाठी प्रसिद्ध, चाकोंनी केरळच्या समकालीन सामाजिक-राजकीय समस्यांना त्यांच्या कवितांनुसार प्रतिक्रिया दिली.चाकोने केरळ साहित्य अकादमी, संजयन पुरस्कार, कुंजान नंबियार कविता प्रासारकर, पी. स्मारक पुरसाराम आणि महाकवी उल्लर पुरस्कार यांच्यासह अनेक पारितोषिके मिळविली आहेत.स्वातंत्र्य चळवळीच्या स्वातंत्र्य चळवळीतून पहिले ‘प्रवाचनाम’ हे त्यांचे पहिले प्रकाशन झाले. त्यांच्या इतर कृतींमध्ये विल्लंपराम, कानकाकसिंगलाल, नेल्लू, इनू इत्यादींचा समावेश आहे.\nचालू घडामोडी -11 ऑक्टोबरर 2018\nचालू घडामोडी -6 ऑक्टोबरर 2018\nचालू घडामोडी – 1 ऑक्टोबरर 2018\nचीन ने विश्व का सबसे ऊंचा ‘एयर प्यूरीफायर’ बनाया\n‘पद्मभूषण’ सन्मानित वैज्ञानिक डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार यांचा संशयास्पद मृत्यू\nचालू घडामोडी – 11 स्पटेंबर 2018\n३.७० लाख कोटींच्या कर्ज वितरणाचे ‘नाबार्ड’चे लक्ष्य\nचालू घडामोडी – 20 ऑगस्ट 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-11-15T05:52:56Z", "digest": "sha1:2R6I42OZ6WDP5WMFAVVH2FTRZWO75ETV", "length": 4245, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू.चे १०० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.पू.चे १०० चे दशक\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १३० चे पू. १२० चे पू. ११० चे पू. १०० चे पू. ९० चे पू. ८० चे पू. ७० चे\nवर्षे: पू. १०९ पू. १०८ पू. १०७ पू. १०६ पू. १०५\nपू. १०४ पू. १०३ पू. १०२ पू. १०१ पू. १००\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.पू.चे १०० चे दशक\nइ.स.पू.च्या २ र्‍या शतकातील दशके\nइ.स.पू.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्य��शन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://santosh-kale.blogspot.com/2012/09/blog-post_6.html", "date_download": "2018-11-15T06:28:57Z", "digest": "sha1:KDIZQTFLFOUOMVVQO57HRMFVIEC7QZR7", "length": 25827, "nlines": 166, "source_domain": "santosh-kale.blogspot.com", "title": "JAY JIJAU: शिक्षक दिन म.फुले यांच्या पुण्यतिथी (२८ नोव्हेंबर) ला साजरा करावा", "raw_content": "\nआम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु - जगद्गुरू संत तुकाराम महाराज\nगुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२\nशिक्षक दिन म.फुले यांच्या पुण्यतिथी (२८ नोव्हेंबर) ला साजरा करावा\nशिक्षक दिन म.फुले यांच्या पुण्यतिथी (२८ नोव्हेंबर) ला साजरा करावा ...................... डॉ.राधाकृष्णन यांनी पी.एच .डी. चा प्रबंध चोरून स्व: ताच्या नावावर प्रकाशित केला .त्या विरुद्ध १९३० साली कलकत्ता हायकोर्टात खटला चालला.त्यांच्यानावाने शिक्षक दिन साजरा करणे हा देशाचा , शिक्षण क्षेत्राचा अपमान आहे. डॉ.राधाकृष्णन यांनी वैदिक परंपरेचे उदात्तीकरण करणारे साहित्य लिहिले.डॉ.राधाकृष्णन यांनी पुस्तकातून मनुवाद जपला . म.फुले यांचे साहित्य बहुजन हिताचे आहे.समाज उपयोगाचे आहे. प्रथम मुलीसाठी शाळा काढणारे म.फुले होत. डॉ.राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी \"राधाकृष्ण अ बायोग्राफी \" या ग्रंथात डॉ.राधाकृष्णन हे कसे स्त्री शिक्षण विरोधी होते याचे विवेचन केले आहे. डॉ.राधाकृष्णन हे मुलीचा जन्म हा सेवेसाठी असतो या मताचे होते. म.फुले म्हणजे अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद खुला करणारे, स्त्री शिक्षणाचे कैवारी छ. शाहू महाराज म्हणजे अस्पृश्यांना संधी देणारे, रयतेचे राजे डॉ. आंबेडकर म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार व दलितांचे कैवारी या पलीकडे फुले, शाहू, आंबेडकरांची ओळख ख-या अर्थाने अभ्यासक्रमातून दिली जात नाही. शिक्षणातून नवा माणूस घडविला जातो. त्यामुळे भारतीय माणूस उच्चशिक्षित होऊनही समाज परिवर्तनाच्या आड येणा- या अंधश्रध्दा, जातीयवाद, विषमता या गोष्टी स्पष्टपणे नाकारू शकत नाही. मानसिक अस्पृश्यता जोपासण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होत असून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या मूल्याशीही प्रामाणिकपणाचा अभाव दिसून येत आहे. म. फुले यांनी सावित्रीबार्इंना घेऊन भविष्याचा अचूक वेध घेऊन दूरदृष्टिकोनातून प्रस्थापित समाजव्यवस्थेतीलआधारभूत असलेल्या स्मृती- श्रुतीप्रणीत विचारसरणीत आमूलाग्र बदल आणण्यासाठी बहुजनांना नाकारलेल्यांना, अस्पृश्यांना, स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे बंद असलेले दार सताड उघडे केले. हे आमूलाग्र परिवर्तन फुलेंच्या चळवळीनेच शक्य झाले. शेकडो वर्षे वर्ण वर्ग जातिव्यवस्थेच्या बेड्यात बंदिस्त असलेल्या शुद्रातीशुद्र समाजाला व स्त्रियांना स्वअस्तित्वाची जाणीव करून देणारा विद्रोही विचार फुले यांनी या भूमीत प्रथम रुजविला व स्त्रीमुक्ती तत्त्वज्ञानाचे ख-या अर्थाने दालन त्यांनी उघडले. बहुजनांना ज्ञानाची कवाडे सताड उघडून दिली व बहुजन समाजातील शिक्षणाची चळवळ यशस्वी होण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी या ऐतिहासिक कार्याला म. फुलेंनी सुरुवात केली. त्यावेळी त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी सावित्रीबाई अवघी १७ वर्षाची होती. म. फुलेंच्या सामाजिक क्रांतिवादीचा मुख्य आधार म्हणजे शिक्षण. शिक्षण नसल्यामुळे बहुजन समाज गतिहीन, मतिहीन, नीतिहीन आणि अर्थहीन झाला असे त्यांनी विलक्षण पोटतिडकीने सांगितले. शिक्षणावर विलक्षण प्रेम करणा-या फुले यांनी आपल्या लिखाणातून १९व्या शतकामध्ये एक क्रांतिकारक संदेश दिला तो म्हणजे, ‘विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले... या महान संदेशाने १९ व्या शतकात क्रांती झाली आणि हजारो वर्षे स्त्री जातीचा आक्रोश गगनी भिडविला तो म. फुलेंच्या संदेशामुळेच. आज २१व्या शतकाची पहाट उगवत असताना शिक्षणाचे व्यापारीकरण, बाजारीकरण झाल्याचे निदर्शनास येत आहे. फुले, शाहू, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे व्यापारीकरण, बाजारीकरण या आधुनिक समस्येची कधीच कल्पना केली नसेल. शिक्षणाचे व्यापारीकरण या आधुनिक समस्येमध्ये आपल्या देशाचे भवितव्य दडले आहे. आज आपल्या देशामध्ये राष्ट्रीय शिक्षणावर तरतूद, बजेट इतर देशांच्या तुलनेने फारच अल्प असते. यावरून भारत सरकारची उदासीनता दिसून येते. डोनेशन, वर्गणी, अवाजवी फी इ. आर्थिक समस्येमुळे विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकीत व उच्च शिक्षणापासून वंचित राहिला जात आहे. शिक्षणाचे व्यापारीकरण हा प्रश्न महत्त्वा���ा म्हणावा लागेल. हे ज्या दिवशी आमच्या नेत्यांना समजेल तो सुदिन म्हणावा लागेल. पण आज आपण मात्र फुले-शाहू आंबेडकरांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात धन्यता मानतो. मात्र म. फुले यांनी १८८२ मध्ये हंटर कमिशनपुढे जो अहवाल सादर केला, त्या अहवालामध्ये शिक्षणाचा मुद्दा त्यांनी मांडला. स्वत: फुले व सावित्रीबाई या दोघांनी पुढाकार घेऊन शिक्षण देण्यास सुरुवात केली नसती तर आज आपण कोठे असतो या प्रश्नाची आपण कधीच गांभीर्याने दखल घेतली नाही. म्हणून फुले यांना इंग्रज सरकारचे शिक्षणविषयक धोरण त्यांना प्रतिगामी स्वरूपाचे वाटत होते. वरच्या वर्गाकडून खालच्या वर्गाकडे शिक्षण आपोआप झिरपत येईल. या विचाराशी ते मुळीच सहमत नव्हते. उच्चवर्णीय व उच्चवर्गीय लोक आपल्या उच्च शिक्षणाची काळजी घेण्यास समर्थ असल्याने त्याकडील लक्ष जरासे कमी करून सरकारने जनतेच्या शिक्षणावर भर दिला पाहिजे अशी त्यांची मागणी होती. शिक्षणाच्या अभावामुळे शेतकरी दरिद्री बनला अशी खंत फुलेंनी व्यक्त केली. निदान वयाच्या १२व्या वर्षापर्यंत सर्व मुलामुलींसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची मागणी त्यांनी केली. शुद्र शेतक-यांची, मजुराची बहुजनांची मुले शिकून मोठी झाली पाहिजेत. सरकारी हुद्यावर मोठमोठ्या जागा दाव्यात. शिक्षणाची पध्दती व राखीव जागा याबाबत घेतलेल्या भूमिका त्या काळात तर योग्य होत्याच परंतु आजही त्या मार्गदर्शक आहेत. १८८२ मध्ये हंटर कमिशनपुढे पुण्यातून आठ निवेदने सादर करण्यात आली. स्त्री शिक्षणावर भर देणारे एकटे म. फुले होते. इतर शास्त्री पंडितांनी संस्कृत, विद्या व जुन्या शाळा यांच्याच पुनरुज्जीवनाची मागणी केल्याचे आढळते. म. फुले यांचा संघर्ष हा केवळ शूद्रातिशुद्रां च्या हक्कासाठी होता असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल. त्यांचा संघर्ष हा मानवी प्रतिष्ठेसाठी होता. मानवी जीवनात जे जे रोगट, कुरूप, विषम असेल त्या सर्वांविरुद्ध त्यांनी आसूड उगारला आहे. आज महाराष्ट्रामध्ये दररोज शेतक-यांच्या आत्महत्या पाहतो. परंतु फुले यांनी ‘शेतक-यांचा आसूड’ या ग्रंथामध्ये शेतीच्या प्रश्नाबाबत शेतकरी, शेतमजूर यांच्याबाबत, सावकारीबाबत, पाणी व जनावरांच्या चा- यांच्या नियोजनाबाबत, शेतक-यांच्या शोषणाबाबत गांभीर्याने लिखाण केले आहे. फुले हे एकमेव समाजचिंतक आह���त की, त्यांनी प्रथमतः:च शेतक- यांचे शोषणाबाबत फार बारकाईने विवेचन केले आहे. शेती सुधारण्यासाठी अत्याधुनिक ज्ञान, त्यासंबंधीच्या ग्रंथाची उपलब्धता, नांगरणीसाठी उत्तम जनावरे, बैल, जनावरांना चरण्यासाठी मोकळी जंगले, वाहणा- या पाण्याला अडवून पोलीस व सैन्यामार्फत बंधारे बांधणे, पाण्याचा शोध, पिकांचे संशोधन, संरक्षण व त्यासाठी सुरक्षा इ. अनेकविध उपाय व सूचना फुले यांनी सुचविल्या आहेत. शेतक-यांच्या विपन्न अवस्थेबाबत सखोल चर्चा ‘शेतक-यांचा आसूड’ या महान ग्रंथातून केली आहे. परंतु दुर्दैवाने त्यांच्या ग्रंथांची कोणी दखल घेतल्याचे जाणवत नाही. आमच्या नेत्यांनी फुलेंचे लेखन वाचले असते तर शेतकरी व मजुरांचे असंख्य प्रश्न सुटले असते हे इथे धाडसाने नमूद करावे लागते. शेतक-यांचा आसूड व छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा, गुलामगिरी या पुस्तकातून चिंतन करण्याची आज गरज आहे. म्हणून त्यांच्या विचाराने शेतकरी शिक्षित व जागृत होणे गरजेचे आहे पण त्यापेक्षा शेतक-यांच्या हिताचा निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेणे हे त्यांना अभिप्रेत होते. अन्यथा सरकारने कितीही आर्थिक पॅकेजच्या घोषणा केल्या, किती ही शेतकरी अधिवेशने घेतली तर त्याचा काडीमात्र उपयोग होणार नाही म्हणून त्यांनी राष्ट्रीय सभेमध्ये शेतक- यांना सामावून घेणे, शेतक-यांचा कर्जपुरवठा, सावकारी पाशातून मुक्तता व सवलती व त्यांच्या हिताचे निर्णय याविषयी त्यांनी आग्रह धरला. परंतु राष्ट्रीय सभेने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि आजही शेतकरी, शेतमजूर यांच्याबाबत सरकारी धोरणेबाबत उदासीनता दिसून येते. हे निर्विवाद सत्य म्हणावे लागेल. व्यापा-यांच्या, सावका-यांच्या शोषणातून शेतकरी मुक्त झाला पाहिजे. तसेच त्यांच्या नव्या जाणिवा पचविलेला नवा शेतकरी फुले यांना निर्माण करायचा होता. कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल व महाराष्ट्राची शेतकरी हा जागतिक क्षितिजावर ताठ मानेने उभा असावा हे त्यांचे स्वप्न होते. फुले यांनी विचारच सांगितले नाहीत तर उक्तीप्रमाणे कृती केली, सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाज परिवर्तनाच्या, चळवळीचे ते एक हत्यार बनविले. शोषित पिडीत समाजामध्ये जाऊन प्रत्यक्ष कृतीवर त्यांनी आंदोलन उभारले. शेतकरी वर्गावर होणा- या अन्यायाविरुध्द दंड थोपटून उभे राहणारे केवळ महाराष्ट्रातील नव���हे तर भारतातील पहिले समाजचिंतक शेतक-यांचे कैवारी म. फुलेच आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले Santosh Kale\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमी लिहित असलेले लेख योग्य आहेत का\nसत्यपालची सत्यवाणी- Satyapal Maharaj\nबहुजन स्त्री जीवन- अडवोकेट वैशाली डोळस\nमहासम्राट बळीराजा- व्याख्याते प्रदीपदादा सोळुंके\nआपल्या महाराष्ट्रातील हीरे (1)\nआम्ही नामदेवरायांचे वारकरी (1)\nएकाच ध्यास - बहुजन विकास (2)\nछ. शिवराय आणि रामदास (10)\nछ. संभाजी महाराज (2)\nछत्रपती शिवाजी महाराज (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (1)\nदै. मूलनिवासी नायक (2)\nबहुजनांचे खरे शत्रू (1)\nबळीराजा महोत्सव २०१२ (1)\nब्राम्हण बुद्धिमान असतात काय\nभारतारत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1)\nमराठा व कुणबी (1)\nमराठा सेवा संघ (1)\nमला आवडलेले लेख (1)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे (1)\nराजमाता जिजाऊ जन्मस्थळ (1)\nलखुजी राजे जाधव यांचा वाडा (1)\nवर्तमान पत्रातील लेख (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ( VBVP ) (1)\nवीर भगतसिंह विध्यार्ती परिषद (1)\nशिवशाहीर राजेंद्र कांबळे (1)\nसंत नामदेव ते संत तुकाराम (1)\nह. मो. मराठे (1)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/2606-udhav-on-shivsena-ministers", "date_download": "2018-11-15T06:32:25Z", "digest": "sha1:RSTIDCMLO2B4QUZGBUW3FURADHPMGFQH", "length": 5488, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "म्हणून उद्धव ठाकरे शिवसेना आमदार आणि मंत्र्यांना एकमेकांच्या समोरा समोर बसवणार अन्... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nम्हणून उद्धव ठाकरे शिवसेना आमदार आणि मंत्र्यांना एकमेकांच्या समोरा समोर बसवणार अन्...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nशिवसेना आमदार आणि मंत्री यांची मातोश्रीवर 18 सप्टेंबर रोजी महत्वाची बैठक होणार आहे.\nया बैठकीत आमदार आणि मंत्र्यामधील समन्वय तसेच आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी मंत्र्यांनी प्राधान्याने वेळ आणि पुढाकार घेण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे.\nतसेच नाराज आमदारांच्या तक्रारी आणि मंत्र्यांचे समोरा समोर बसवून वाद मिटवणार असल्यांचीही माहीती मिळत आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nसमृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उ���्धव ठाकरे\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/all/page-5/", "date_download": "2018-11-15T06:02:17Z", "digest": "sha1:YW2XDESSEQL25QGSANAP6TLKEREQ4KNS", "length": 10960, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज ठाकरे- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nबहुमत मिळवून मोदींनी केलं काय, तर नोटबंदी - राज ठाकरेंची टीका\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेनं कधी नव्हे एवढं बहुमत दिलं. निवडून आल्यावर काय दिवे लावले तर नोटबंदी केली अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.\nआता मोदींना तुमच्या चौकात बोलवा-राज ठाकरे\nएका माणसाच्या हट्टापायी नुकसान झाले,राज ठाकरेंची मोदींवर टीका\nराज ठाकरे यांचं उद्धव ठाकरेंना पत्र, पत्रात काय दडली राज की बात\nPHOTOS : राज ठाकरेंच्या घरी झालं रक्षाबंधन साजरं\nVIDEO : राज ठाकरेंनी रेखाटलं अटलजींचं व्यंगचित्र\nराज ठाकरेंची अटलजींना कुंचल्यातून आदरांजली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर\nधोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात,शेवटी काय झालं \nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हि���िओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bedhadak/news/page-7/", "date_download": "2018-11-15T06:20:37Z", "digest": "sha1:LVK2G6IBFSB3XAJYQNK6N2L3EWQHRFZ4", "length": 10905, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bedhadak- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटा���पणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nबाबरीसारखा महत्त्वाचा विषय न्यायप्रक्रियेत 25 वर्षं का रेंगाळला\nतिहेरी तलाकच्या जोखडातून मुस्लीम महिलांची मुक्तता कधी होणार\nमहाराष्ट्रातील सामाजिक सत्यशोधक चळवळींचा आपल्याला विसर पडलाय का \nडाॅ. आंबेडकरांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत रुजवण्यात आपण कमी पडलोय का \nएटीएममध्ये खडखडाट होण्यामागे सरकारचं कॅशलेस धोरणच कारणीभूत आहे का \nसरबजीतप्रमाणेच कुलभूषण यांच्यावरही पाकिस्तान सूडबुद्धीने कारवाई करतंय का \nकर्जमाफीसाठी नवा पॅटर्न देणं महाराष्ट्राला शक्य आहे का\nसलग सहाव्यांदा 'सुवर्णकमळ' मिळवणारा मराठी सिनेमा सुवर्णकाळाकडे जाणार का\nविरोधकांनी केलेल्या चढाईमुळेच यूपी पॅटर्नवर आधारीत कर्जमाफीचा विचार सरकार करू लागलंय का \nसंघर्षयात्रेत विरोधी पक्षांचं नियोजन चुकलंय का\nनोटबंदीमध्ये मोठा घोटाळा झालाय या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का\nबदलत्या काळाबरोबर स्त्री-पुरुष संबंध सुधारण्याऐवजी जटील होतायत का \nपरकीय गुंतवणुकीला थेट वाव दिल्यामुळे भारतीय कंपन्यांचं अस्तित्व धोक्यात येईल का \nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/5858-indian-railways-passengers-can-transfer-their-confirm-train-ticket-to-others", "date_download": "2018-11-15T05:48:26Z", "digest": "sha1:YF43LSZ7LSH73JJLGC2CQUZQMB64LOOS", "length": 6408, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "रेल्वे प्रवासाचा प्लॅन रद्द झाला तरी आता प्रवाशांचे पैसे वाया जाणार नाहीत - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरेल्वे प्रवासाचा प्लॅन रद्द झाला तरी आता प्रवाशांचे पैसे वाया जाणार नाहीत\nरेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी. आता तुमच्याकडे जर रेल्वेने प्रवास करण्याच कन्फर्म तिकीट असेल, आणि अचानक तुमचा लांबचा प्रवास रद्द झाला, तर तम्ही तुमच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला त्या तिकीटावर प्रवास करायला देऊ शकता.\nऐनवेळी काही कारणास्तव तुम्ही प्रवासाचा प्लॅन फसला तर आता तुमचे तिकीटाचे पैसे वाया जाणार नाहीत हे नक्की. कारण तुम्ही आपलं तिकीट आता दुसऱ्या प्रवाशाच्या नावे ट्रान्सफर करु शकता.\nतुमच्या कुटुंबातील व्यक्तीला मित्र परिवाराला ते तिकीट देऊ करू शकता. परंतू त्यासाठी देखील काही अटी असणार आहेत. तुम्हाला 24 तास अगोदर संबंधित व्यक्तीच्या नावे अर्ज करावा लागेल. आणि काहूी कागदी कामे पूर्ण करावी लागतील. तिकिटावरील नाव बदलण्याचा अधिकार हा तुमच्या कडे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं तिकीट दुसऱ्या प्रवाशाच्या नावे करु शकता.\nरेल्वे तिकिट खरेदीसाठी आता आधार कार्ड अनिवार्य नाही\nआज मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक; रविवारी काही लोकल फेऱ्या रद्द\nरेल्वे प्रशासनाकडून तिकिट बुकींगमध्ये बदल\nविरार लोकलमध्ये चौथ्या सीटवरून प्रवाशाला चोप\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Ahmednagar-changed-district-sessions-judge-to-six-months/", "date_download": "2018-11-15T06:06:11Z", "digest": "sha1:LEONTNH7KTFVXVQD2U42ZET44HMSVND6", "length": 3350, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अहमदनगर जिल्‍हा-सत्र न्‍यायाधीशांची सहा महिन्‍यात बदली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अहमदनगर जिल्‍हा-सत्र न्‍यायाधीशांची सहा महिन्‍यात बदली\nअहमदनगर जिल्‍हा-सत्र न्‍यायाधीशांची सहा महिन्‍यात बदली\nयेथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांची सुमारे सहा महिन्यात औरंगाबाद येथे बदली झाली आहे. त्यांना नगरमध्ये एक वर्षाचाही कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. जवखेडे खालसा य़ेथील तिहेरी हत्याकांडाचे कामकाज त्यांच्यासमोर चालले होते. या खटल्यात आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले आहेत. आता यापुढे चौथ्या न्यायाधीशांसमोर हा खटला चालणार आहे. म���ळी यांची औरंगाबाद येथे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली आहे. अहमदनगरला अद्याप कुणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Shivsena-five-Panchayat-Samiti-Chairman-resigns/", "date_download": "2018-11-15T06:08:04Z", "digest": "sha1:PGJOA36RBZMBQH6J7U5BNGTA7ZOY3LTX", "length": 4946, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेच्या पाच पं.स. सभापतींचे राजीनामे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शिवसेनेच्या पाच पं.स. सभापतींचे राजीनामे\nशिवसेनेच्या पाच पं.स. सभापतींचे राजीनामे\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nजिल्हाप्रमुखांच्या सूचनेनुसार रत्नागिरीसह राजापूर, लांजा, संगमेश्‍वर आणि खेड पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या पदांचे राजीनामे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दिले. गुरूवारी हे राजीनामे आल्यानंतर ते जि.प. अध्यक्षा स्नेहा सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर केले आहेत. शुक्रवारी ते राजीनामे पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे दिले जाणार आहेत.\nशिवसेनेच्या पंचायत समिती सभापतींना सव्वा वर्षांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता. या नियोजनानुसार सव्वा वर्ष संपत आल्याने जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्‍वरच्या सभापतींना राजीनामे सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. खेड पंचायत समिती सभापतींनाही त्यांच्या जिल्हाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सूचित केले होते.\nत्यानुसार शिवसेनेच्या या पाच सभापतींनी राजीनामे सादर केले आहेत. रत्नागिरी पं.स. सभापती मेघना पाष्टे, राजापूर सभापती सुभाष गुरव, लांजा सभापती दिपाली दळवी, संगमेश्‍वर सभापती सारिका जाधव आणि खेडच्या सभापती भाग्यश्री बेलोसे यांनी आपल्या पदांचे राजीनामे जि.प.अध्यक्षांकडे दिले आहेत. हे राजीनामे जि.प. प्रशासनाकडे ���ेले असून ते उद्या शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले जाणार आहेत.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Army-called-in-Palghar/", "date_download": "2018-11-15T06:08:18Z", "digest": "sha1:ASNZWRHUJBIJISDJBVRQETMJOLPL4FU2", "length": 9047, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालघरमध्ये लष्कराला पाचारण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये लष्कराला पाचारण\nमुंबई/ठाणे/नालासोपारा/पालघर : पुढारी वृत्तसेवा\nधुवाधार पावसाने सलग चौथ्या दिवशी महामुंबईची दाणादाण उडवली. पाच वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद सोमवारी केल्यानंतरही पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला. मुंबईपेक्षाही पालघर जिल्ह्यात पावसाने अधिक हाहाकार उडवला असून संपूर्ण जनजीवन कोलमडून पडले आहे. मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी नालासोपार्‍यातूनच पश्‍चिम रेल्वेला ब्रेक लागला. नदी, नाले आणि जंगल पार करून महापुराचे पाणी गाववस्त्यांमध्ये शिरले. नालासोपार्‍यात रूळांवर तब्बल 460 मि.मी. पाणी चढल्याने लष्कराला पाचारण करीत विरार-नालासोपारा दरम्यान अडकून पडलेल्या वडोदरा एक्स्प्रेसमधील दोन हजार प्रवाशांची सुटका करण्यात आली. वसई तालुक्यात ठिकठिकाणी लोक अडकून पडले असून त्यांची सुटका करण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे (एनडीआरएफ) जवान तैनात करण्यात आले आहेत. अर्थात हे जलयुद्ध इथेच थांबलेले नाही. आणखी 24 तास धोक्याचे असून हवामान खात्याने अतिवृष्टीचा अ‍ॅलर्ट जारी केला आहे.\nपालघर आणि वसई परिसरात गेल्या 24 तासांत 240 मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली. त्यात भरतीच्या लाटांचीही भर पडल्याने सर्वत्र महापूर उसळला आणि अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सांगितले की, एनडीआरएफची एक कंपनी वसईमध्ये पोहोचली असून गरज भासल्यास आणखी जवान मागवले जातील.\nएनडीआरएफचे जवान कुठल्याही अडथळ्याविना नालासोपार्‍यापर्यंत पोहोचावेत म्हणून ठाणे-पालघर पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. एनडीआरएफचे एकूण 42 जवान होते व त्यांच्याकडे 6 बोटी होत्या. त्यापैकी 3 बोटीतून मिठागरे येथे अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली. त्यांना अण्णासाहेब वर्तक कॉलेज येथे सुखरूप पोहचवण्यात आले.\nएनडीआरएफच्या जवानांनी तातडीनेवडोदरा एक्स्प्रेसच्या किमान दोन हजार प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले. विरार आणि नालासोपारा दरम्यान रूळांवर पूर आल्याने ही एक्स्प्रेस जागीच थांबली होती. या प्रवाशांना खासगी बसेसची व्यवस्था करून नायगाव स्टेशनपर्यंत आणण्यात आले. त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली.\nसोमवारी सकाळी 8.30 पासून ते मंगळवारी सकाळी 8.30 पर्यंत पालघरमध्ये प्रचंड म्हणजे 240 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात भरतीच्या लाटाही उसळल्या. परिणामी पूरपावसात अडकून पडलेल्यांची सुटका करण्याचे आव्हान निर्माण झाले. त्यांच्या मुक्‍कामाची सोय करण्यासाठी स्थानिक शिक्षण संस्थांच्या इमारती ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही नारनवरे म्हणाले.\nपालघर जिल्ह्यातील माणिकपूर गाव तर पुराने वेढले गेले. पाण्याची पातळी वाढल्याने गावकर्‍यांना सुरक्षित ठिकाणी जाणेही कठीण होऊन बसले. या गावात शेवटी एनडीआरफचे पथक पाठवावे लागले. सोमवारी वसईत सुमारे 300 लोक पुरात अडकले मात्र त्यांनी घरे सोडण्यास नकार दिला. तात्पुरत्या निवार्‍यात जाण्यापेक्षा घर बरे अशी भूमिका या लोकांनी जिल्हा प्रशासनाला ऐकवली. पालघर जिल्ह्यात खास करून वसई-विरार परिसरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेले असून त्याचा निचरा होण्यास किमान दोन ते तीन दिवस लागतील. परिणामी जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/crematorium-issue-Asangaon/", "date_download": "2018-11-15T06:21:13Z", "digest": "sha1:G6LYTOLZU7ALX24UWJVP5QWKPDMGOR4U", "length": 4457, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्मशानभूमीअभावी अंत्यसंस्कारासाठी जीवघेणी कसरत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्मशानभूमीअभावी अंत्यसंस्कारासाठी जीवघेणी कसरत\nस्मशानभूमीअभावी अंत्यसंस्कारासाठी जीवघेणी कसरत\nआसनगाव : जितेंद्र भानुशाली\nशहापूर तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व प्रसिद्ध अशा माहुली निसर्ग पर्यटन केंद्राजवळ असलेल्या चांदरोटी व शेकटपाडा या गावात स्मशानभूमी नसल्याने नदीसारख्या वाहणार्‍या किनाईशेत ओहोळातून अंत्यसंस्कारासाठी जीवघेणी कसरत करून जावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासनाकडून या गावासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, जागा उपलब्ध नसल्याने चांदरोटी ग्रामस्थांवर ही नामुष्की ओढावली आहे.\nचांदरोटी व शेकटपाडा या गावांची लोकसंख्या हजारांच्या घरात आहे. गावात स्मशानभूमीच नसल्याने येथील नागरिकांना सुमारे 3 ते 4 किलोमीटरवर असलेल्या मामणोली या गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात. उन्हाळ्यात नदी तसेच ओहळाला पाणी नसल्याने ही समस्या जाणवत नाही. मात्र पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी ओहोळ पार केल्याशिवाय पर्याय नसतो. पावसाचे प्रमाण अधिक असल्यास माहुलीचा डोंगरातून वाहत येणार्‍या पावसाच्या पाण्याने हा ओहोळ तुडूंब भरून वाहत असतो. परिणामी मृतदेह आणि खांदे धरणारे वाहून जाण्याची भीती असते.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-mundhwa-pub-firing-issue-but-police/", "date_download": "2018-11-15T06:10:12Z", "digest": "sha1:X6PBHGHJ5BLQAQUBYQBRMQAQ6MWGNBKU", "length": 7244, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंढव्यातील पबमध्ये गोळीबार; पोलिसांपर्यंत आवाज नाहीच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मुंढव्यातील पबमध्ये गोळीब���र; पोलिसांपर्यंत आवाज नाहीच\nमुंढव्यातील पबमध्ये गोळीबार; पोलिसांपर्यंत आवाज नाहीच\nमुंढवा येथील ‘एफ-बीच’ नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘वायकिकी’ या फाईव्ह स्टार पबमध्ये शुक्रवारी पहाटे दोन वाजता शहरातील दोन मातब्बर टोळ्यांच्या वादातून गोळीबार झाला. मात्र, ‘अगा असे काही घडलेची नाही’ म्हणत पोलिसांनी थेट हात वर केले आहेत. गेले दोन दिवस वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांमध्ये या गोळीबाराची जोरदार चर्चा असून, हे प्रकरण दडपल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दोन्ही म्होरके शहरातील दिग्गजांचे निकटवर्तीय असल्याचे समजते.\nविशाल मोदी यांच्या मालकीच्या ‘वायकिकी’ पबमध्ये शुक्रवारी ‘लेडिज नाईट’मुळे गुलहौशी तरुणाईची झुंबड उडते. या दिवशी तरुणींना पबमध्ये फ्री एंट्री बरोबरच मद्यही मोफत दिले जाते. या शुक्रवारी शहरातील दोन मातब्बर टोळीचे म्होरके पबमध्ये आले होते. त्यातील एका म्होरक्याच्या फर्माईशवरून डीजेने ‘हिअर दी साँग फॉर मिस्टर......’ असे म्हणत त्याचे नाव पुकारले. त्यावरून दुसर्‍या टोळीच्या म्होरक्याला खुन्नस चढली. दोघा म्होरक्यांमध्ये प्रथम बाचाबाची व धक्काबुक्की सुरू झाली.\nनंतर दोन्ही टोळीत धमासान सुरू झाले. त्यातून चिडलेल्या एका म्होरक्याने दहशत निर्माण करण्यासाठी आपल्या जवळील पिस्तूलमधून हवेत तीन-चार राऊंड फायर केले. त्यामुळे जमलेल्या गर्दीत प्रचंड घबराट पसरली आणि त्यांनी वाट दिसेल त्या मार्गाने पबमधून पळ कढला.\nया गोळीबारानंतर पब सुनसान झाला. ज्याला घाबरविण्यासाठी गोळीबार केला गेला त्याने थेट पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून पबमध्ये गोळीबार झाल्याचे कळविले. त्यानंतर नेहमीच्या खबरीनुसार घटना नोंद करण्याच्या प्रक्रियेऐवजी दोन्ही म्होरके बड्यांशी संबंधित असल्याने ही भानगड मिटवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले. अखेर पहाटे दोन टोळक्यात दिलमजाई झाली. पोलिसांना गोळीबार झाल्याचे कळविणार्‍या तक्रारदाराने पोलीस ठाण्यात जाऊन फक्त बाचाबाची झाली अशी अदखलपात्र तक्रार (एनसी) नोंदविली. मात्र, या मिटवामिटवीपूर्वी एका गटाने पबमध्ये धुडगूस घालून प्रचंड प्रमाणात तोडफोड केली.\nवरिष्ठ पातळीवरून या प्रकरणावर पडदा टाकला गेला असला तरी वरीष्ठ अधिकारी व शहर पोलिस दलात नाराजीच्या सुरात कुजबुज सुरू आहे. या गंभीर घटनेबाब��� गुन्हा दाखल केला असता, तर कठोर कारवाई करून गुंडांवर दहशत निर्माण झाली असती, असे स्पष्ट मत काही वरीष्ठांनी व्यक्त केले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ananyaa1970.blogspot.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2018-11-15T06:19:58Z", "digest": "sha1:JKH747FZIPNZEIV2CONPSYMTMMCTZ4IX", "length": 17014, "nlines": 117, "source_domain": "ananyaa1970.blogspot.com", "title": "Ananyaa!: माझी झाशीची राणी!", "raw_content": "\nनवीन घरात राहायला गेलो. कोणीतरी कामाला पाठवलं म्हणून माझ्यासमोर येऊन उभी राहिलेली ‘ती’\nएकदम सडपातळ,उंच,तरतरीत चेहरा..त्यावर जराशी मोठी कुंकवाची लालभडक टिकली.\nआणि स्वच्छ नऊवारी साडी एकदम नीटनेटकी नेसलेली. तिला बघितलं आणि क्षणार्धात मला आठवलं, मैत्रिणीने सांगितलं होतं.. “एक बाई पाठवते तुझ्याकडे..पैसे जास्त मागेल ती..पण एकही सुट्टी घेत नाही,काम एकदम स्वच्छ आणि वेळेची एकदम पक्की. थोडी फटकळ सुद्धा आहे..पण तुला नक्की आवडेल ती.”\nखरोखरच मला ती बघताक्षणीच आवडली. तिचं नाव लक्ष्मी..नावाप्रमाणेच दिसत होती ती. माझ्याकडे कामासाठी यायला लागली.\nसकाळच्यावेळी मीही किचनमध्ये काम करत असतांना तिच्याशी गप्पा होत.\nनवऱ्याशिवाय तीन मुलांना लहानाचे मोठे केले होते तिने..मोठा मुलगा बारावीनंतर त्याच्या वडिलांकडे राहायला गेला आणि आता तिच्यासोबत आठवीत शिकणारा अजून एक मुलगा आणि बारावी चांगल्या मार्कांनी पास होऊन कॉलेजला जाणारी एक मुलगी.\nया मुलीने खूप शिकावे आणि शिकता शिकता एखादी छोटी मोठी नोकरी पण करावी यासाठी तिची धडपड. शेवटी एका साड्यांच्या दुकानात साड्यांच्या घड्या घालण्याची नोकरी मुलीला मिळाली. तितकाच तिघांच्या संसाराला हातभार आणि मुलांना त्यामुळे पैशांची किंमत समजते..हा तिचा विचार..\nसहावीत असतांना मुलगा धावण्याच्या स्पर्धेत शाळेत पहिला आला. तो ज्या पद्धतीने धावला ते बघून शिक्षकांनी त्याला रोज धावण्याची प्रक्टिस करायला शाळेत बोलावलं..त्याच्या खाण्याकडे जास्त लक्ष द्यायला सांगायला त्याच्या घरी निरोप पाठवला.\nलक्ष्मी सरांना भेटायला गेली. त्याचं म्हणणं तिने नीट समजून घेतलं आणि दोन आणखी घरांची काम स्वीकारून तिने त्याच्या आहाराकडे लक्ष दिले. वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेऊन तो मुलगा सध्या अनेक धावण्याच्या स्पर्धा जिंकतो आहे. पुढे तो नक्कीच उत्तम धावपटू होईल.\nमुलांसाठी इतकी धडपड करणारी आई म्हणून मला तिचं खूप कौतुक वाटे.\nएकदा मला म्हणाली की.. अनेक घरची कामे आहेत, मला चालत सगळीकडे जायला खूप लवकर निघावं लागतं घरून..एखादी गाडी घ्यायचा विचार करतेय..शोधते आहे,कोणाची मिळेल का जुनी विकत\nतिच्या या बोलण्यावरून मला वाटलं की तिला गाडी चालवता येत असावी.. विचारलं,तर तिला सायकलदेखील चालवता येत नव्हती..\nमला खूप आश्चर्य वाटलं तिचं..पण तिचा उत्साह आणि चेहरा बघून विचार केला काय काय करता येईल बरं.. ती म्हणाली मी गाडी शिकायचा क्लास लावते.. आमच्या वस्तीत एक बाई शिकवते..मग तिच्याकडे चौकशी करायला तिला सांगितले..\nदुसऱ्याच दिवशी ती सगळी चौकशी करून आली..”गाडी त्या शिकवणाऱ्या बाईची असेल..म्हणून क्लासची फी थोडी जास्त आहे ..पण गाडी चालवायला येईपर्यंत शिकवणार आहे ती..”\nलक्ष्मी म्हणाली, आता मी पैसे साचवते क्लासचे..तिने पैसे मागितले नाहीत मला..पण तिचा तो निश्चय आणि जगावेगळा विचार ऐकूनच मला इतकं छान वाटलं त्यापुढे पैसे काय महत्त्वाचे\nमग ठरलं आमच्या दोघींचं...”सायकल चालवता येत नाही ..म्हणजे मग बॅलन्स करायला पण शिकावे लागणार..नऊवारी साडीत कसं जमणार तुला हे\n“उद्यापासून पाचवारी नेसते मग मी” ती एका पायावर तयार\n“मग आजपर्यंत का नाही नेसलीस ग कधी” तर म्हणाली की गरजच नाही वाटली कधी..लहान असतांना जशी साडी नेसायला लागली ती नऊवारीच..\nगरज वाटली त्या त्या वेळी ती ती गोष्ट करून टाकायची..हे तिच्या स्वभावातच होतं..\nलोकं काय म्हणतील..घरातले इतर काय म्हणतील..याचा विचारदेखील तिने केला नाही..कोणीतरी कधीतरी तिला दिलेल्या काही पाचवारी साड्या तिच्याकडे होत्या.\nदुसऱ्या दिवशी लक्ष्मी पाचवारी साडीत घरी आली..छानच दिसत होती..आणि इतके सहज भाव तिच्या चेहऱ्यावर होते की मलाच प्रश्न पडला..कालपर्यंत नऊवारी साडी नेसणारी हीच का ती\nआपल्याला एखादा बदल करायची वेळ आली की किती अवघडल्यासारखे होते आपल्याला..कोण काय म्हणेल..या विचारानेच कसंनुसं ��ोतं..लाज वाटत असते..पण आयुष्यात पहिल्यांदा अशी साडी नेसूनही लक्ष्मी इतक्या सहज वावरत होती.\n“तुझ्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना तुला बघून आश्चर्य वाटलं असेल आज”मीच म्हणाले तिला..तर म्हणाली..”वाटेना..मला काय घेणं लोकांशी मी माझी सोय बघू की कोणाला काय वाटतं ते बघू मी माझी सोय बघू की कोणाला काय वाटतं ते बघू\nतिची ही मुद्रा..चमक..तडफ..मला सगळ्याचं कौतुक होतं..\nएक जगावेगळी स्त्री मी खूप जवळून अनुभवत होते\nलक्ष्मीचा क्लास सुरु झाला..तिचं वय असेल ३७-३८..पण उत्साह १८-१९ वर्षाच्या मुलीचा.\nरोज आली की काल गाडी शिकताना काय काय घडलं या आमच्या गप्पा..पहिले काही दिवस तर गाडी सुरु करून दोन्ही पाय जमनीवर ठेऊनच थोडं थोडं अंतर चालवण्यात गेले.. तिचे दोन्ही पाय व्यवस्थित जमिनीला टेकत त्यामुळे गाडी शिकतांना ती खाली कधीच पडली नाही..आणि तिला भीतीही वाटली नाही.\nज्या दिवशी ती गाडी व्यवस्थित बॅलन्स करून एकदम दोन्ही पाय वर घ्यायला शिकली..तो दिवस आमच्या दोघींचा celebration चा होता..आम्ही एकत्र बसून आनंदाने पोहे खाल्ले\nदीड महिन्यात लक्ष्मी छान गाडी चालवायला शिकली..\nतोपर्यंत आम्ही जुनी गाडी शोधत होतोच..पण मग एके दिवशी तीच म्हणाली की नवीन गाडी घेतली तर जुनी गाडी वारंवार बिघडून तिच्यावर खर्च करत बसावे लागेल..काय करता येईल\nतिची अनेक कामे चांगली होती, जुनी होती....प्रत्येकाकडून काही पैसे घेऊन कदाचित काही होऊ शकते..\nकामातून वळते करून घेण्याच्या बोलीवर तिला प्रत्येकाने उचल दिली..ती शब्दाची पक्की आहे हे सगळ्यांना माहीत होतेच.. आणि शेवटी दोन महिन्यात गाडीचे पैसे जमले..\nदसऱ्याला आपल्या नव्या गाडीवर लक्ष्मीबाई दिमाखदार ‘गतीने’ कामाला आल्या..\nतिच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता आणि अभिमानाचे तेज उमललेले हसू ..\nती येतांना पेढे घेऊनच आली होती.. आता गाडीचे,पेट्रोलचे पैसे निघावेत आणि लोकांचे पैसेही लवकर देता यावेत म्हणून रोज सकाळी दोन तास भाजी विकायचे काम करते असा नवाच विचार येतांना घेऊन आली..आणि त्याप्रमाणे वागलीसुद्धा..\nस्वतःच्याच दु:खात चूर रडणाऱ्या..नवऱ्याशी पटले नाही तरी आयुष्यभर कुढत संसार करणाऱ्या, जगाशी भांडणाऱ्या..वाद घालणाऱ्या..निराश,परिस्थितीला शरण गेलेल्या अनेक स्त्रिया आजूबाजूला बघतांना मला लक्ष्मीचे वेगळेपण उठून दिसले.\nनवऱ्याशी पटत नाही म्हणून आपल्या तिन्ही मुल��ंना घेऊन घराबाहेर पडलेली..तिन्ही मुलांनी व्यवस्थित शिकावे म्हणून जीवाचे रान करणारी..मुलांना परिस्थितीची जाणीव असावी म्हणून सतर्क असलेली..मुलांच्या अंगी असलेल्या वेगळ्या गुणांची जोपासना करणारी..एक समर्थ आई, जगावेगळी पालक..\nस्वतःच्या कामाशी प्रामाणिक, वेळेची किंमत ओळखणारी, आपल्या शब्दाला अतिशय पक्की असलेली..काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घेण्याची तयारी असलेली..कुटुंबासाठी नवे नवे मार्ग शोधणारी अतिशय समर्थ स्त्री..\nविचारांनी लवचिक, आधुनिक,अत्यंत धीट, स्पष्टवक्ती आणि स्वाभिमानाने जगणारी..कर्तुत्ववान स्त्री लक्ष्मी..\nमाझ्यासाठी तर तीच झाशीची राणी होती\nमनात दाटून येणाऱ्या कारुण्याचा\nदुर्बलतेचा आणि शक्तीच्या अनाम स्त्रोताचा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/congress/", "date_download": "2018-11-15T06:02:54Z", "digest": "sha1:PNPUQ6WNIQGZSTIFJZUFDVO25U25WFEF", "length": 10991, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Congress- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nराहुल गांधींनी केला सावरकरांचा अपमान - रणजीत सावरकर\n'स्वातंत्र्यवीरांना कोलू तर नेहरूंना जेलमध्ये सुवीधा होत्या. काँग्रेसच्या कुठल्या नेत्याने जेलमध्ये पंधरा वर्ष काढली हे सिद्ध करा'\nराज ठाकरे स्टंटबाजी करत आहेत : संजय निरुपम\nसत्तेत आल्यावर संघाच्या शाखांवर बंदी आणू, काँग्रेसचं आश्वासन\n‘...तर खळ्ळ खटॅक करू’, छटपूजेवरून मनसे पुन्हा आक्रमक\nअमेरिकेत पहिल्यांदाच 2 मुस्लिम महिला निवडणूक जिंकल्या\nभाषण केलं म्हणून काँग्रेसच्या 'या' राहुलची कापली जीभ\nयुतीचा वाद पुन्हा पेटणार, मुख्यमंत्री म्हणाले आमचाच पक्ष नंबर 'वन'\nशिवराज सिंह चौहान यांना मोठा धक्का; मेव्हणे संजय सिंह काँग्रेसमध्ये\nआघाडीसाठी आज बोलणी, 'या' सहा जागांवरून घमासान होण्याची शक्यता\nVIDEO : शिर्डी साई संस्थानात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस\nमहाराष्ट्र Nov 1, 2018\nVIDEO : हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, 'सामना' रंगणार\nSC ने विचारली राफेल विमानांची किंमत, सरकारला दिला १० दिवसांचा वेळ\n‘हे तर काँग्रेसचं षडयंत्र,’ कोर्टाच्या निर्णयानंतर साध्वी प्रज्ञासिंहचा आरोप\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच म��त्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%AB%E0%A5%A6", "date_download": "2018-11-15T07:15:13Z", "digest": "sha1:UL7IJGOBVNH7PQIEIFO6DJRI5OQ53CQ5", "length": 4756, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५५० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ५७० चे - पू. ५६० चे - पू. ५५० चे - पू. ५४० चे - पू. ५३० चे\nवर्षे: पू. ५५३ - पू. ५५२ - पू. ५५१ - पू. ५५० - पू. ५४९ - पू. ५४८ - पू. ५४७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ५५० चे दशक\nइ.स.पू.चे ६ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/youth-trend-new-year-e-diary-23397", "date_download": "2018-11-15T07:05:34Z", "digest": "sha1:O5X6B5WRHMLKS7CTC2OGSW4OBATYH6HZ", "length": 17679, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Youth trend new year E-Diary वैविध्यपूर्ण डायऱ्यांचा खजिना खुला | eSakal", "raw_content": "\nवैविध्यपूर्ण डायऱ्यांचा खजिना खुला\nगुरुवार, 29 डिसेंबर 2016\nपुणे - यशाची गुरुकिल्ली सांगणारी \"थीम' डायरी, गृहिणींच्या कामाची नोंद ठेवणारी \"वुमेन्स डायरी', महिन्याच्या कामाचा आढावा नोंदविता येणारी \"मंथली प्लॅनर डायरी' अन्‌ भेट देता येणारी \"गिफ्ट सेट डायरी' अशा वैविध्यपूर्ण डायऱ्यांचा (रोजनिशी) खजिना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, असे असले तरी मोबाईलमध्ये असलेल्या \"ई-डायरी', \"ई-नोट' आणि \"डिजिटल कॅलेंडर'कडे (दिनदर्शिका) तरुणांचा कल वाढला आहे.\nपुणे - यशाची गुरुकिल्ली सांगणारी \"थीम' डायरी, गृहिणींच्या कामाची नोंद ठेवणारी \"वुमेन्स डायरी', महिन्याच्या कामाचा आढावा नोंदविता येणारी \"मंथली प्लॅनर डायरी' अन्‌ भेट देता येणारी \"गिफ्ट सेट डायरी' अशा वैविध्यपूर्ण डायऱ्यांचा (रोजनिशी) खजिना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, असे असले तरी मोबाईलमध्ये असलेल्या \"ई-डायरी', \"ई-नोट' आणि \"डिजिटल कॅलेंडर'कडे (दिनदर्शिका) तरुणांचा कल वाढला आहे.\nदैनंदिन व्यवहार मोबाईलच्या ई-डायरीमध्ये नोंदविण्यावर तरुणाई भर देत आहे. त्यात नोटाबंदीमुळे डायरी आणि कॅलेंडरचा खप 40 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे वितरक सांगतात. डायऱ्या आणि कॅलेंडरच्या जोडीला गॅझेट्‌सचे नवनवीन पर्यायही बाजारात आले असून, \"फोर जी' मोबाईल आणि टॅबला सर्वाधिक मागणी आहे.\nनव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठांमध्ये नवीन डायऱ्या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी डायऱ्यांची मागणी होत आहे. नवीन प्रकारचे इलेक्‍ट्रॉनिक घड्याळ, थीम, प्लॅनर्स आणि ऑर्गनायझर्सच्या डायऱ्यांना मागणी आहे.\nयंदा बाजारात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये कॅलेंडर आणि डायऱ्या उपलब्ध आहेत. त्यात निसर्गचित्रांपासून ते ग्लॅमरस चित्रांपर्यंतच्या डायऱ्यांचा समावेश आहे. अभियंते, व्यवस्थापक, डॉक्‍टर, व्यावसायिक, गृहिणी, युवती अशा घटकांसाठी डायऱ्या उपलब्ध आहेत. यंदा \"थीम डायरी'ला सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय मंथली पॉकेट प्लॅनर, ऑर्गनायझर, टेबल डायरी, कॉर्पोरेट डायरी, कर्मशियल डायरी, इंजिनिअरिंग डायरी, एक्‍झिक्‍युटिव्ह डायरी यासह टेबल कॅलेंडर आणि वॉल कॅलेंडरचे वेगवेगळे प्रकार बाजारात दिसून येतील. इंजिनिअरिंगपासून ते कृषी क्षेत्रापर्यंत सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डायऱ्या उपलब्ध आहेत. लेदर डायऱ्यांमधील नवीन प्रकारांसह पेन, कॅलक्‍युलेटर आणि नोंदवही असलेल्या \"डिजिटल डायरी'लाही मागणी आहे. प्लॅनर्स आणि ऑर्गनायझर्सलाही कॉर्पोरेट जगताकडून पसंती आहे. तसेच फुले, वनराई, निसर्ग, व्यक्तिचित्रे आणि धार्मिक डायऱ्यांनी बाजारपेठ सजली आहे. पॉकेट डायरीला तरुणांकडून पसंती मिळत आहे.\nयाबाबत व्यावसायिक किशोर टिपणीस म्हणाले, \"\"टेबलावर ठेवता येणारे, भिंतीवर अडकवता येणारे आणि कार्यालयीन वापरासाठी असलेल्या छोट्या कॅलेंडरला मागणी आहे. कॅलेंडरची किंमत 20 रुपयांपासून सुरू होते, तर डायऱ्यांची किंमत 50 ते 500 रुपयांपर्यंत आहे. यंदा नोटाबंदीचा परिणाम नवीन वर्षाच्या खरेदीवरही जाणवत आहे. डायऱ्या आणि क���लेंडरचा खप 40 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे.''\nसागर गायकवाड म्हणाले, \"\"ब्रॅण्डेड कंपन्यांच्या डायऱ्यांना मागणी आहे. कॉर्पोरेट कंपन्यांकडून भेट देण्यासाठी कॉर्पोरेट डायऱ्यांची ऑर्डर येत आहे. बटण डायरी, लॉक डायरी, नॅचरल पेपरमधील डायऱ्यांनाही मागणी आहे. कंपनी, छोटी कार्यालये, विविध संस्थांमध्ये छोट्या रोजनिशी आणि दिनदर्शिका लोकांना भेट देण्यासाठी पसंती दिली जात आहे. निसर्गचित्रे, हिरवाई, ऐतिहासिक स्थळे, कलात्मक चित्रे असलेल्या डायऱ्याही उपलब्ध आहेत. मराठी डायरीमध्ये \"पुणे दैनंदिनी' उपलब्ध आहे.''\nडायरी आणि कॅलेंडरशिवाय गॅझेट्‌समध्येही नवीन प्रकार पाहायला मिळतील. ब्लूट्यूथ हेडफोन, वॅच्युअल रिऍलिटी गॅझेट्‌स, स्मार्ट वॉचेस, पोर्टेबल चार्जर, यूएसबी अशा विविध इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट्‌ससह फोर जी मोबाईल आणि टॅबलेट पाहता येतील. कंपन्यांनी लॅपटॉपमध्ये नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. त्यामुळेच यंदा नवीन वर्षासाठी गॅझेट्‌सला सर्वाधिक मागणी आहे.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nरॉकेलसाठी आता हमीपत्र बंधनकारक\nपुणे - गॅस सिलिंडरची जोडणी नसलेल्या कुटुंबानाच रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील कोणाच्याही नावावर गॅस जोडणी...\nसहाशे कोटींची कामे उद्यापासून\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/category/current-affairs/marathi/banking-awareness-marathi/", "date_download": "2018-11-15T07:23:36Z", "digest": "sha1:JTRQSVO7IFQQWPX4CD2NGF6UQFN6WWMR", "length": 9682, "nlines": 134, "source_domain": "blog.madguy.co", "title": "Banking Awareness Archives - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nआयडीएफसी बँकेचे नाव बदलून आयडीएफसी फर्स्ट बँक असे होणार\nनॉन-बँकिंग वित्तीय कंपनी कॅपिटल फर्स्ट सोबत आपल्या एकत्रीकरण नंतर 25 ऑक्टोबर 2018 रोजी आयडीएफसी बँकाने आपले नाव 'आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड' मध्ये बदलणे प्रस्तावित केले. आयडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाच्या...\nरिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर\nनवी दिल्ली:रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील चौथे द्विमासिक पतधोरण आज जाहीर केले असून रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह...\nस्टेट बँकेचे संपूर्ण बँकिंगसाठी ‘योनो अँप’\nस्टेट बँक ऑफ इंडियाने बँकिंग, वित्त सेवा, ऑनलाईन खरेदी, प्रवासाची तिकिटे, ऑनलाईन खरेदी, विमा हे सर्व एका क्लिकवर काढता यावे यासाठी योनो अँप सादर करण्यात आले.# या अँपमुळे संपूर्ण...\nदेशात इस्लामिक बँकिंग नाही; आरबीआयचा निर्णय\nदेशात इस्लामिक बँकिंग न आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सर्व नागरिकांना बँकिंग आणि इतर आर्थिक सेवांचा समान लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. #...\nस्टेट बॅंक ऑफ इंडिया व मायक्रोसॉफ्ट मध्ये करार\nस्टेट बॅंक ऑफ इंडिया व मायक्रोसॉफ्ट यांनी केलेल्या करारानुसार स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) बॅंकेने ऑफिस 365 या क्‍लाऊड समर्थित मायक्रोसॉफ्ट उत्पादकता सोल्यूशनची निवड केली आहे. # भारतातील ऑफिस...\nजेरोम पॉवेल फेडरल रिझर्व्हचे नवीन अध्यक्ष\nअमेरिकेची मध्यवर्ती बॅंक फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी जेरोम पॉवेल यांची राष्ट��राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नियुक्‍ती करण्यात आली.# 64 वर्षी पॉवले हे वकील आणि गुंतवणूक बॅंकर आहेत. 2012 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष...\nकॉर्पोरेशन बॅंकेच्या झोनल प्रमुखपदी विठ्ठल शेणॉय\nसार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रगण्य बॅंक असलेल्या कॉर्पोरेशन बॅंकेने आपले उप सरव्यवस्थापक विठ्ठल शेणॉय यांची नियुक्‍ती बॅंकेच्या पुणे झोनचे नवे झोनल प्रमुख म्हणून केली आहे. # विठ्ठल शेणॉय हे इंडियन...\nआता बँकांही घेऊ शकणार अल्पबचत गुंतवणूक\nबचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आता तीन बड्या खासगी बँकांसह सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना अल्पबचत योजनाअंतर्गत पैसे स्वीकारण्याची परवानगी दिली आहे.# बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आता तीन बड्या खासगी बँकांसह...\nबँकेच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार महत्त्वपूर्ण बदल\n१ ऑक्टोबरपासून अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट सामान्य माणसाच्या जीवनावर होणार आहे. १ ऑक्टोबरपासून स्टेट बँक ऑफ इंडियाचे नियम, मोबाईल कॉलचे दर यांमध्येदेखील बदल होणार...\nराजर्षि शाहू सहकारी बँक राज्यातील प्रथम सर्वोत्कृष्ट बँक\nठेवीमध्ये व कर्जामध्ये झालेली वाढ, ग्रॉस एनपीए प्रमाण, सीआरअेआर, सी.डी.रेशोज, खर्चाचे खेळत्या भांडवलाशी असलेले प्रमाण, मिळविलेल्या नफयाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण, नवीन शाखा, मॉडर्न टेकनॉलाजी, इ. निकषांच्या आधारे पुणे येथील...\n“हेल्दी स्टेट्‍स, प्रोग्रेसीव इंडिया” अहवाल प्रसिद्ध\nराष्ट्रीय डिजिटल संचार नीति-2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Life-is-a-battle-Keep-fighting/", "date_download": "2018-11-15T06:07:02Z", "digest": "sha1:5CYA3HLSI56JHN3JDPCGZYVHHZILKCNY", "length": 7064, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जीवन ही लढाईच; लढत रहा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जीवन ही लढाईच; लढत रहा\nजीवन ही लढाईच; लढत रहा\nप्रसिद्ध उद्योजक आणि अमृत फार्मास्युटिकल्सचे मालक शैलेश जोशी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली अन् संपूर्ण बेळगावच नव्हे तर परिसरालाही धक्का बसला. अलिकडे आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. एखादी व्यक्ती टोकाचा निर्णय का घेते, आत्महत्येची लक्षणे आधी दिसतात का, त्यावर उपाय योजले जाऊ शकतात का, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा केलेला हा प्रयत्न...\nआत्महत्येची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालली आहे. त्यामुळे अचानक किंवा मनाविरूद्ध घडलेल्या घटनेशी, त्या स्थितीशी सामना करण्याची शक्ती कमी होत चालली आहे. नकारात्मक भावना निर्माण होऊन टोकाचा निर्णय घेतला जात आहे. पैशाने सर्व काही मिळते ही वृत्ती वाढत आहे. कोणत्याही गोष्टीसाठी आज धीर धरला जात नाही. ‘आत्ताच्या आत्ता’ ते हवं असतं. मनाविरूद्ध घडलेली घटना सहन करण्याची शक्ती कमी होत चालली आहे. चंगळवाद वाढत आहे. तब्येतीच्या तक्रारीही वाढत आहेत. या सर्व कारणांमुळे तणाव निर्माण होऊन वैफल्य सहन करण्याच्या शक्तीवर परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.\nआत्महत्या करण्याचा विचार येणे हा मानसिक विकार आहे. ते वेड नव्हे. समुपदेशनाने हा विकार दूर करता येतो. नेहमी सकारात्मक विचार करावा. नकारात्मकतेकडे वळल्यानंतर तो प्रवास भलत्याच ठिकाणी आपल्याला घेऊन जातो. एकमेकांशी नेहमीच संवाद साधणे आवश्यक आहे. एकलकोंडे राहिल्यास आपल्या समस्या इतरांना समजणार नाहीत.’’\n- डॉ. सोनाली सरनोबत, अध्यक्षा, नियती फौंडेशन, समुपदेशक\n“आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीला वैद्यकीय भाषेत ‘इमोशनल हायजॅक’ म्हटले जाते. या अवस्थेत व्यक्तीचा वैचारिक गुंता होतो. त्या व्यक्तीची मन:स्थिती बिघडते. कुटुंबीयांनी वेळीच त्यांची वर्तणूक ओळखून त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे नेणे गरजेचे असते. त्या व्यक्तीला आधार हवा असतो. समुपदेशन यावर उत्तम उपाय ठरू शकतो.’’\n- डॉ. रमा मराठे, मानसोपचार तज्ज्ञ\n“अनेकदा आत्महत्येची धमकी काहीजण देतात. कुणीही असे बोलत असेल तर घरच्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. वेळीच समुपदेशन व्हावे. मानसिक रूग्ण म्हणजे वेडेपणा नव्हे. समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा पुढे निश्‍चितपणे धोका असतो.’’\n- डॉ. जी. एस. भोगले, मानसोपचारपज्ज्ञ\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्य��त : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/11-projects-dry/", "date_download": "2018-11-15T06:10:32Z", "digest": "sha1:KIRD4EKI2QQLZZ36M7P6GXXURCARAP7H", "length": 4393, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 11 प्रकल्प कोरडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › 11 प्रकल्प कोरडे\nजिल्ह्यात अर्धा पावसाळा उलटूनही एक मध्यम प्रकल्पासह तब्बल 11 लघु प्रकल्प कोरडेच असल्याने दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. पुरेसा पाऊस नसल्याने पाणीबाणीचे चित्र जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. पावसाचे दोन महिने कोरडे गेल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट घोंगावत आहे. 57 लघु व 7 मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल 12 तलाव कोरडे आहेत.\nउर्वरीत तलावांतील पाणीपातळीही पाऊस नसल्याने झपाट्याने खालावत असून सध्या केवळ 3. 56 टक्केउपयुक्‍त जलसाठा असल्याने गंभीर परिस्थिती ओढवली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात केवळ 220 मिमी एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ 32 टक्के आहे. खरिपाची पिके रिमझिम पावसावर तरली असली तरी पिके वाढीला लागलेली असतानाच पावसाने दडी मारल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यांत भर पावसाळयात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सात मध्यम प्रकल्पांत केवळ 5.96 तर 57 लघु प्रकल्पात केवळ 2.51 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. 28 लघु व 1 मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी जोत्याखाली आहे. आगामी काही दिवसांत मोठे पाऊस न पडल्यास जिल्ह्यावर गंभीर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Iqbal-Kaskar-in-J-J-hospital/", "date_download": "2018-11-15T06:46:59Z", "digest": "sha1:XQEZA7D4CWW7PURZZLWFBHV4UL4XZ2IF", "length": 3674, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इक्बाल कासकर जे.जे. रुग्णालयात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › इक्बाल कासकर जे.जे. रु���्णालयात\nइक्बाल कासकर जे.जे. रुग्णालयात\nठाणे : खास प्रतिनिधी\nखंडणीप्रकरणी ठाणे मध्यवर्ती कारागृहात असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्या छातीत दुखायला लागले असून पायालाही सूज आली आहे. त्याला सकाळी ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी कासकरला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दुपारी दाखल करण्यात आले आहे.\nखंडणीप्रकरणी इक्बाल कासकरसह त्याच्या साथीदारांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. तेव्हापासून त्याला ठाणे कारागृहात ठेवण्यात आले आहे. सोमवारी छातीत दुखू लागल्याची तक्रार कासकरने कारागृह प्रशासनाकडे केली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सकाळी साडे अकराच्या सुमारास त्याला कारागृहातून सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे हृदयरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने त्याला जे.जे.त पाठविण्यात आले.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Complaint-against-the-contractor-who-says-commiting-suicide-in-solapur/", "date_download": "2018-11-15T06:06:50Z", "digest": "sha1:O3XP4CDEP4CZFHJMU66YLW24BODY2MCZ", "length": 8272, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आत्महत्या’ करतो म्हणणार्‍या ठेकेदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ‘आत्महत्या’ करतो म्हणणार्‍या ठेकेदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार\n‘आत्महत्या’ करतो म्हणणार्‍या ठेकेदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार\nगेल्या कित्येक दिवसांपासून आयुक्‍तालयामध्ये काम केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्याने वैतागलेल्या ठेकेदाराने ‘आत्महत्या’ करतो म्हणाल्याच्या कारणावरून कार्यालय अधीक्षकांनी ठेकेदाराविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून त्यावर पोलिस ठाण्याकडून ठेकेदाराचा जबाबसुध्दा घेण्यात आला आहे.\nआयुक्‍तालयामध्ये केवळ अधिकार्‍यांच्या तोंडी सूचनेवर काम करूनसुध्दा गेल्या कित्येक महिन्यांप���सून ठेकेदारांची लाखो रुपयांची बिले थकली आहेत. त्यामुळे आयुक्‍तालयामध्ये कोणताही ठेकेदार काम करण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच आयुक्‍तालयातील माहिती कक्षातील संगणक संच अनेक दिवस बंद होता. अखेर याबाबत दै. ‘पुढारी’ मध्ये वृत्त प्रसिध्द होताच खासगी संगणक तज्ज्ञांना बोलावून तत्काळ दुसरा संगणक बसविण्यात आला.\nआयुक्‍तालयामध्ये विविध साहित्यांची दुरुस्ती, स्टेशनरी साहित्य, मंडप, इमारत दुरुस्तीचे काम खासगी ठेकेदारांमार्फत करुन घेण्यात येते. या ठेकेदारांना अधिकार्‍यांकडून बर्‍याचवेळा तोंडी आदेश देऊन लागणारे साहित्य मागविण्यात येते. एकदा का साहित्य आले की त्यानंतर याबाबतचा लेखी आदेश ठेकेदारांना दिलाच जात नाही. त्यानंतर ठेकेदारांनी दिलेल्या साहित्याचे बिल मागितले तर प्रशासनाकडून ठेकेदारांना साहित्य मागविल्याबाबतचा आदेश दिला आहे का याची विचारणा करीत बिल देण्यात येत नाही. असा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याच्या प्रतिक्रिया ठेकेदारांमधून व्यक्‍त करण्यात येत आहेत.\nआयुक्‍तालयातील याच कार्यपध्दतीला वैतागलेल्या एका ठेकेदाराने कार्यालयीन अधीक्षकांशी बोलताना ‘बिल मिळत नसेल तर आत्महत्या करू का’ असे विचारले होते. त्यामुळे कार्यालयीन अधीक्षकांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठून याबाबत ठेकेदाराविरुद्ध तक्रार अर्ज दिला. त्यावर अर्जावर पोलिस ठाण्याकडूनही तत्काळ कार्यवाही होत ठेकेदाराचा जाबजबाब घेण्यात आल्याचे समजते.\nअधिकार्‍यांचीही लेखी आदेश देण्याची जबाबदारी\nआयुक्‍तालयामध्ये खासगी ठेकेदारांमार्फत कामे करुन घेतली जातात व लागणारे साहित्यही मागविण्यात येते. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून खासगी ठेकेदारांना फोन करुन तात्काळ साहित्य देण्याचे तोंडी आदेश देण्यात येतात. परंतु नंतर त्याचे लेखी आदेश देण्यात येत नाहीत. ज्यावेळी बिल देण्याची वेळ येते त्यावेळी लेखी आदेशाबाबत प्रशासनाकडून विचारणा करण्यात येते. त्यावेळी या ठेकेदारांना मात्र तोंडी आदेश देणार्‍या अधिकार्‍यांकडूनही कसल्याही प्रकारची मदत करण्यात येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनीही कोणतेही साहित्य अगर काम करण्याबाबतचा लेखी आदेश देण्याचीही जबाबदारी ओळखून लेखी आदेश द्यावा, अशी अपेक्षा ठेकेदारांमधून व्यक्त होत आहे.\nच��त्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/bharat-sasne-write-about-social-issue-29021", "date_download": "2018-11-15T06:29:29Z", "digest": "sha1:SUKQSQQH4KQDUVMMFG5K6CZPQOT7BYHE", "length": 19460, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bharat Sasne write about social issue सामान्य माणसाचा हरवलेला चेहरा! | eSakal", "raw_content": "\nसामान्य माणसाचा हरवलेला चेहरा\nशनिवार, 4 फेब्रुवारी 2017\n\"काळ तर मोठा कठीण आला' असं समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि भविष्यवेत्तेसुद्धा आपल्याला सांगत आहेत. \"बोलण्याचं स्वातंत्र्य' असलं तरी बोलू दिलं जातं आहे का, असा प्रश्‍नही विचारण्यात येतोय. सहिष्णुतेबद्दलही बोललं जातं आहे. परिस्थितीच्या रेट्यात, सर्वदूर पसरलेला हा जो सामान्य माणूस आहे तो नेमका कुठे आणि कशा परिस्थितीत आहे, हे इतरांप्रमाणे साहित्यानेसुद्धा तपासत राहावं, अशी आपली अपेक्षा असते.\n\"काळ तर मोठा कठीण आला' असं समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि भविष्यवेत्तेसुद्धा आपल्याला सांगत आहेत. \"बोलण्याचं स्वातंत्र्य' असलं तरी बोलू दिलं जातं आहे का, असा प्रश्‍नही विचारण्यात येतोय. सहिष्णुतेबद्दलही बोललं जातं आहे. परिस्थितीच्या रेट्यात, सर्वदूर पसरलेला हा जो सामान्य माणूस आहे तो नेमका कुठे आणि कशा परिस्थितीत आहे, हे इतरांप्रमाणे साहित्यानेसुद्धा तपासत राहावं, अशी आपली अपेक्षा असते.\nथोडा आधीचा काळ आठवायचा झाला, तर 1930 च्या आधीच उर्दू भाषेत पुरोगामी सुधारणावाद्यांची एक चळवळ अस्तित्वात आली होती. ग्रामीणजन, स्त्रिया, सामान्य माणसं, शोषितवर्ग या साऱ्यांचा दबलेला आणि दाबलेला आवाज \"समाजाच्या कानां'पर्यंत पोचवण्याची त्या चळवळीची प्रतिज्ञाच होती. परिणामस्वरूप उर्दूमधील बहुतांश साहित्य त्यानंतर, सामान्य माणसाच्या जगण्याचं केंद्रीकरण करणारं आणि जीवनदर्शी असं होऊ लागलं होतं. मराठीत असा प्रयत्न होण्यासाठी आणि जीवनदर्शी साहित्याचा आग्रह धरण्यासाठी आपल्याला पुढची 40 वर्षं थांबावं लागलं आहे. मराठी साहित्यात सामान्य माणसाचा चेहरा कुठे आहे, हा सामान्य माणूस मराठी साहित्यात प्रतिबिंबित का होत नाही, असा सवालच आक्रोशाच्या रूपाने आपल्याला प्रकट करावा लागला. त्यानंतर मात्र काही काळ दलित-ग्रामीण जीवन मराठी साहित्यात दिसायला लागलं हे खरं. सामान्य माणसाचा हरवलेला चेहरा थोड्याफार प्रमाणात आपल्याला नारायण सुर्वेंच्या कवितेत दिसला. थोडा नाटकांतून दिसला. क्वचित कादंबरीतून दिसला. आणि नंतर पुन्हा हा चेहरा मराठी साहित्यातून हरवून गेला आहे.\nया हरवलेल्या चेहऱ्याचा शोध मराठी साहित्यात नव्याने आणि पुन्हा एकदा घेण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. महानगरीय गतिमान जीवनपद्धतीमध्ये धावता धावता स्वतःची मुळं (रुटस्‌) विसरून जाणारा आणि एका अवाढव्य यंत्रव्यवस्थेमध्ये छोटासा \"नट किंवा बोल्ट' झालेला आणि स्वतःला विसरलेला सामान्य माणूस पुन्हा एकदा साहित्यात स्थिर करावा लागेल. सर्वदूर ग्रामीण क्षेत्रातील जगण्याचे संदर्भ आणि संघर्षसुद्धा पुन्हा शोधावे लागतील. शोषणाचे मार्ग आता सूक्ष्म झाले आहेत. त्यांचीही दखल घ्यावी लागेल. हे सगळं मराठी साहित्याने केलं पाहिजे. आमच्या कादंबऱ्यातून, कथा आणि नाटकांतून, कवितांमधून हा सामान्य माणूस प्रतिबिंबित होतो आहे का, या मुद्यावर चर्चा करावी लागेल. समाज पुन्हा निद्रिस्त होतो आहे, पुन्हा ग्लानीत जातो आहे, असा इशारा दिला जातोय. मराठी वाचलं जात नाही; नव्या पिढीला मराठी ललितगद्याबद्दल आणि ललितपद्यापद्दलसुद्धा आस्था राहिलेली नाही, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. वाचक मनोरंजनाच्या आणि क्वचित बुद्धीरंजनाच्या मोहजालात अडकून पडायला लागलेला आहे. एका बाजूने समाजातील रोजच्या जगण्याला प्रतिबिंबित करण्याची साहित्याची प्रतिज्ञा चिरंतन असताना प्रत्यक्षात मात्र, साहित्य प्रमादस्थित होते आहे, काय अशी शंकाही बोलून दाखवली जाते आहे; पण ही भयशंकासुद्धा क्षीण आणि दबल्या आवाजात व्यक्त केली जातेय. सामान्य माणूस कोणत्यातरी स्वप्नवादात आणि त्या कल्लोळात हरवून जातो आहे आणि साहित्य या घटनेची दखलच घेत नाही; अशी परिस्थिती आहे का हे साहित्याने आणि साहित्यिकांनी तपासलं पाहिजे. सर्वच साहित्यविषयक सोहळ्यात या मुद्यांची दखल घेणे येथून पुढे गरजेचे रा��णार आहे.\nमराठी माणसाच्या आस्थेचे आणि प्रेमाचे विविध विषय असतात. भारतातील अन्य भाषांमधून सहसा आढळून न येणारी दिवाळी अंकांची मराठी भाषेतील परंपरा शंभरी पार करते आहे आणि तीबद्दल मराठी माणसाला मोठीच आत्मीयता आणि रास्त अभिमान वाटत असतो. संगीत नाटके, जुने दर्जेदार चित्रपट, जुनी गाणी याबरोबरच अखिल मराठी साहित्यसंमेलनसुद्धा मराठी माणसाच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे साधन असते. साहित्यसंमेलनातून मराठी माणूस गर्दी करतो, प्रवास खर्च सोसतो, आस्था प्रकट करतो. पुस्तके खरेदी करतो. आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडावेत असे वाटून ही पुस्तके प्रेमाने घरी घेऊन जातो. चर्चा ऐकतो. समाधान व्यक्त करतो किंवा असमाधानही. मराठी माणसाच्या आस्थेचा विषय असलेले अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन डोंबिवली येथे होत आहे. या संमेलनात साहित्यविषयक आशयघन चर्चा होईल; तसेच सामान्य माणसाचा हरवलेला चेहरा पुन्हा शोधता येईल का, या मुद्याबाबतदेखील चिंतन मांडलं जाईल, अशी अपेक्षा करूया.\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nदेशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया\nलातूर : \"शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मणांच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय...\n'पुलं' जन्मशताब्दीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम\nपुणे : नाट्य, साहित्य, रंगभूमी, संगीत आणि चित्रपट या क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणा���े \"महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' पु. ल. देशपांडे यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekventure.blogspot.com/2014/02/Vasota-Nageshwar.html", "date_download": "2018-11-15T06:25:33Z", "digest": "sha1:ZNMPCRK2K5G64B2JHZAW6JXM2WNIY27H", "length": 42232, "nlines": 152, "source_domain": "trekventure.blogspot.com", "title": "माझी मुशाफिरी... A trekker's photodiary by Sandip Wadaskar: वनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा", "raw_content": "\nशनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीनेशन माहितीच असेल नाही मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीनेशन माहितीच असेल नाही चहूबाजूंनी हिरवाईने नटलेले सुंदर छोटे-मोठे तलाव, स्वच्छ नितळ पाणी ज्याच्यामध्ये डोकावुन पाहिलं तर अगदी मासे काय खाताहेत, हे स्पष्ट दिसावं चहूबाजूंनी हिरवाईने नटलेले सुंदर छोटे-मोठे तलाव, स्वच्छ नितळ पाणी ज्याच्यामध्ये डोकावुन पाहिलं तर अगदी मासे काय खाताहेत, हे स्पष्ट दिसावं अशा तलावामध्ये बोटीतुन मस्त पैकी एक लांब फेरफटका मारायला मिळाला तर अशा तलावामध्ये बोटीतुन मस्त पैकी एक लांब फेरफटका मारायला मिळाला तर कल्पनाच किती सुखद वाटते नाही कल्पनाच किती सुखद वाटते नाही तर त्यासाठी तुम्हाला स्वित्झर्लंडला जायची काय गरज, म��� पण नव्हतो गेलो. कारण असेच एक लेक डेस्टीनेशन आपल्याला पुण्याहून अगदी साडेतीन तासाच्या अंतरावर वसलेलं आहे. ऐतिहासिक सातारा शहरापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या कोयना धरणाचा अथांग जलसाठा म्हणजेच आपलं महाराष्ट्रीयन लेक डेस्टीनेशन तर त्यासाठी तुम्हाला स्वित्झर्लंडला जायची काय गरज, मी पण नव्हतो गेलो. कारण असेच एक लेक डेस्टीनेशन आपल्याला पुण्याहून अगदी साडेतीन तासाच्या अंतरावर वसलेलं आहे. ऐतिहासिक सातारा शहरापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या कोयना धरणाचा अथांग जलसाठा म्हणजेच आपलं महाराष्ट्रीयन लेक डेस्टीनेशन आता सांगा युरोपात जायची काय गरज आता सांगा युरोपात जायची काय गरज चला तर मग निघुया, कोयनेच्या अथांग पाणलोटामधुन बोटीचा आनंद घेत वासोट्याच्या जंगल सफारीला .\nसातारा शहरातुन उजव्या बाजुला वळालो की निसर्गाने आपल्या ताटात आज काय वाढुन ठेवले असेल याची कल्पनाच करवत नाही. पावसाळ्यात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण पहायची असेल तर एक वेळ भेट द्यायलाच हवी .कास पठाराकडे जाणारा डोंगरी भिंतीवरील गुळगुळीत डांबरी रस्ता , साद घालणाऱ्या सह्यरांगा , दोन्ही बाजुंना जांभूळपुरा आणि कन्हेर धरणाचं फ्रेम मध्ये जीव ओतणारं पाणी , आजुबाजुचा कुंद गारवा आणि निसर्गरम्य कास तलाव पहिल्याच भेटीत प्रेमात पाडतो. पाठीराखा अजिंक्यतारा काही वेळ साथ करतो नंतर तोही निघुन जातो. हा निसर्ग जगतच,वेडाच्या भरात आपण आपली गाडी दामटतो आणि थेट येऊन धडकतो ते टेटली या छोटाश्या गावात.\nअसाच गेल्या वर्षी (२०१३) पावसाळा संपता संपता मी आणि सचिन जाऊन धडकलो सचिनच्याच टेटलीच्या हॉटेल जलतारा मध्ये. मनसोक्त फोटोग्राफी ची इच्छा बाळगुन दाखल तर झालो होतो,पण पावसाचा वाढलेला मुक्काम पाहता भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त होती. असो बघूया तर काय होतं ते, थोड्याच वेळात आमच्या WTA चा ग्रुप हजर झाला. जेवणं वगैरे आटोपुन नेहमीप्रमाणे शेकोटीभोवती बसलो चाकोट्या करत. आता वेळ होती ती ओळख समारंभाची आणि काही महत्वाच्या सूचनांची . सगळ्यांनी आपापले आत्मचरित्र थोडक्यात कथन करून कार्यक्रम आटोपला. मग एकमेकांवर टिचक्या,गमती-जमती,प्रत्येकाचे ट्रेकिंग अनुभव,गप्पा-टप्पा वगैरे वगैरे सगळे रंग उधळुन सर्व जण पांगले आणि झोपेच्या अधीन झाले. मी पण आपलं वरूण राजाकडे छोटंसं गाऱ्हाणं टाकुन झोपी गेलो क�� \"बाबा , उद्या थोडीफार उघड्झाप होऊ दे \nपण नाही राजा ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. अख्खं गाढ विश्व पहाटेच्या साखरझोपेत असताना दणकून बरसला,मग बाहेर झोपणाऱ्यांची त्रेधातिरपीट आणि नुसती धावपळ, सगळा नूरच पालटला. पटापट आवरलं. वाफाळलेला चहा आणि \"वर्ल्डस बेस्ट सेलिंग\" बिस्कीट घेऊन बसलो कोयनेच्या काठावर बोटची वाट पाहत. बोट आली,बामणोलीला वनविभागाची परवानगी वगैरे सगळे सोपस्कार पार पाडत असताना एक म्हातारा बोटचालक उद्गारला \"चुन्याची डबी,तंबाखू घेतला ना , क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर \"तळहातावर मी स्वतः तंबाखू चोळतानाचा प्रसंग उभा राहिला \" नाही आता जाल, परत येताना अर्धा किलो रक्त कमी करून याल , क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर \"तळहातावर मी स्वतः तंबाखू चोळतानाचा प्रसंग उभा राहिला \" नाही आता जाल, परत येताना अर्धा किलो रक्त कमी करून याल \" डोक्यात लगेच ट्यूब पेटली ,\"जळु \" डोक्यात लगेच ट्यूब पेटली ,\"जळु \" .मनात शंकेची पाल चुकचुकली,\"नाही बाकीचे तर दिसताहेत हट्टेकट्टे,पण माझं काय \" .मनात शंकेची पाल चुकचुकली,\"नाही बाकीचे तर दिसताहेत हट्टेकट्टे,पण माझं काय अर्धा किलो इथेच गेल्यावर, पुढल्या ट्रेकला कसं व्हायचं अर्धा किलो इथेच गेल्यावर, पुढल्या ट्रेकला कसं व्हायचं \" चार-पाच चुन्याच्या डब्या खिशात घालुन सुरु झाला कोयनेच्या अथांग जलसागरातून किल्ले \"वासोट्याचा अविस्मरणीय प्रवास \" चार-पाच चुन्याच्या डब्या खिशात घालुन सुरु झाला कोयनेच्या अथांग जलसागरातून किल्ले \"वासोट्याचा अविस्मरणीय प्रवास आता येथुन पुढे दीड तास नो त्रास आता येथुन पुढे दीड तास नो त्रास शब्दशः पायाला त्रास न देता अनुभवता येणारा निळाई-हिरवाईने नटलेला भन्नाट निसर्गराजा. जपानी बनावटीच्या डीझेल इंजिनचा आवाज थोडा वाढला आणि अंगात उत्साह संचारल्यासारखं एवढाश्या बोटेत प्रत्येक जण सैरभैर व्हायला लागलं. फोटोवेड्यांना हा अँगल,तो अँगल, कुठला अँगल घेऊ अणि कुठला सोडु असं होऊन गेलेलं आणि निसर्गवेडा आपला शांतपणे इथली प्रत्येक फ्रेम डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीत होता. दोन्ही बाजूनी घनदाट, हिरवीगार जंगलं आणि नशिबाने पाऊस नसेल तर पाण्यात पडणारे वृक्षवल्लीचं प्रतिबिंब म्हणजे एक विलक्षण सुखप्राप्तीच शब्दशः पायाला त्रास न देता अनुभवता येणारा निळाई-हिरवाईने नटलेला भन्नाट निसर्गराजा. जप��नी बनावटीच्या डीझेल इंजिनचा आवाज थोडा वाढला आणि अंगात उत्साह संचारल्यासारखं एवढाश्या बोटेत प्रत्येक जण सैरभैर व्हायला लागलं. फोटोवेड्यांना हा अँगल,तो अँगल, कुठला अँगल घेऊ अणि कुठला सोडु असं होऊन गेलेलं आणि निसर्गवेडा आपला शांतपणे इथली प्रत्येक फ्रेम डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीत होता. दोन्ही बाजूनी घनदाट, हिरवीगार जंगलं आणि नशिबाने पाऊस नसेल तर पाण्यात पडणारे वृक्षवल्लीचं प्रतिबिंब म्हणजे एक विलक्षण सुखप्राप्तीच आणि मला विचाराल तर या सुखप्राप्तीसाठी मी वासोट्याला असंख्य वेळा येऊ शकतो, आताही बहुदा माझी सहावी वेळ असेल.\nपहिल्यांदा आलो होतो ते गिरीदर्शन सोबत. त्यानंतर मग चांगला-जिवाभावाचा वेगळाच ग्रुप तयार झाला,मग येतच गेलो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन अनुभव येत गेले,प्रत्येक वेळी या प्रतिबिंबाची नव-नवीन फ्रेम डोळ्यात साठवत गेलो,पण यावेळेस वरूण राजाच्या अवकृपेने मनासारखी फ्रेम काही गाव ना झाली होती. असो. तर असाच बोटीचा अर्धा प्रवास सरत आलेला असतो आणि उजव्या बाजुला कोयनेचा पाट आत घुसलेला आढळतो. इथे कोयनेला कांदाटी येऊन मिळते,येथुन आपण सरळ गेलो की चकदेव,पर्वत,महिमंडणगड डोंगरसखे भेटतात. आपला प्रवास वासोट्याकडे सुरु असतो,थोड्याच वेळात किल्ले वासोटा महापराक्रमी राजासारखं आपलं प्रतिबिंब जलाशयात न्याहाळत बसलेला दिसतो. हेच त्याचं होणारं पहिले दर्शन. इथेच बोटीचा प्रवास सार्थक झाल्यासारखा वाटतो. डोंगरउतारावर असलेल्या दोन-दोन,तीन-तीन झोपड्यांच्या वाडीचे,जंगलात बांधलेल्या मचाणाचे, कुठे पावसाळी पाणी ओसरून वर आलेल्या छोट्या-मोठ्या बेटांचे कौतुक करत आपण मेट इंदवलीस दाखल होतो. हे खरं किल्ले वासोट्याचं पायथ्याचं गाव ,पण कोयना धरण झाल्यापासुन दुसरीकडे वसवलं आहे.आधीच दुर्गम असलेल्या जावळीच्या खोऱ्यातला हा अतिदुर्गम वासोटा कोयनेच्या पाणलोट प्रकल्पामुळे आणि व्याघ्रप्रकल्पामुळे थोडाफार सुरक्षित आहे. पण अलीकडच्या काळात इथे येणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे. मेट इंदवलीस दाखल होणारे हे साधारण ३ प्रकारात मोडतात. पहिलं म्हणजे बोटीचा आनंद घेऊन परत फिरणारे, दुसरं म्हणजे गिर्यारोहक जे वासोटा करायला आलेले असतात ते आणि तिसरे म्हणजे आम्ही, जे पाय फुटेस्तोवर वासोटा-नागेश्वर एकाच दिवशी जवळ करणारे.\nबोटीमधून पायउत��र होऊन आपण वनविभागाच्या कार्यालयात येऊन थांबतो, इथे आलेल्यांचा आणि प्रत्येकाजवळ असलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा,पिशव्यांचा आकडा नोंदवला जातो. आणि परत आल्यावर तो आकडा सारखाच असला पाहिजे,बरं का. कमी झालेला चालत नाही,जास्त झालेला चालतो,किंबहुना त्यासाठी आपण प्रयत्नच करायला पाहिजे. असो तर एकदाचं आपण वासोट्याच्या घनदाट जंगलात शिरतो. झपाझप पावले टाकीत मारुती-गणेशच्या उघड्या देवळापाशी पोहोचतो, जवळच असलेल्या तेवढ्यात मागुन कुणीतरी किंचाळतं. मागे वळुन पाहतो तर जळवांनी धुमाकुळ घातलेला होता,जळ्व्यांनी म्हटल्यापेक्षा उगाच बॉउ करणाऱ्या त्यांनीच(. कमी झालेला चालत नाही,जास्त झालेला चालतो,किंबहुना त्यासाठी आपण प्रयत्नच करायला पाहिजे. असो तर एकदाचं आपण वासोट्याच्या घनदाट जंगलात शिरतो. झपाझप पावले टाकीत मारुती-गणेशच्या उघड्या देवळापाशी पोहोचतो, जवळच असलेल्या तेवढ्यात मागुन कुणीतरी किंचाळतं. मागे वळुन पाहतो तर जळवांनी धुमाकुळ घातलेला होता,जळ्व्यांनी म्हटल्यापेक्षा उगाच बॉउ करणाऱ्या त्यांनीच() गोंधळ घातला होता, आता बिचारे जळू तरी काय करणार ) गोंधळ घातला होता, आता बिचारे जळू तरी काय करणार वर्षाकाठी तीन चार महिन्यांचा त्यांचा मुक्काम,घेतात आपली पोटं फुगवुन वर्षाकाठी तीन चार महिन्यांचा त्यांचा मुक्काम,घेतात आपली पोटं फुगवुन मग चुना-तंबाखू वगैरे लावुन कुणाच्या पायावरचे,कुणाच्या शूजमधले सैनिक बाजुला करून मोहीम पूर्ववत आली आणि तिकडे लक्षं न देता चालत राहण्याची सूचना देऊन आम्ही नागेश्वर फाट्याजवळ पोहोचलो. आता येथुन डावीकडे वासोटा २० मिनिट आणि उजवीकडे नागेश्वर दीड तास मग चुना-तंबाखू वगैरे लावुन कुणाच्या पायावरचे,कुणाच्या शूजमधले सैनिक बाजुला करून मोहीम पूर्ववत आली आणि तिकडे लक्षं न देता चालत राहण्याची सूचना देऊन आम्ही नागेश्वर फाट्याजवळ पोहोचलो. आता येथुन डावीकडे वासोटा २० मिनिट आणि उजवीकडे नागेश्वर दीड तास पुन्हा एकदा घनदाट जंगलात शिरलो. या रानात वनविभागाने सगळीकडे विविध पक्ष्यांच्या,प्राण्यांच्या,वनस्पतींच्या माहितीपर फलक लावलेत. इतर महत्वाच्या सूचना पण लावलेल्या आहेत. या सूचना फक्त वाचण्यासाठी नसुन पाळण्यासाठी आहेत याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी. आता गदारोळामुळे सगळेच दिसतील याची शक्यता नसली तरी,आप�� निदान आवाज न करता जंगलातली शांतता राखुन निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. असेलच नशीब चांगलं तर एखादं किडुक-माडूक स्पॉट करू शकतो. वासोट्याची वाट जरी रुंद झालेली असली तरी सुर्यकिरणे इथे जमिनीला स्पर्श करू शकत नाही एवढी झाडांची दाटीवाटी आहे.\nयेथुन १० मिनिटात पहिल्या उघड्या-बोडक्या माथ्यावर येउन पोहोचतो आणि शिवसागर जलाशयाचा आणि आजूबाजूच्या डोंगरी रांगांचा भव्य-दिव्य नजारा आपली वाटच पाहत असतो. डोक्यावर येणाऱ्या सूर्याला न जुमानता एकटक पाहत उभे राहतो, एवढ्या घनदाट जंगलातली ही वाट चढुन आल्याचं सार्थक वाटतं आणि पाच मिनिटात पडक्या पायऱ्या आणि ढासळलेले दरवाजे चढुन आपण गडमाथा गाठतो. माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्याच पुढ्यात असलेल्या हनुमान मंदिरासमोर आपली बसकण मारतो. तहान लागलेली असते,भुकेचे आगडोंब उसळलेले असतात. ते शांत करून मग किल्ल्याविषयी थोडी चर्चा सुरु होते. वासोटा छत्रपतींनी मोठ्या प्रेमाने व्याघ्रगड असे नामकरण करून गौरवलेला. महाबळेश्वर डोंगर रांगेतला एक अति दूर्गम वनदुर्ग. उगवतीला कोयनेचं विशाल खोरं आणि मावळतीला सह्यपर्वताचे बेलाग कडे. तिकडून डोळ्यात नं मावणारे तळकोंकणाचं अफाट सौंदर्य. असा हा निबिड अरण्याचा राजा प्रत्येकाने एकदा तरी जवळ करावा असाच.\nभक्कम इतिहासाचा साक्षीदार -किल्ले वासोटा\nकोल्हापूरच्या शिलाहारवंशीय भोजराजाकडून वाहीवाटीनी शिर्के-मोरे यांच्याकडे आला . मोऱ्यांचा पाडाव-अफझल खान वध झाल्यानंतर महाराज पन्हाळ्यात अडकले असताना मावळ्यांकडून हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला . तसं पाहिलं तर किल्ले वासोट्याला स्वराज्यात तूरुंगाचं स्थान. महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले असताना हरामखोर इंग्रजांनी सिद्दी जौहर लांब पल्ल्याच्या तोफा देऊन मदत केली होती आणि तोही काही महिन्यांपूर्वीच झालेला करार मोडुन. त्या इंग्रजांना कारावास घडला तो इथेच. किल्ले तोरण्याप्रमाणे इथेही महाराजांना धनलक्ष्मी प्रसन्न झालेली, सोन्यानी भरलेले ४ हंडे इथे सापडले होते. पेशवेकाळात हा किल्ला औंधकर पंतप्रतिनिधीकडे आला. पेशवे आणि पंत यांच्यात बिनसल्यामुळे पंतांना अटक झाली परंतु किल्ल्याचा ताबा गेला पंताची उपपत्नी ताई तेलीण यांच्याकडे. ताई तेलीणीने पेशव्यांचा सेनापती बापु गोखल्याला चक्कं महिनोंमहिने लढा देऊन जेरीस आणले. कि��्ला पडला पण नंतरच्या काळात एक मजेदार आर्या प्रसिद्ध झाली.\nताई तेलीण मारी सोटा ,\nबापु गोखल्या संभाळ कासोटा \nपण त्यानंतर ते मराठेशाहीचं दुर्दैव. १८१८ इंग्रजाळलेली तोफ जुन्या वासोटयावरून आग ओकायला सुरुवात झाली आणि तब्बल वीस तासानंतर किल्ले वासोटा हा पण इंग्रजांच्या ताब्यात गेला.\nआपला गडावरचा फेरफटका सुरु होतो. आलो तसोच सरळ झाडीत आत शिरलो की आता फक्त पाया शाबूत असलेलं जोत्याचं बांधकाम थक्कं करून सोडतं. आणि पलीकडे सरळ तुटलेले कडे. परत येऊन उजवीकडे वळालो की पाण्याची दोन टाकी. गडमाथ्यावरील पाण्याचा एकमेव स्त्रोत. टाक्याच्या दिसण्यावर जाऊ नये, झाडाचा पडलेला पाला-पाचोळा बाजूला सारून पाणी बाटलीत भरून घ्यावे, १०० टक्के शुद्धतेची हमी कारण तसा पर्यायच नसतो. हीच वाट दाट झाडीतुन आपल्याला बाबु कड्याकडे घेऊन जाते. १० मिनिटात आपण त्या भेदक कड्यापाशी पोहोचतो आणि आपसूकच गौरवोद्गार बाहेर पडतात. हरिश्चंद्रगडाच्या कोंकणकड्याची आठवण करून देणारा,जणु त्याचा धाकला भाऊच कारण तसा पर्यायच नसतो. हीच वाट दाट झाडीतुन आपल्याला बाबु कड्याकडे घेऊन जाते. १० मिनिटात आपण त्या भेदक कड्यापाशी पोहोचतो आणि आपसूकच गौरवोद्गार बाहेर पडतात. हरिश्चंद्रगडाच्या कोंकणकड्याची आठवण करून देणारा,जणु त्याचा धाकला भाऊच पण एका वैशिष्ट्याने बाबु कडा कोंकण कड्यापेक्षा वेगळा ठरतो. जसा निर्मात्याने वेळात वेळ काढुन अंतर्वक्री कोंकण कडा घडवला त्याच फुरसतीने बाबुकड्याचे वेगळेपण टिकवायला विसरला नाही. त्या वेगळेपणाची साक्ष म्हणजे एका ठराविक अंतरावर असलेले खडकाचे महाकाय चिरे पण एका वैशिष्ट्याने बाबु कडा कोंकण कड्यापेक्षा वेगळा ठरतो. जसा निर्मात्याने वेळात वेळ काढुन अंतर्वक्री कोंकण कडा घडवला त्याच फुरसतीने बाबुकड्याचे वेगळेपण टिकवायला विसरला नाही. त्या वेगळेपणाची साक्ष म्हणजे एका ठराविक अंतरावर असलेले खडकाचे महाकाय चिरे वाह समोरच जुन्या वासोट्याच वाढलेलं रान, तिथल्या निर्मनुष्य वातावरणाची जाणीव करून देतं. छत्रपतींच्या नावाने एक जबरदस्त जयघोष देऊन आपण उर्वरित गड पाहण्यास परततो. त्यानंतर चंडिकादेवीच्या शाबूत असलेल्या मंदिरात माथा टेकवुन, दोन्ही बाजूंनी दरी असलेल्या वाटेवरून आपण काळकाईच्या ठाण्यावर पोहोचतो. इथून दिसणारा मुलुख म्हणजे अफलातूनच. चारही ���ाजूनी वेढलेलं पूर्वेला कोयनेचा जलाशय तर पश्चिमेला तुटलेले कडे आणि उत्तरेला जुळे सुळके आपले लक्षं वेधुन घेतात. त्यातलाच अलीकडचा खोटा नागेश्वर आणि पल्याड आपलं आजचं पुढचं लक्ष्यं, अर्थातच नागेश्वराची अद्भुत गुहा.\nनागेश्वर सुळक्यापर्यंत पोहोचण्याची वाट किती बिकट आहे याची कल्पना आपल्याला काळकाईच्या ठाण्यावरूनच येते. चौफेर मुलुख डोळ्यात साठवुन आपण नागेश्वराकडे कूच करतो. अर्थातच त्यासाठी वासोट्याचा अर्धा उतार संपवावा लागतो. नागेश्वर फाट्याजवळ आलो की सुरु होतो घनदाट जंगलातला पायगाडीचा एक सुखद प्रवास. पण तो अनुभवायचा असेल तर एक साधी अट आहे. रोजच्या फालतु गप्पांना आवर घालुन गुमान चालायचं. इथली निरव शांतता अनुभवायची,इथल्या निरनिराळ्या झाडांचा सुगंध पार छाती फुगेपर्यंत घ्यायचा. रानपाखरांच्या मंजुळ संगीत मेजवानीचा येथेच्छ आनंद लुटायचा. वासोट्यासारखी गर्दी इकडे फिरकत नसल्यामुळे पायवाट ही अजूनही निमुळतीच आहे आणि पाऊसकाळ नुकताच झाल्यामुळे अध्ये-मध्ये खंडित झालेली,पण ती शोधण्यात पण एक वेगळी मजा आहे. हा सगळा कार्यक्रम चालु असताना दाट झाडी संपुन आपण कधी उघड्या-बोडक्या माथ्यावर येतो कळतच नाही. आणि मग येथुन सुरु तारेवरची कसरत मुख्य सह्य रांगेच्या पोटाला चिकटून सरपटत निघालेली चिंचोळी वाट म्हणजे एक जीवघेणा थरारच .धुक्यामुळे दरीची खोली तितकीशी जाणवत नव्हती, पण अधुन-मधुन धुकं विरळ होताच हे आपण कुठुन जातोय याचीच भीती वाटत होती. तर अशी ही वाट ,त्याहुन मुरमाड मुख्य सह्य रांगेच्या पोटाला चिकटून सरपटत निघालेली चिंचोळी वाट म्हणजे एक जीवघेणा थरारच .धुक्यामुळे दरीची खोली तितकीशी जाणवत नव्हती, पण अधुन-मधुन धुकं विरळ होताच हे आपण कुठुन जातोय याचीच भीती वाटत होती. तर अशी ही वाट ,त्याहुन मुरमाड पण धीराने आस्ते कदम करत निघालो की तीही आपण पार करतो आणि अर्ध्या पाऊण तासात एका झाडाखाली येऊन पोहोचतो. आता मात्रं समोर गुहेच्या दिसणाऱ्या पायऱ्या जीव नकोसा करतात. मोठ्या कष्टाने पायऱ्या चढलो की गुहेत आडवा नं झालेला भटक्या माझ्या तरी पाहण्यात नाही.\nतर अशी ही नागेश्वरची गुहा ,एक नैसर्गिक लेणं . पोहोचताक्षणी डोक्यापासुन पायापर्यंत एका झटक्यात माणसाला गार करणारी आणि इथे येता येता आडवा करणारी एक अविस्मरणीय जागा. इथे आहे महादेवाचं शिवलिंग , त्याव��� बारमाही थेंबांचा अभिषेक करणारं छत. इथे कोंकणातल्या चोरवणे गावातुन शिवभक्तांची नेहमीच वरदळ असते,महाशिवरात्रीला यात्राही भरते. आजुबाजुला भरपुर त्रिशूळ आणि पुढ्यात डोळ्यात न मावणारी सह्यपर्वताची अफलातुन फ्रेम मस्त पैकी जगासोबतच स्वतःला देखील विसरून एक लांब वामकुक्षी घ्यावी आणि महादेवाचे दर्शन घेऊन निघावं परतीच्या प्रवासाला \nआता परतीला दोन पर्याय आहेत,एक म्हणजे ज्या वाटेने आलो त्याच वाटेने नागेश्वर फाटा गाठुन मेट इंदवलीला पोहोचायचं किंवा त्यापेक्षा अवघड असलेली नाळेतली वाट. आम्ही नाळेतल्या वाटेने उतरायला सुरुवात केली. ही वाट म्हणजे पाऊल चुकीच्या दगडावर पडले की बत्तीशीची वाटंच. असंख्य खाचखळगे,दगडं आणि अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेली ही वाट म्हणजे संपतच नाही. आणि शेवटी जीव भांड्यात पडतो जेव्हा मारुतीरायासह-गणपती बाप्पा दर्शन देतात. बोटीजवळ जेव्हा पोहोचलो तेव्हा आमच्या आधीच पोहोचलेला ग्रुप जळूंवर नुसता तुटुन पडला होता. किरण तर डोकं गेलेल्या बाजीप्रभू सारखा हातात चप्पल घेऊन दिसेल तिथे चित करीत होता. आणि निखिल, जेव्हा त्याने त्याची पँट वर केली तेव्हा आतापर्यंत जळूची बाजू घेणारा निखिल ,त्याने येथेच्छ शिव्या हासडायला सुरवात केली. सगळा गोंधळ-गोंधळ उडाला होता. असो तर असा वासोट्याचा पावसात आलेला भन्नाट अनुभव आठवणीच्या कप्प्यात ठेऊन आमचा टेटलीकडचा प्रवास सुरु झाला.\nआतापर्यंत वासोट्याचे काही प्रकाशचित्रे :\nवडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) 18 February 2014 at 20:21\nवडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) 31 May 2014 at 14:48\nAs always अप्रतिम मित्रा\nखूप छान....आम्ही पण जातोय 10 ते 12 दिवसात अनुभवायला.... श्रीमंत पंतप्रतीनिधीचा हा\nताई तेलीण मारी सोटा ,\nबापु गोखल्या संभाळ कासोटा \n(click her for previous part)मुल्हेर ची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारख...\nब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या \"12 जुन 2015\" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ ज...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतल��� भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे गेल्या आठवड्यातच अंधार...\n घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओ...\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकोयना (शिवसागर) जलाशय All the photos and content © Sandip Wadaskar कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीन...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nलोकप्रभा : १२ जुन २०१५\nलोकप्रभा : १९ डिसेंबर २०१४\nलोकप्रभा : २ मे २०१४\nलोकप्रभा : २५ डिसेंबर २०१५\nलोकप्रभा : ४ सप्टेंबर २०१५\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7771-no-relief-to-col-purohit-in-malegaon-blast-case", "date_download": "2018-11-15T05:52:04Z", "digest": "sha1:GFTWRKLJP3NVEYPLYJAL6BQRF7E224LJ", "length": 5923, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना दिलासा नाहीच - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना दिलासा नाहीच\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मालेगाव\nमालेगावमध्ये 28 सप्टेंबर, 2008 रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 80 जण जखमी झाले होते.\nयाप्रकरणी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णी यांना दिलासा नाहीच, हायकोर्टाने या तिघांवरील आरोप निश्चितीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.\nबॉम्बस्फोटप्रकरणी उच्च न्यायालयाने कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांना दिलासा देण्यास नकार दिला.\nयाप्रकरणी आरोप निश्चीत करण्याची प्रकिया सुरू आहे. त्याला, स्थगिती देण्याची मागणी कर्नल पुरोहित यांच्याकडून करण्यात आली होती.\nमात्र उच्च न्यायालयाने हा विनंती अर्ज फेटाळला आहे. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून प्रज्ञा साध्वी, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण 11 जणांना अटक केली होती.\nमालेगाव बॉम्बस्फोट, 10 सप्टेंबर रोजी सुनावणी\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Rs-95-lakhs-Foreign-currency-with-gold-Three-arrested/", "date_download": "2018-11-15T06:54:20Z", "digest": "sha1:OYUNXMP4YRJ6R7S4MOYELRHXQOZGMHVO", "length": 5292, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ९५ लाखांचे विदेशी चलन सोन्यासह तिघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ९५ लाखांचे विदेशी चलन सोन्यासह तिघांना अटक\n९५ लाखांचे विदेशी चलन सोन्यासह तिघांना अटक\nछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिलेसह दोन प्रवाशांना रविवारी हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. या दोन्ही प्रवाशांकडून या अधिकार्‍यांनी सुमारे 95 लाख रुपयांचे विदेशी चलन आणि सोने जप्त केले आहे. या दोघांविरुद्ध फेमा आणि सीमा शुल्क कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.\nसैफुउद्दीन कुलाठिन हा भारतीय नागरिक असून रविवारी तो पहाटे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाण्यासाठी आला होता. त्याच्याकडे दुबईला जाण्यासाठी इंडिगो एअरवेजचे एक तिकिट होते, विमानतळावरच त्याला हवाई गुप्तचर विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना विविध विदेशी चलन सापडले. त्यात 40 हजार 550 युएसडी डॉलर, 2 लाख 14 हजार 780 सौदी रियाल, 2 हजार 775 ओमान रियाल, 37 हजार 600 युईए दिराम, 255 बेहरीन दिनार, 40 कुवेत दिनार, 1500 कतारी रियाल असे विदेशी चलनाचा समावेश होता.\nया विदेशी चलनाची भारतीय बाजारात सुमारे 76 लाख रुपये आहे. ते विदेशी चलन घेऊन तो दुबईला जाणार होता. तिथेच त्याला एका व्यक्तीला ते विदेशी चलन द्यायचे होते. ही कारवाई ताजी असतानाच दुसर्‍या कारवाईत रबिया अब्दल रेहमान तवुर मोहम्मद या महिलेस ताब्यात घेतले होते.\nतिच्या बॅगेतून या अधिकार्‍यांनी सुमारे वीस लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. ते गोल्ड तिने कपड्यामध्ये लपवून आणले होते. रबिया ही अदिसअबाबा येथून इथोपियन एअरवेजमधून मुंबईत आली होती.\n'या' देशांच्या विरोधात अमेरिकेचा युद्धात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/He-was-praised-after-the-crime-was-exposed-/", "date_download": "2018-11-15T06:07:30Z", "digest": "sha1:SQR36ZJR7BE6V4S3L7MQA566MJ5RRACS", "length": 7643, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘डिटेक्शन’चे आकर्षण; पण ‘कन्व्हेक्शन’ नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘डिटेक्शन’चे आकर्षण; पण ‘कन्व्हेक्शन’ नाही\n‘डिटेक्शन’चे आकर्षण; पण ‘कन्व्हेक्शन’ नाही\nगुन्हा उघडकीस आणल्यानंतर त्याची वाहवा होते. आरोपींसोबत फोटोही काढले जातात. मात्र, त्यानंतर न्यायालयात आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी तेवढे प्रयत्न केले जात नाहीत. ‘डिटेक्शन’चे आकर्षण आहे, पण कन्व्हेक्शनचे (गुन्हे दोषसिद्धी) नाही. पोलिसांनी अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा योग्य वापर करत एकत्रित काम केल्यास कन्व्हेक्शन रेट वाढेल, असे मत राज्य गुन्हे अण्वेषण विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी व्यक्‍त केले.\nमहाराष्ट्र राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने 2016 ते 2017 मधील उत्कृष्ट अपराधसिद्धी; तसेच चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिस संघाने मिळवलेल्या पदक विजेत्यांचा गौरव त्यासोबतच गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस व पुरस्काराच्या वितरणप्रसंगी संजय कुमार बोलत होते. या वेळी अतिरिक्‍त पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक डॉ. जय जाधव, पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 2009 पर्यंत कनव्हेक्शन रेट 8.1 टक्क्यांपर्यंत होती. तो आता 34 टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र, तो 50 टक्क्यांपर्यत नेण्याची आवश्यकता असल्याचे या वेळी संजयकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, पोलिसांनी एकत्रित येऊन चांगला तपास करणे गरजेचे आहे. येणार्‍या काळात कनव्हेक्शन रेट 50 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.\nगेल्या काही वर्षांमध्ये राज्य सरकारकडून पोलिस दलात अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक लॅब व्हॅन, सायबर फॉरेन्सिक लॅब, डिजिटल ऑडीटर, फॉरेन्सिक ऑडिटर नेमलेले आहेत. याचा वापर आपण कसा करून घेता, हे महत्त्वाचे आहे. जो पर्यंत व्यवस्थित पुरावे मिळत नाहीत, तो पर्यंत चार्जशिट दाखल करण्याची गडबड करू नये. गुन्ह्याच्या तपासासोबतच शिक्षा कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण 16 वरून 42 टक्क्यापर्यंत पोचले आहे. तर, खुनाच्या घटनांमध्ये 16 वरून 30 टक्क्यापर्यंत शिक्षेचे प्रमाण गेले आहे. मात्र, खुनाचा प्रयत्न कलम 307 च्या गुन्ह्यांमध्ये कनव्हेक्शन होत नाही. न्यायालयीन कर्मचार्‍यांची यात महत्त्वाची भूमिका आहे, असेही संजयकुमार यांनी सांगितले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. पण तपासात महिलांनी भाग घेणे गरजेचे आहे. ते सध्या दिसत नाही. महिला कर्मचार्‍यांचा सहभाग वाढल्यास मोठा बदल दिसून येईल.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Standing-Committee-presidential-election-issues-in-Pimpri-Chinchwad-Municipal-Corporation/", "date_download": "2018-11-15T07:11:47Z", "digest": "sha1:2JJIMV54FBZXVRYGBRPURFKSLUEVYRZM", "length": 7597, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहा सदस्यांद्वारे आ. लांडगे देणार ‘स्थायी’त आ. जगताप गटाला शह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सहा सदस्यांद्वारे आ. लांडगे देणार ‘स्थायी’त आ. जगताप गटाला शह\nसहा सदस्यांद्वारे आ. लांडगे देणार ‘स्थायी’त आ. जगताप गटाला शह\nपिंपरी : संजय शिंदे\nस्थायी समिती अध्यक्षपदामध्ये आ. महेश लांडगे गटाला शह मिळाल्यामुळे पालिकेतील इतर दोन गटांत उकळ्या फुटल्याची चर्चा होती; मात्र चिठ्ठीत बचावलेल्यांना पक्षाच्या नियमाचा फटका बसला. त्या जागी पाच नवीन सदस्यांना संधी देण्यात आली. त्यापैकी चार जागा आ. लांडगे गटाला मिळाल्यामुळे भाजपच्या वाट्याला असलेल्या 11 जागांपैकी लांडगे गटाकडे 6 जागा आल्या आहेत. या संख्यबळाच्या जोरावर आ. लांडगे गट ‘स्थायी’त वरचढ ठरू पाहात असलेल्या आ. जगताप गटाला शह देणार असल्याच्या चर्चेला ऊत आला असून, या सदस्यांना आ. लांडगे जनसंपर्क कार्यालयातून बळ मिळणार असल्याची चर्चा भोसरी व शहरात आहे.\nभाजपच्या नवीन नियमानुसार स्थायी समिती सदस्य दरवर्षी नवीन करण्याचे ठरल्यानुसार, पालिकेत प्रथम सत्ता स्थापन केलेल्या भाजपने पहिल्या टप्प्यात 8 जणांपैकी भाजपने 6 सदस्यांची निवड केली. त्यातून अध्यक्षपद निवडीतून शह-काटशह देत आ. जगताप समर्थक ममता विनायक गायकवाड यांची निवड करण्यात आली.\nभारतीय जनता पार्टीमधील निष्ठावंत गटाकडून इच्छुक असणारे विलास मडिगेरी व शीतल शिंदे हे आ. जगताप गटाकडे झुकल्याची चर्चा आहे. आ. लांडगे गटाकडून इच्छुक असणारे राहुल जाधव यांनी स्थायी अध्यक्षपद मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि ती आजमितीसही आहे.\nचिठ्ठीतून भारतीय जनता पार्टीच्या बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागेवर सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, साधना मळेकर, अर्चना बारणे या पाच सदस्यांची निवड करण्यात आली आहे. 16 पैकी भाजपचे 11 सदस्य आहेत. त्यापैकी आ. जगताप गट 3, निष्ठावंत गट 2 व आ. लांडगे गट 6 असे सदस्यांचे बलाबल आहे.\nजगताप गटाचे 3 आणि निष्ठावान गटाचे 2 सदस्य एकत्र काम करताना दिसत आहेत. महिला अध्यक्ष असल्यामुळे विलास मडिगेरी प्रवक्ता म्हणून काम करत आहेत; मात्र आ. लांडगे गटाला अध्यक्षपदात मात मिळाली असली, तरी स्थायी समितीत 6 सदस्य आ. लांडगे गटाचे झाल्यामुळे आ. जगताप समर्थकांकडून पुढे आलेले विषय आता एकमताने मंजूर होणार का याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आ. लांडगे गटाकडून राहुल जाधव, नम्रता लोंढे, सारिका लांडगे, विकास डोळस, यशोदा बोईनवाड व अपक्ष गटाकडून झालेल्या साधना मळेकर या सहा सदस्यांना आ. लांडगे जनसंपर्क कार्यालयातून मार्गदर्शन होणार असल्यामुळे एकतर्फी निर्णय घेऊ, असा जो होरा आ. जगताप गटाकडून व्यक्त होत होता त्याला आता छेद मिळणार, अशी चर्चा भाजपमध्येच सुरू झाली आहे.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/maratha-morcha-strike-starts-in-pandharpur-for-maratha-reservation/", "date_download": "2018-11-15T06:33:00Z", "digest": "sha1:6KUZ6L6KUXMLGZDYWY7UKZHRHEHZA4WO", "length": 4966, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास प्रारंभ\nपंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज, गुरुवार पासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील गावांचा सहभाग असून शेकडो आंदोलक तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या मारून बसले आहेत. दरम्यान पंढरपूर शहरातील मराठा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मशाल रॅली काढून या आंदोलनास उपस्थिती दर्शवली.\nसकाळी १० वाजता आंदोलनास सुरुवात करताना मराठा आरक्षण आंदोलनावेळी बलिदान दिलेल्या सर्व समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनादरम्यान भजन सुरू करण्यात आले असून यावेळी भाळवणी जिल्‍हा परषिद गटातील समाजातील ज्येष्ठ, युवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलन स्थळी, तहसील कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nउद्या दि. ३ ऑगस्ट रोजी वाखरी जिल्‍हा परिषद गटातील सर्व गावांचा ठिय्या आंदोलनात सहभाग असणार आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Refinery-Project-issue-Vinayak-Raut/", "date_download": "2018-11-15T06:35:08Z", "digest": "sha1:3LDOSE4ZSR5CTYP55YQTSZBGNITF6Y3S", "length": 9520, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘नाणार’चे पाप आमच्या माथी नको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘नाणार’चे पाप आमच्या माथी नको\n‘नाणार’चे पाप आमच्या माथी नको\nरिफायनरी प्रकल्प हा मुळात विनाशकारी आहे. हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील गावामध्ये झाल्यास केवळ राजापूर तालुकाच नव्हे तर निसर्गसंपन्न कोकणच उद्ध्वस्त होणार असल्याचा आक्षेप घेत येथील जनतेला हा प्रकल्प नको आहे. त्यामुळे तुमचे पाप आमच्या माथी मारू नका, असा इशारा रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपला दिला.\nमुंबई येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या रिफायनरीविरोधी सभेत ते बोलत होते. राजापूर तालुक्यातील नाणार गावासह परिसरातील गावांमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांमधून जोरदार विरोध होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने स्वनेतृत्वाखाली रिफायनरीविरोधी लढा सांभाळण्याचा निर्णय घेत या प्रकल्पाबाबत आपली दिशा व भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये रविवारी सभा राजापूर तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे यांनी आयोजित केली होती. शिवसेनेने राजापूर तालुक्यातील विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.\nया सभेला मार्गदर्शन करताना खासदार राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी सत्तेतील भाजपवर सडकून टीका केली. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करण्याची स्वप्ने पाहिली जात आहेत. रिफायनरीच्या माध्यमातून मित्रपक्ष शिवसेनेला कमकुवत करू पाहत आहे. मात्र, शिवसेनेच्या नेहमीच पाठीशी असलेली कोकणी जनता हे मनसुबे उधळून लावेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कोकणामध्ये फळ प्रक्रियेवर आधारित प्रकल्प होणे गरजेचे असताना तेथे विनाशकारी प्र��ल्प आणून त्याचे पाप आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मुळातच स्थानिक जनतेला हा प्रकल्प नको असल्याने व प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे शिवसेना असल्याने हा प्रकल्प होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nया प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना पहिल्यापासूनच प्रकल्पग्रस्तांबरोबर असून हा प्रकल्प रद्द करण्याची ताकद फक्त शिवसेनेतच आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या विरोधाबाबत कोणी सोम्या-गोम्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला त्यांनी सेना विरोधकांना हाणला. काही लोक यात अपशकून करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेने प्रकल्प विरोधासाठी सभा घेतलेली असताना विरोधक दुसरी सभा लावून प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या अशा कृत्यामुळे प्रकल्पग्रस्त चुकीच्या दिशेने जात आहेत. मात्र, तुम्हा प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे सांगत प्रकल्पग्रस्तांना त्याने बळ दिले.\nकोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प येथे होऊच द्यायचा नाही, असे सांगत रविवारी ‘मातोश्री’वर झालेल्या सभेतही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीविरोधात प्रकल्प होऊ घातलेल्या गावांमध्ये बैठक घेऊन विरोध करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे वाडवडिलांची जमीन विकू नका, जमीन खरेदी-विक्री करण्यासाठी येणार्‍या दलालांना उभे करू नका. अन्यथा एक एक करून पतप्रांतीय येथे जम बसवतील व कोकण उद्ध्वस्त करतील, असे ते म्हणाले.\nयावेळी आमदार राजन साळवी, आमदार अजय चौधरी, माजी आमदार गणपत कदम यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, माजी संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर, प्रकाश वाघधरे, मीनल जुवाटकर, सुहास तावडे, नंदूशेठ थरवळ, बबन सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रप्रकाश नकाशे यांनी केले.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-ganeshostave/news/", "date_download": "2018-11-15T06:03:23Z", "digest": "sha1:IXVXC7P657KLVW5OU2KDAVSXMVRZEZPJ", "length": 9139, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai Ganeshostave- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nगणेशोत्सवाचं `मॅनेजमेंट’ : बाप्पांच्या मूर्तीसाठी 'अंधेरीच्या राजा'ची 44 वर्षांची ‘वेटिंग लिस्ट'\nमुंबई आणि पुण्याचा गणेशोत्सव सर्व भारतात प्रसिद्ध आहे. या दोन शहरातल्या काही प्रसिद्ध मंडळांच्या तयारीच्या 'स्पेशल स्टोरी'ज आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी. आज आहे मुंबईचा प्रसिद्ध 'अंधेरीचा राजा'\nगणेशोत्सवाचं 'मॅनेजमेंट' : तीन महिने... हजारो हात...असा साकारतोय 'लालबागच्या राजा'चा उत्सव\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjp-found-double-cam-108459", "date_download": "2018-11-15T07:19:43Z", "digest": "sha1:BIYDWPXFWRGAPJPSFPHLV6MPXF3ECR6L", "length": 12482, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP found double cam भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर | eSakal", "raw_content": "\nभाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nआगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप अशी युती झाली, तर मी भाजपमध्ये राहणार नाही.\n- नारायण राणे, खासदार\nमुंबई - मूळचे शिवसैनिक असलेले नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातून विस्तव जात नाही. त्यामुळे नारायण राणे यांना भाजपने जवळ केले तर शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष दुखवतो, तर शिवसेनेला भाजपने चुचकारले तर नारायण राणे नाराज होतात, अशा दुहेरी कात्रीत भाजप सापडला आहे. त्यामुळे भाजपची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.\nनारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यास शिवसेनेने तीव्र विरोध केला. राणे यांना भाजपने मंत्रिमंडळात घेतले तर शिवसेना आपणहून सरकारमधून बाहेर पडेल, असा धमकीवजा इशारा शिवसेनेने भाजपला दिला होता. आपला मंत्रिमंडळ प्रवेश केवळ शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे हुकल्याची खंत राणे यांना आहे. त्यामुळे राणे यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करून भ��जपप्रणीत एनडीएत सामील व्हावे लागले. त्यांना इच्छा नसताना भाजपकडून राज्यसभेवर जावे लागले असल्याचे राणे यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे राणे हे शिवसेनेला विरोध करणार हे जाहीर आहे; मात्र सध्याचे देशातील राजकीय वातावरण पाहता २०१९ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा येण्यासाठी भाजपला घटक पक्षांची गरज भासणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेना हा भाजपचा सर्वांत जुना मित्र असून त्यास मुकणे भाजपला परवडणारे नाही. म्हणून भाजपची मागील काही दिवसांपासून शिवसेनेबाबतची भाषा बदललेली दिसत असल्याचे राजकीय जाणकार मत व्यक्त करतात. त्यामुळे राणे आणि शिवसेना या दोघांना नाराज करणे भाजपला फायद्याचे नाही, याची जाणीव भाजपला आहे. ही कसरत भाजपला करावी लागणार आहे.\nसिकलसेल योजनेला अल्पावधीतच थांबा\nनागपूर - राज्यातील सिकलसेलचे सर्वाधिक रुग्ण विदर्भात आहेत. यामुळे सिकलसेल नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने पथदर्शी प्रकल्प आखला. २०१६ मध्ये...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\n‘लोकसेवा’कडून ठेवी देणे सुरू\nपुणे - एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची ठेव असलेल्या ठेवीदारांना एकूण ठेव रकमेच्या ७५ टक्के रक्कम देण्याची प्रक्रिया लोकसेवा बॅंकेकडून सुरू करण्यात...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-rgrowth-fourteen-crops-loan-7534", "date_download": "2018-11-15T07:08:20Z", "digest": "sha1:7ZAUHRPVFNOMFR65BRTV6WTLHQFKDGWD", "length": 18235, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, rGrowth in fourteen crops loan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्हा बॅंकेकडून चौदा पिकांच्या पीककर्ज दरात वाढ\nपुणे जिल्हा बॅंकेकडून चौदा पिकांच्या पीककर्ज दरात वाढ\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nपुणे ः शेतकरी घेत असलेल्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही पीककर्ज दरात वाढ करण्याचे ठरविले आहे. यंदा बँकेने चौदा पिकांच्या पीक कर्जदरात वाढ केली आहे. यामध्ये उसाच्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा पिकांच्या पीककर्ज दरात सर्वाधिक म्हणजे वीस हजार रुपयांनी वाढ केली आहे.\nपुणे ः शेतकरी घेत असलेल्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही पीककर्ज दरात वाढ करण्याचे ठरविले आहे. यंदा बँकेने चौदा पिकांच्या पीक कर्जदरात वाढ केली आहे. यामध्ये उसाच्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा पिकांच्या पीककर्ज दरात सर्वाधिक म्हणजे वीस हजार रुपयांनी वाढ केली आहे.\nदरवर्षी शेतकरी घेत असलेल्या पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने उत्पादन खर्चाचे निश्चित केलेले दर यावर प्रगतशील शेतकरी, तसेच जिल्हा उपनिंबधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रगतशील शेतकरी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये उत्पादन खर्चावर नुकतीच चर्चा झाली होती. त्यामध्ये पंधरा पिकांच्या पीककर्ज दरात वाढ करण्याचे निश्चित करण्याचे ठरविले आहे. आर्थिक वर्षामध्ये ठरविलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करण्यात येत आह���.\nजिल्ह्यातील जवळपास २७५ शाखांमधून कर्ज वाटप केले होते. जिल्ह्यात बँकेचे खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० एवढी आहे. त्यापैकी जवळपास दोन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात.\nशेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर तीन लाखांच्या पुढे सहा टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. शेती कर्जामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, सोयाबीन, सुर्यफूल कापूस, ऊस, हरभरा, फळबाग, भाजीपाला पिकांना पीककर्जाचा पुरवठा केला जातो. तर शेतीपूरक कर्जातून ठिबक सिंचन, उपसा पाइपालाइन, ट्रॅक्टर, ट्रेलर, जेसीबी, शेतीपूरक औजारे, शेळी, मेढीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, संरक्षित शेती, बिगर शेतीमध्ये शैक्षणिक, गृहकर्ज, साखर कारखाने व औद्योगिक कर्ज दिले जाते.\nमात्र, यंदा शेती कर्जातील भूईमूग, खरीप कांदा, पूर्व हंगामी ऊस, सुरू ऊस, खोडवा ऊस, द्राक्षे, टिश्युकल्चर केळी, बटाटा खरीप, टोमॅटो, संकरित भात, कांदा रब्बी, बटाटा रब्बी, डाळीब सुधारित जाती अशा पंधरा पिकांच्या पीक कर्ज दरात वाढ केली आहे. उर्वरित कोणत्याही पिकांच्या कर्जदरात वाढ केलेली नाही. उसापाठोपाठ डाळिंबाच्या सुधारित जातीच्या पीककर्जाच्या दरात पंधरा हजार रुपयाने वाढ केली आहे.\nपिकांचे पीककर्जाचे दर व झालेली वाढ\nपीक जुने पीक कर्जाचे दर नवीन पीक कर्जाचे दर झालेली वाढ\nऊस हंगामी ९५००० १,१५००० २०,०००\nसुरू ऊस ९५००० १,१५,००० २०,०००\nखोडवा ऊस ९५,००० १,१५,००० २०,०००\nद्राक्षे २९,००० ३०००० १,०००\nटिश्यूकल्चर केळी १,१५,००० १,३२,००० १७,०००\nबटाटा खरीप ७०,००० ७२,६०० २६००\nटोमॅटो खरीप, रब्बी ७५,००० ७७,००० २०००\nसंकरित भात ४४,००० ४७,५०० ३५००\nभुईमूग ३६,००० ३७,८०० १८००\nकांदा खरीप ६०,००० ६५००० ५०००\nसंकरित भात ४४,००० ४७,५०० ३५००\nकांदा रब्बी ६०,००० ६५,००० ५०००\nबटाटा रब्बी ७०,००० ७२,६०० २६००\nडाळिंब सुधारित १२५,००० १,४०,००० १५,०००\nपुणे पीककर्ज कर्ज व्याजदर शेती तूर मूग सोयाबीन सुर्यफूल sunflower कापूस ऊस फळबाग horticulture ठिबक सिंचन सिंचन साखर खरीप डाळ डाळिंब भुईमूग groundnut\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nपरभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...\nयेवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nखानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nमागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-mahaved-will-give-correct-information-weather-farmers-maharashtra-8509", "date_download": "2018-11-15T06:57:22Z", "digest": "sha1:TA7737S6YLLWC5SUC5QF65C6JIGW4737", "length": 19105, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, Mahaved will give correct information of weather to farmers, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाची सूचना\n‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाची सूचना\nबुधवार, 23 मे 2018\nमुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून, त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नुकसान कसे टाळावे याचे तंत्र शेतकऱ्यांना सहज साध्य होणार आहे.\nमुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून, त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नुकसान कसे टाळावे याचे तंत्र शेतकऱ्यांना सहज साध्य होणार आहे.\n‘‘महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक अशी २०६० स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन केली असून, त्याद्वारे गाव स्तरापर्यंतच्या शेतकऱ्याला हवामानाचा अचूक अंदाज आणि माहिती प्राप्त होणार आहे. हवामानाशी संबंधित सूचना आणि अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने अशी एक विकेंद्रित व्यवस्था उभी करण्याची ही संकल्पना होती’’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nसध्याची हवामानविषयक यंत्रणा संपूर्ण राज्यातील हवामानाची एकत्रित माहिती देण्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर हवामानाचे अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या गावात काही भागात पाउस तर लगतच्या गावात मात्र कोरडे हवामान एकाच वेळी आढळते. या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे हवामानाशी संबंधित परिपूर्ण आणि अचूक माहिती मिळणार आहे. हवामानाची खरी स्थिती वेळेआधी प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना पावसाचा, गारपिटीचा अंदाज आधीच मिळेल आणि त्यानुसार ते संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना करू शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nही स्वयंचलित हवामान यंत्रणा स्कायमेट या हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी तत्त्वावर बसविण्यात आली आहे. सध्या राज्यात हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या आठ मोठ्या कंपन्या आहेत. या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे वाऱ्याची नेमकी गती किती आहे आणि ते कोणत्या दिशेने वाहत आहेत ते कळेल, तसेच हवेतील तापमान, सापेक्ष आर्द्रता पावसाचे प्रमाण, याविषयीची माहिती शेतकऱ्यांनादेखील गावनिहाय कळेल. ज्या ठिकाणी अशी यंत्रणा कार्यरत झाली आहे, तेथे हवामानाची अचूक माहिती प्रत्येक दहा मिनिटांच्या अंतराने एकत्रित करण्याची व्यवस्था पुणे येथील कृषी महाविद्यालयात करण्यात आली आहे. ही माहिती लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था करण्यासाठी योग्य ती पावले आम्ही उचलणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nकृषिमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, की सरकारने यापूर्वीच ‘एम-किसान’ सल्लागार यंत्रणा अमलात आणली असून, त्याद्वारे ५० लाख शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून हवामानासंबंधी सामान्य माहिती पोचविली जात आहे. परंतु राज्यात १.३७ कोटी शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ ५० लाख शेतकरीच या व्यवस्थेवर नोंदले गेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना ही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एलइडी स्क्रीन उभारून त्याद्वारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आह��, असे श्री. फुंडकर म्हणाले.\nहवामान महाराष्ट्र महावेध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्कायमेट पुणे पांडुरंग फुंडकर शेतकरी ग्रामपंचायत\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/arogya-sankirn/10841-Family-Doctor-Dr--Balajee-Tambe-Sakal-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.html", "date_download": "2018-11-15T06:53:46Z", "digest": "sha1:ZC4SBC6TT7HI4PNNBU3S2JSYH673V7PJ", "length": 21397, "nlines": 575, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Family Doctor by Dr. Balaji Tambe - book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > आरोग्य>आरोग्य संकिर्ण>Family Doctor (फॅमिली डॉक्टर )\nFamily Doctor (फॅमिली डॉक्टर )\nFamily Doctor (फॅमिली डॉक्टर )\nFamily Doctor (फॅमिली डॉक्टर )\nZon Theropy Arthat Acupressure (झोन थेरपी अर्थात् अ‍ॅक्युपे्रशर)\nSandhivat Cytica Spondilytis (संधिवात सायटिका स्पाँडिलायटिस )\nSujan Palaktva Sundar Balsangopan (सुजाण पालकत्व सुंदर बालसंगोपन)\nSoundaryasathi Ayurved (सौंदर्यासाठी आयुर्वेद)\nAyurvediy Aarogyamantra (आयुर्वेदीय आरोग्यमंत्र)\nMaza Sakshatakari Rudayrog (माझा साक्षात्कारी हदयरोग)\nMatrutva:Vedana Ani Vidroha (मातृत्व:वेदना आणि विद्रोह)\nNiramay Varshakya (निरामय वार्धक्य)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/special-reports-on-manual-scavenging-in-akluj-260867.html", "date_download": "2018-11-15T06:57:29Z", "digest": "sha1:LW3LGMQ7JRVMBAVUD4E44DDHSMGRJDGU", "length": 4559, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अकलूजमध्ये सफाई कामगारांना चक्क हाताने काढायला लावला मैला–News18 Lokmat", "raw_content": "\nअकलूजमध्ये सफाई कामगारांना चक्क हाताने काढायला लावला मैला\nआशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या अकलूजमध्ये अमानवी घटना पाहायला मिळालीय. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांना चक्क हाताने मैला काढायला लावल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय.\nसागर सुरवसे, सोलापूर 17 मे : आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या अकलूजमध्ये अमानवी घटना पाहायला मिळालीय. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांना चक्क हाताने मैला काढायला लावल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय.हातानं मैला उचलण्याचं काम सुरू आहे, ते अशिया खंडातली एक नंबरची ग्रामपंचायत असणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीमध्ये. इंदिरानगर वसाहतीमध्ये बळवंत कुचेकर आणि मच्छिंद्र जाधव हे सफाई कामगार हातानं सार्वजनीक शौचालयाच्या टाकीतला मैला काढतायेत.\nग्रामपंचायतीच्या नोकरीत असणाऱ्यांनाच हे काम करावं लागत असल्यानं,आता ही प्रथा बंद करण्याबरोबरच ज्या अधिकाऱ्यांनी हे काम करायला सांगितलं. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युवासेनेनं केलीय.एकीकडे आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत असल्याचे अभिमानाने सांगणाऱ्या अकलूजमध्ये दिव्याखाली अंधार अशीच काहीशी स्थिती आहे. त्यामुळे या अमानवी कृत्याची दखल प्रशासन घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेय.\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदल��ी दिशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/fighting-video-clash-in-madhya-pradesh-293044.html", "date_download": "2018-11-15T06:01:56Z", "digest": "sha1:DISBYBLYSJVSMABTYX3W4FRUA2LGNIRQ", "length": 15030, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO फुलांच्या विक्रीवरून दोन गटात तुफान हाणामारी", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसा��ाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO फुलांच्या विक्रीवरून दोन गटात तुफान हाणामारी\nVIDEO फुलांच्या विक्रीवरून दोन गटात तुफान हाणामारी\nमध्य प्रदेश, 18 जून : मध्यप्रदेशातल्या उज्जैनमध्ये फुलांच्या विक्रीवरून तुफान हाणामारीची घटना घडली आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराबाहेर फुलं विकण्याच्या वादावरून दोन विक्रेत्यांमध्ये मारहाण झाली. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाहीय.\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nमहाराष्ट्र 3 days ago\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्ह���डिओ व्हायरल\nVIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nVIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण\nVIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nऑनलाईन काम करून घरबसल्या असे कमवा 40000हून जास्त रुपये\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/195__john-grisham", "date_download": "2018-11-15T07:12:31Z", "digest": "sha1:PARNICSAIUE7QSNTJLOODNEKT3CZWHRB", "length": 17727, "nlines": 428, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "John Grisham - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/teachers-absent-on-teachers-day-in-majalgaon/", "date_download": "2018-11-15T07:11:48Z", "digest": "sha1:LRH7ICM77ECZE4XCPBRUHYBUN5QKOVTJ", "length": 17520, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिक्षक दिनीच सर्व शिक्षकांनी मारली शाळेला बुट्टी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्व���त उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nशिक्षक दिनीच सर्व शिक्षकांनी मारली शाळेला बुट्टी\nतालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा करण्याऐवजी येथील मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक वरीष्ठांची परवानगी न घेता गैरहजर राहील्याचा प्रकार उघड झाला असून याची युवासेनेच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे.\nतालुक्यातील सावरगाव येथील जिल्ह्या परिषद शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असताना शाळेत शिक्षक दिन साजरा होईल अशी अपेक्षा होती, कारण दरवर्षी असे कार्यक्रम होत असतात. परंतु या वर्षी उलटेच घडले. शाळेतील मुख्याध्यापक यांचेसह सर्व शिक्षक यांनी चक्क शाळेला दांडी मारली तेही वरीष्ठांना न विचारून, शिक्षकांच्या या मनमाणीमुळे विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे शैक्षणीक नुकसान झाले आहे. ही माहिती पालकांना मिळताच त्यांनी युवासेनेच्या पदाधिकारी यांना कळवले. युवासेनेचे उमेश गोळेकर, बाळासाहेब मेंडके, देवराज व्यवहारे, ऋषीकेश चाळक, शेख इम्रान, असेफ, सुमित आव्हाड, गणेश भापकर, आसाराम अलझेंडे, शुभम तांगडे, सुंदर इके, सुरज एखंडे, सचिन दळवी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली व शुक्रवारी गट शिक्षण अधिकारी कार्यालयावर धडक मारून सावरगाव शाळेतील गैर हजर मुख्याध्यापक – शिक्षक यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व शाळेचे अस्तव्यस्त झालेला कारभार, वेळापत्रक, काही वर्गावर न शिकवणारे कामचुकार अशा शिक्षकांची गोपनीय माहीती घेवून त्यांची चौकशी करावी व गैरहजेरी असलेल्या या सर्वांचे वेतन देण्यात येऊ नये. अन्यथा जि.प. बिड कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन दिले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनगरमधील संतापजनक प्रकार; आश्रमशाळेतील मुलींचा विनयभंग, आरोपींची धुलाई\nपुढील‘हा’ आहे जगातील सर्वात आळशी देश, हिंदुस्थानचा कितवा नंबर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरविवारी मध्य रेल्वेवर गर्दी उसळणार,140 लोकल फेऱ्या रद्द\nमराठा समाजाला महिनाभरात आरक्षण, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा ���लमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/mumbai-drum-day-30988", "date_download": "2018-11-15T06:31:58Z", "digest": "sha1:VZSZMB6TAW47VTLJMJATHT6KHVQP6BHJ", "length": 12585, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai Drum Day \"मुंबई ड्रम डे'मध्ये संगीताची मेजवानी | eSakal", "raw_content": "\n\"मुंबई ड्रम डे'मध्ये संगीताची मेजवानी\nशुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017\nमुंबई : \"मुंबई ड्रम डे' कार्यक्रमात रसिकांना अविस्मरणीय संगीताचा आस्वाद लुटता येणार आहे. यात जगातील व देशातील काही सर्वोत्तम ड्रमर सहभागी होणार आहेत. त्यात पीट लॉकेट, जीनो बॅंक्‍स, कर्ट पीटर्स, स्वरूपा अनंत, लिडीयन नादस्वरम, गिटारवर रहीदम शॉ, बास गिटारवर सोनू संगमेश्‍वरम या कलाकारांचा समावेश आहे. हा कार्यक्रम येत्या 23 फेब्रुवारीला वांद्रे पश्‍चिम येथील सेंट ऍण्ड्य्रूज ऑडिटोरिअममध्ये सायंकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे.\nमुंबई : \"मुंबई ड्रम डे' कार्यक्रमात रसिकांना अविस्मरणीय संगीताचा आस्वाद लुटता येणार आहे. यात जगातील व देशातील काही सर्वोत्तम ड्रमर सहभागी होणार आहेत. त्यात पीट लॉकेट, जीनो बॅंक्‍स, कर्ट पीटर्स, स्वरूपा अनंत, लिडीयन नादस्वरम, गिटारवर रहीदम शॉ, बास गिटारवर सोनू संगमेश्‍वरम या कलाकारांचा समावेश आहे. हा कार्यक्रम येत्या 23 फेब्रुवारीला वांद्रे पश्‍चिम येथील सेंट ऍण्ड्य्रूज ऑडिटोरिअममध्ये सायंकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे.\nमुख्य संयोजक आणि आघाडीचे सं��ीतकार जीनो बॅंक्‍स यांनी म्हटले की, \"मुंबई ड्रम डे' ही माझी आवडती संकल्पना आहे. देशातील आणि जगभरातील सर्वोत्तम ड्रमवादक आणि संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम गुणवत्ता या माध्यमातून एकत्र येत आहे. एकाच व्यासपीठावर सादर होणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी तो अविस्मरणीय ठरेल.'\nप्रायोजक युनियन बॅंक ऑफ इंडिया हे असून या कार्यक्रमाला गियर हाऊस, फुर्टाडोज स्कूल ऑफ म्युझिक, जस्ट अनदर बीईंग, टाईम्स कार्ड आणि आऊटडोअर भागीदार म्हणून मिनिमॅक्‍सचे सहकार्य लाभले आहे.\nया कार्यक्रमाच्या प्रवेशिका www.bookmyshow.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच या प्रवेशिका सेंट ऍण्ड्य्रूज ऑडिटोरिअम येथेही (दूरध्वनी- 26459667) कार्यक्रमाच्या दिवशी उपलब्ध आहेत.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्म्याने घटले\nनवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत घसरणाऱ्या दरामुळे जगातील सर्वात मोठ्या निर्यातदार ब्राझीलने यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निं�� सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-saidapur-hatral-pathardi-nagar-11106?tid=149", "date_download": "2018-11-15T07:04:00Z", "digest": "sha1:KITXPNO2LPZGJG4DWFX7XNJLA54XHOC2", "length": 24509, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, Saidapur hatral, Pathardi, Nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून प्रयोगशीलता\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून प्रयोगशीलता\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून प्रयोगशीलता\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nनगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) येथील सुभाष आणि संजय या केदार बंधूंनी नोकरी संभाळून शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आपल्यातील प्रयोगशीलतेचा परिचय दिला आहे. केळी, पपई आदी फळांचे प्रयोग करणाऱ्या केदार यांनी आता सहा एकरांतील विविध जातींच्या आंबा बागेवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. सेंद्रिय पद्धतीच्या व्यवस्थापनावर जोर देताना शेततळे, विहीर या माध्यमातून सिंचनाचे स्त्रोतही बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.\nनगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) येथील सुभाष आणि संजय या केदार बंधूंनी नोकरी संभाळून शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आपल्यातील प्रयोगशीलतेचा परिचय दिला आहे. केळी, पपई आदी फळांचे प्रयोग करणाऱ्या केदार यांनी आता सहा एकरांतील विविध जातींच्या आंबा बागेवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. सेंद्रिय पद्धतीच्या व्यवस्थापनावर जोर देताना शेततळे, विहीर या माध्यमातून सिंचनाचे स्त्रोतही बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.\nनगर जिल्ह्यात सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) शिवारात सुभाष आणि संजय या केदार बंधूंचे एकत्रित कुटुंब आहे. दोघे भाऊ नोकरी करतात. सुभाष जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात वरिष्ठ सहायक, तर संजय हे रायगड जिल्ह��यात प्राथमिक शिक्षक आहेत. सुभाष यांचा मुलगा सौरभ हा जैवतंत्रज्ञान विषयात बीएसस्सी करीत आहे. केदार बंधूंची वडिलोपार्जित ४२ एकर शेती आहे. अवर्षणग्रस्त या भागात शेतजमीन खडकाळ, सिंचनाचा अभाव असलेली होती. या परिसरात कापसू, बाजरी, ज्वारी, अशीच पारंपरिक पिके घेतली जातात. केदार परिवारही अशीच पिके घेत.\nप्रतिकूल परिस्थितीतही केदार बंधूंनी प्रयोगशीलता जपली. सन २००० मध्ये दोन एकरांवर केळी उत्पादनाचा प्रयोग केला. तीस टन उत्पादनासह ते यशस्वीही झाले. नगरमधील व्यापाऱ्यांना विक्री केली. तीस टन केळीचे उत्पादन निघाले.\nसन २००५ मध्ये तीन एकरांत तैवान पपईची लागवड केली. पाथर्डी, बीड, शेवगाव भागांतील बाजारात नगावर विक्री केली. मोठ्या नगाला ३५ ते ४० रुपये, तर लहान नगाला १५ ते २० रुपयांपर्यंत दर मिळवला. या भागातील हा पहिलाच प्रयोग होता.\nसन२०१३ मध्ये सहा एकरांवर एरंडी घेण्याचाही या भागातील पहिलाच प्रयोग केला.\nतलावातील गाळ टाकून आंबा लागवड\nफळपिकांतून यश मिळाले. पण, पाण्याची व मजूरबळाची मोठी समस्या होती. अखेर\nपीकपद्धतीत बदल करावा लागला. केदार बंधू सन २००६ मध्ये आंबा पिकाकडे वळले. सहा एकर क्षेत्र निवडले. जमीन खडकाळ असल्याने त्यात तलावातील माती आणून वापरली. त्यानंतर लागवड केली. खते, पाणी आणि अन्य नियोजनातून उत्पादनात वाढ केली.\nएकूण क्षेत्र - सहा एकर\nसदाबहार (कायम उत्पादन देणारा, लोणच्यासाठीचा)-१५\nआंब्याचे दोन वर्षांनंतर पहिले पीक हाती आले. सुमारे ३० ते ३५ झाडांमधून पहिल्या वर्षी केवळ तीन क्विंटल उत्पादन मिळाले. जागेवर शंभर रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. दुसऱ्या वर्षी ४० झाडांमधून पाच क्विंटल उत्पादन निघाले. हळूहळू उत्पादनक्षम झाडांची संख्या वाढू लागली. तसे उत्पादन वाढू लागले. यंदा दहा वर्षांनंंतर सुमारे २५० ते ३०० झाडांपासून एकूण सहा टनांपर्यंत उत्पादन मिळाले. आंब्याचा दर्जा, स्वाद दर्जेदार असल्याने मागणीही चांगली राहिली. केशर व हापूसला आत्तापर्यंत ७०, ८०,९० रुपये प्रतिकिलो असेच दर राहिले. यंदा औरंगाबादच्या व्यापाऱ्याला जागेवरच २९ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली.\nआंब्याच्या नव्या बागेत पहिली दोन वर्षे आंतरपिके घेतली. त्यात पहिल्या वर्षी मटकी व त्यानंतर दुधी भोपळ्याची लागवड केली. तिसगाव, पाथर्डी, शेवगाव बाजारात हातविक्री केली. दोन्ही पिकांमुळे आर्थिक हातभार चांगला लागला.\nपाथर्डी तालुक्‍यातील बहुतांश भागात पाणीटंचाई सातत्याने असते. सन १९७२ च्या दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांना रोजगार मिळण्यासाठी झालेल्या पाझर तलावाचा सैदापूर-सात्रळसह परिसराला आधार आहे. केदार यांची एक विहीर तलावानजीक आहे. शिवाय अन्य एक विहीर आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन करून ते शेतीला देतात. तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणले आहे.\nसन २०११ मध्ये पन्नास लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. सन २०१३-१४ मध्ये दुष्काळाने पाथर्डी तालुक्‍यातील बहुतांश डाळिंब, आंबा व अन्य बागा वाया गेल्या. परंतु, शेततळे असल्याने त्याच्या जोरावर दुष्काळात सहा एकर आंब्यांची बाग केदार यांना जगवता आली.\nसन २००० पासून शेतीत ठिबकचा वापर सुरू केला. केळी, पपईला त्याचा उपयोग झालाच. शिवाय सध्या सहा एकर क्षेत्रालाही तो होतो आहे. ठिबकमुळे अल्प पाण्यावर दुष्काळात झाडे जगवता आली. हळूहळू जास्तीत जास्त क्षेत्र ठिबकखाली आणण्याचा मानस आहे.\nरासायनिकपेक्षा सेंद्रिय शेतीवर भर\nआंबा बागेत सुरुवातीला रासायनिक खतांचा वापर व्हायचा. मात्र, अलीकडील काही वर्षांत\nजैविक खत व सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. प्रतिझाडाला चार किलो जैविक, तर दोन किलो शेणखत वर्षातून एकदा दिले. गरजेनुसार शेणखत विकत आणले जाते. सें.िद्रय पद्धतीच्या वापरामुळे आंब्याची गुणवत्ता, स्वाद, तसेच टिकवणक्षमताही वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांकडूनही मागणी वाढली आहे. काही वर्षांपूर्वी शेणखतावर भर देत केळीचे पीकही यशस्वी केले होते. अन्य पिकांत बाजरी, तूर, कापूस आदींचा समावेश आहे.\nकेदार बंधूंच्या शेतीची वैशिष्ट्ये\nनोकरी सांभाळूनही शेतीची जबाबदारी सांभाळली.\nसेंद्रिय पद्धतीवर दिला अधिक भर\nदुष्काळातही सातत्याने प्रयोगशीलता जपली\nसिंचन व्यवस्था बळकट केली\nपडीक जमिनीवर डाळिंब लागवडीचे नियोजन\nअवर्षणग्रस्त भाग असूनही प्रयत्नपूर्वक केलेल्या शेतीने आम्हाला आत्मविश्‍वास दिला आहे.\nदर्जेदार उत्पादन घेऊन त्याला बाजारपेठ मिळवून दिली आहे. येत्या काळात ‘अॅग्रो टुरिझम' उभारण्याचे नियोजन आहे.\nसंपर्क : सुभाष केदार, ९७६३५३११६२\nनगर शेती शेततळे सिंचन शेतजमीन डाळिंब\nआंब्याची डेरेदार झालेली झाडे.\nखडकाळ आणि हलक्‍या प्रतीच्या जमिनीत ओलावा टिकून राहण्यासा��ी झाडाच्या खोडाजवळ पालापाचोळ्याचा वापर.\nगाव तलावानजीक खोदलेली विहीर.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nआंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...\nफळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...\nआंबा मोहोराच्या संरक्षणासाठी राहा सज्जसद्यःस्थितीत कोकण विभागामध्ये आंबा पिकामध्ये...\nफळबागांमध्ये आच्छादन करा; संरक्षित पाणी...सेंद्रिय आच्छादनाने जमिनीचा पोत सुधारतो. पाणी...\nद्राक्षबागेतील समस्यांवरील उपाययोजनासध्या द्राक्षबागेतील वेली या वाढीच्या विविध...\nशून्य मशागत तंत्रातून जोपासली द्राक्ष...गव्हाण (ता. तासगाव, जि. सांगली) येथील सुरेश...\nकाटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग नगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा...\nस्टेम गर्डलर बीटलसाठी एकात्मिक कीड...सध्या द्राक्ष पट्ट्यात खोडास रिंग करून नुकसान...\nद्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या...द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा...\nकेळी पीक सल्लासद्यःस्थितीत तापमानात वाढ होत आहे; (३० ते ३५ अंश...\nउष्ण वातावरणात खजूर फळबाग ठरेल आश्वासकगत दहा वर्षांपासून खजूर लागवड वाढवण्यासाठी गुजरात...\nसंत्रा फळगळ रोखण्यासाठी रस शोषक पतंगाचे...संत्रा पिकांमध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल - मे...\nद्राक्ष कलम करण्याची पद्धतीखुंटरोपाची निवड डॉगरीज, डीग्रासेट, रामसे किंवा...\nकेळी पिकाची लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापनकेळी पिकाची लागवड योग्य अंतरावर करून...\nफळपीक सल्लापेरू १) मिलिबग ः डायमेथोएट १.५ मि.लि. कि��वा क्‍...\nमोसंबी फळगळीवरील उपाय कारणे रोगग्रस्त, कीडग्रस्त...\nफळपीक व्यवस्थापन सल्लाअंजीर ः १) जमिनीपासून तीन फुटापर्यंत एकच खोड...\nकेळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nडाऊनी मिल्ड्यू, करपा रोगाच्या...येत्या आठवड्यामध्ये द्राक्ष लागवडीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bkvarta.com/index.php?option=com_content&view=article&id=241&Itemid=103", "date_download": "2018-11-15T06:09:14Z", "digest": "sha1:7QZUHNBRCQBDY5AS3HAJUXENB4UPV3AD", "length": 16511, "nlines": 191, "source_domain": "www.bkvarta.com", "title": "वेब समूह", "raw_content": "\nसंयुक्त संघ के साथ\nब्रह्माकुमारीज् दर्शन, दृष्टिकोण और प्रयोजन\nध्यान हॉल और पिक्चर गौलरी\nडायनिंग हॉल और रसोई घर\nप्रशासनिक ब्लॉक और अन्य सुविधाएं\nबहोतही कम समय में निर्मित\nपाठ्यक्रम के विभिन्न प्रकार\nअष्टशक्तियों की गुणां की धारणा\nब्रह्माकुमारीज् खबरे - अन्य वेबसाईट पर\nलाईव्ह अपडेट : शुभवार्ता >> बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक - दिनदूगीनी रात चौगुनी बढरही पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>> ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |\nसंकृतिवार्ता : कलावंतांचा महाराष्ट्र\nबीके मराठी - मनोरंजन वाहिनी-संकेतस्थळ\nशाश्वत यौगिक शेतीचा अभिनव प्रयोग\nबीए मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षण\nमहाराष्ट्रातील ताज्या बातम्या : * गामदेवी, मुंबई :- बी के सुनिता, बी के प्रीती आणि बी के दीपक द्वारा ताज होटेल मध्ये इंग्लंड क्रिकेट चमूच्या कपतानला ईश्वरीय संदेश\nबीके वार्ता समूहाचे मराठी वेबपत्र\nवाचकांना ताज्या बातम्या, प्रेरणादायी लेख, साहित्य मिळावेत यासाठी नियमित अपडेट होणारे ब्रह्माकुमारीज् चे प्रथम संकेतस्थळ.\nआपणास एक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ अर्पित करीत आहोत. ज्यात मराठी भाषेतील ���त्कृष्ठ साहित्याबरोबर महाराष्ट्रातील ब्रह्माकुमारीज् विद्यालयामार्फत केल्या जाणा­या सेवांची सचित्र माहिती देण्यात येईल. आपले साहित्य / लेख / कविता / प्रतिक्रीया ईमेल वर पाठवाव्यात. उत्कृष्ठ साहित्य प्रकाशित केले जाईल.\nकुसंग, व्यसन, सिनेमामुळे युवा वर्ग बिघडला: भगवानभाई\nबार्शीच्या आध्यात्मिक श्रावणबाळची कहाणी :\nमूल्य आणि आध्यात्मिक शिक्षणाचात बीए पदवी\nबोपोडी: पूना - कृषि संचालक यांना ईश्वरीय संदेश दिला भ्राता जयंत धाडे, डेप्यूटी डायरेक्टर ऑफ अॅग्रीकल्चर, पीएसआय भ्राता राजेश सांवत ब्र.कु. सुनिता यांनी ईश्वरीय संदेश दिला\nअसाही एक चमत्कार - ब्रह्माकुमार डॉ. रमेश, माऊंट आबू\nसत्य शेवटी एक असे - ब्रह्माकुमार गौतम सुत्रावे, रेडिओ स्टार, वणी\nडॉ. कलाम तुझे सलाम - ब्रह्माकुमारी जयश्री, विक्रोळी, मुंबई\nफिलिंग रुपी फ्लूवर रामबाण औषध - रूहानि डॉ. ब्रा.कु. अच्युत, आटपाडी.\nसंकृतिवार्ता : कलावंतांचा महाराष्ट्र\nपुणे महानगरपालिके ब्रह्माकुमारी लक्ष्मीताई आणि सुनीताताई यांचा सत्कार\nप्रिय दैवी बहिणी आणि भाऊ\nबीकेवार्ता मराठीने आपणासाठी एक अनोखी भेट आणली आहे आणि ती म्हणजे बीकेवार्ता मराठी आर्टिकल बँक\nयामध्ये विविध विषयांवर आधारित जवळपास एक हजाराहून अधिक आर्टिकल्स / लेख आहेत. बहुसंख्य बहिणींची मागणी होती की त्यांना वर्तमानपत्रांमध्ये देण्यासाठी विविध विषयांवर दर्जेदार मराठी आर्टिकल्स हवेत. आम्ही काही अंशी आज दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर सदर मागणी पूर्ण करीत आहोत.ृ\nआशाच नाही तर वि·ाास आहे की आपणास ही संकल्पना निश्चित आवडेल\nआपण बीकेवार्ता मराठी वेबसाईट वरील बीकेवार्ता मराठी आर्टिकल बँकेला अवश्य भेट द्या.\nबीकेवार्ता मराठी आर्टिकल्स बँकेसाठी येथे क्लिक करा\nब्रह्माकुमारीज् आपल्या सेवा समाजातील विविध प्रवर्गांसाठी वर्गीकृत सेवा देते. एकुण 18 प्रभागाद्वारे या सेवा दिल्या जातात. महाराष्ट्रातील प्रभाग निहाय सेवांची प्रभाग वार्ता वाचकांसाठी उपलब्ध आहे.\n वैज्ञानिक आणि अभियंता प्रभाग मेडिकल प्रभाग व्यापार आणि उद्योग प्रभाग राजकीय सेवा प्रभाग कला आणि सांस्कृतिक प्रभाग समाजसेवा प्रभाग \nमहाराष्ट्रातील सचित्र ईश्वरीय सेवा समाचार\nसप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर - 2012\nजुन,जुलै,ऑगस्ट : 2011 एप्रिल,मे: 2011\nफेब्रुवारी,मार्च : 2011 डिसेंबर,जान���वारी :2011\nअवघ्या महाराष्ट्रातील ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयाद्वारे समाजातील सर्व घटकांसाठी होत असलेल्या सर्वांगिण सेवाकार्याचे ईश्वरीय सेवापुष्प\n(महाराष्ट्रातील जिल्हेनिहाय सेवा-Godly Service News Inbox)\n# कंसातील आकडे त्या जिल्ह्राच्या प्रकाशित बातम्या दर्शवितात.\nविशेष दिवस तथा त्यौहारों के आर्टिकल\nराजयोग : जीवनपरिवर्तन आर्टिकल्स\nसंस्था / दादीयोंका परीचय आर्टिकल्स\nब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें\nविश्व का बडा सोलार थर्मल प्रोजेक्ट : अधिक जानकारी\nलाईफ स्किल्स - बीके शिवानी बहन तथा डा. गिरीष पटेल से कनुप्रिया जी की बातचित -\nपाण्डवों का आध्यात्मिक नाममहात्म [ ब्रहमाकुमारी उषा बहनजी ]\nमोह की रगे अति गहरी होती[ ब्रहमाकुमारी उषा बहनजी ]\nमुरली का महत्व [ ब्रहमाकुमारी शिवानी बहनजी ]\nआत्मिकस्वरुप में कैसे रहे [ ब्रहमाकुमारी शिवानी बहनजी ]\nसभी समस्याओं का समाधान[ ब्रहमाकुमारी उषा बहनजी ]\nक्षमाशिल कैसे बने[ ब्रहमाकुमारी शिवानी बहनजी ]\nइस वीडिओ में अवेकिंग विथ ब्राहृाकुमारीज कार्यक्रम अंतर्गत जीवन कौशल के बारें में सुंदर विचार रखें गये है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://santosh-kale.blogspot.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2018-11-15T06:21:43Z", "digest": "sha1:WZUOAHFXODUDKXMNY5DNNMNE2KMMJLDU", "length": 13116, "nlines": 200, "source_domain": "santosh-kale.blogspot.com", "title": "JAY JIJAU: शिवराज्याभिषेक सोहळा - ६ जून", "raw_content": "\nआम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु - जगद्गुरू संत तुकाराम महाराज\nशनिवार, २ जून, २०१२\nशिवराज्याभिषेक सोहळा - ६ जून\nउधळुन कौतुकाची फुले करू विजयी उत्सव साजरा\nमराठ्यांचा खरा हाच दिवाळी दसरा....\nगनिम आहे नजर रोखुन आता तरी हेवे देवे विसरा....\nज्या छत्रपतिंचा आम्हाला अभिमान आहे ....\nतोच जगाचा सर्वशक्तीमान आहे....\nज्याचे हे भगवे निशाण आहे....\nतो ३३ कोटी देवाचा एकटाच प्राण आहे....\nजिजाऊंच्या संस्कारची शिवबाला जान आहे....\nस्वराज्य ज्याचे खरी शान आहे....\nअसा तो रयतेचा जाणता राजा एकमेव महान आहे....\nआपल्या सर्वांचे हेच खरे मानधन आहे....\nतुमचा जर जिवंत आजही स्वाभिमान आहे....\nतर तुम्हाला या स्वातंत्र्याची आन आहे....\nआपल्या मोठ्या धन्याच्या राज्याभिषेक सोहळ्याला येण्याचे हे आमंत्रण आहे....\nशिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रायगडावर साजरा होणार उठा शिवछत्रपतीभक्तानो.....रायगड कडे कूच करा..........दाखवा...मराठ्याचे रक्त............शासनाचा \"बाप\" शिवरायांचा भक्त \nशिवराज्याभिषेक सोहळा २०१२ निमित्त रायगडावर होणारे कार्यक्रम \nदि. ५ जून सायं. ४:३० वा. गडपूजन आणि शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके. (स्थळ: नगारखाना, राजसभा)\nसायं. ५:३० वा. शाहिरी कार्यक्रम. (स्थळ: राजसदर, रायगड.)\nसायं. ६:३० वा. शिवदुर्गांची गाथा आणि व्यथा. (लघुपट)\nसायं. ७:०० वा. शिव छत्रपतींच्या जीवनावरील विविध पुस्तकांचा प्रकाशन सोहळा\nसायं. ७:३० वा. \"महाराष्ट्राची लोकधारा\" (महाराष्ट्राचे संपूर्ण सांस्कृतिक लोकदर्शन)\nसायं. ८:०० वा. अन्नछ्त्राचे उदघाटन. (स्थळ: जिल्हा परिषद शेड, रायगड.)\nसायं. ८:३० वा. गड देवता शिरकाई देवी व तुळजाभवानी देवीच्या गोंधळाचा पारंपारिक कार्यक्रम. (स्थळ: शिरकाई मंदिर)\nरात्री ९ ते १२ वा. शाहिरी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम. (स्थळ: राजसदर, रायगड.)\nदि. ६ जून सकाळी ५:३० वा. गडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर स्वराज्याचा भगव्या ध्वजाचे आरोहण\nसकाळी ६:०० वा. राजसदरेवरील कार्यक्रमास सुरुवात.\nसकाळी ८:०० वा. राजसदर येथे शाहिरी मुजर्याचा कार्यक्रम.\nसकाळी ९:३० वा. पारंपारिक वाघांच्या गजरात छत्रपती संभाजीराजे आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे राजसदरेवर आगमन .\nसकाळी १०:०० वा. शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात छत्रपती संभाजीराजे आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे यांचे हस्ते अभिषेक.\nसकाळी १०:२० वा. मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत शिवरायांच्या मूर्तीस छत्रपती संभाजीराजे यांचे हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण सोहळा\nसकाळी १०:३० वा. प्रास्ताविक : इंद्रजित सावंत. छत्रपती संभाजीराजे यांचे उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन आणि प्रमुख पाहुण्यांची भाषणे.\nसकाळी ११:०० वा. पालखी मिरवणूक. (राजसदरेवरून जगदिश्वर मंदिराकडे)\nदुपारी १२:०० वा. कार्यक्रमाची सांगता. (जगदिश्वर मंदिर, शिवछत्रपती समाधी येथे)\n|| छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा || उठा शिवछत्रपतीभक्तानो.....रायगड कडे कूच करा ..........दाखवा...मराठ्याचे रक्त............शासनाचा \"बाप\" शिवरायांचा भक्त चला रायगड \nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले Santosh Kale\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्य��: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमी लिहित असलेले लेख योग्य आहेत का\nसत्यपालची सत्यवाणी- Satyapal Maharaj\nबहुजन स्त्री जीवन- अडवोकेट वैशाली डोळस\nमहासम्राट बळीराजा- व्याख्याते प्रदीपदादा सोळुंके\nआपल्या महाराष्ट्रातील हीरे (1)\nआम्ही नामदेवरायांचे वारकरी (1)\nएकाच ध्यास - बहुजन विकास (2)\nछ. शिवराय आणि रामदास (10)\nछ. संभाजी महाराज (2)\nछत्रपती शिवाजी महाराज (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (1)\nदै. मूलनिवासी नायक (2)\nबहुजनांचे खरे शत्रू (1)\nबळीराजा महोत्सव २०१२ (1)\nब्राम्हण बुद्धिमान असतात काय\nभारतारत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1)\nमराठा व कुणबी (1)\nमराठा सेवा संघ (1)\nमला आवडलेले लेख (1)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे (1)\nराजमाता जिजाऊ जन्मस्थळ (1)\nलखुजी राजे जाधव यांचा वाडा (1)\nवर्तमान पत्रातील लेख (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ( VBVP ) (1)\nवीर भगतसिंह विध्यार्ती परिषद (1)\nशिवशाहीर राजेंद्र कांबळे (1)\nसंत नामदेव ते संत तुकाराम (1)\nह. मो. मराठे (1)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/index.php/education-articles-in-marathi", "date_download": "2018-11-15T06:38:42Z", "digest": "sha1:VMPP2T4CORPEPI4BRUU6MZ53MRRJBINC", "length": 8568, "nlines": 81, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "Education Articles in Marathi", "raw_content": "\n* मुलांना शिकवा वेळेचे नियोजन -\nअभ्यासासाठी दिलेल्या वेळात पुन्हा निरनिराळ्या विषयांसाठी ठराविक वेळ द्यावयास हवा. जो विषय कठीण वाटत असेल त्याला अधिक वेळ द्या.वेळापत्रक तयार करताना महत्वाच्या गोष्टींसाठी प्रथम व अधिक वेळ द्यायला हवा.प्रत्येकाची कार्यक्षमतेची वेळ निरनिराळी असू शकते.कुणी सकाळी अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकेल तर कुणी संध्याकाळी.जेंव्हा ग्रहण, स्मरण सर्वाधिक चांगले असेल, विचारशक्ती , तर्कशक्ती अत्यंत जागरूक असेल तेंव्हा कल्पकता अधिक बहरू शकेल.तुमच्या मुलाची अशी वेळ कोणती हे त्याच्या /तिच्या मदतीने शोधून काढा आणि महत्वाचे काम अभ्यास या साठी ती वेळ नियुक्त करा. अभ्यास किती वेळ केला यापेक्षा तो कसा केला, त्याचा दर्जा याला अधिक महत्व आहे.विश्रांतीमुळे मन ताजे तवाने रहाते. चांगल्याप्रकारे एकाग्र होऊ शकते.स्मरण, ग्रहण, विचार, तर्क इ. मानसिक शक्ती वाढवतात.आरोग्यासाठी आवश्यक तेवढी झोपही घ्यायला हवी.\nवाचन ही तशी व्यक्तीपरत्वे कमी अधिक आवड (आणि सवड) असणारी बाब. मात्र तरीही प्रत्येक पिढी 'आजक��लची मुले वाचतच नाहीत' असे म्हणतच असते. त्याला खरंच नाइलाज आहे. मात्र असे असले तरी आजकालची मुले वाचतच नाहीत ही ओरड काही तितकिशी खरी नाही. मुले ( इथे मुले आणि मुली या दोन्ही अर्थाने हा शब्द योजला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.) वाचतात, खरच वाचतात.हो त्यांच्या वाचनाची पद्धत वेगळी असू शकते (कदाचित). म्हणजे 'चिंता करतो विश्वाची' असा धीर गंभीर चेहरा करत , आजूबाजूला आपल्या किमान एक पंचमांश वजन भरतील, अशा दोन चार कादंबऱ्या आणि चारशे किंवा अशीच 'काहीशे' पानांची 'जड' कादंबरी दोन्ही हाताने पेलवत , मध्येच नाकावरचा चष्मा तर्जनीने सरळ करत, डुगूडुगू हलणाऱ्या आणि वारा कमी आणि आवाज जास्त करणाऱ्या टेबल फॅनचा वारा खात , आकाशवाणीवरील 'अभी ना जाओ छोडके के दिल अभी भर नही' च्या दर्द भऱ्या गीतात हरवत, एक हात 'इतिहास जमा' झालेल्या खुर्चीत स्वत:ला सावरत, चेहऱ्याचा अर्धा भाग जवळपास त्या कादंबरीने 'खाऊन' टाकलेला आहे, अशा 'प्रेक्षणीय' स्थितीत नसतील(च) वाचत.\nगुंफिते संस्कार फुलांची माला ...\nगुंफिते संस्कार फुलांची माला ...\nअस म्हटलं जात की मुल ही आईच्या पोटात असल्यापासूनच शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात करतात, आणि ते खरच आहे की अभिमन्यूने नाही का आईच्या पोटात असतानाच चक्रव्यूह प्रवेशाची प्रक्रिया शिकून घेतली होती. आणि म्हणूनच आज सर्वत्र उपलब्ध असलेल्या गर्भसंस्कार केंद्रात प्रवेश मिळवून आपल्या मुलांना पोटात असल्यापासूनच चांगल्या संस्कारांचे धडे आई देत असल्याचे आपल्याला सर्रास पाहायला मिळते.खरच, मुलांना त्यांची जवाबदारी कळेल आणि ती जवाबदारीने वागतील अशी शिस्त लावणे हे आजच्या काळात खूपच महत्वाचे आहे.मुल स्वतःचे स्थान समाजात स्वतः निर्माण करू शकतील असे संस्कार अतिशय प्रेमाने त्यांच्यावर केले गेले पाहिजेत. असे करण्यात जर पालक यशस्वी झाले, तर मुलांना चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याची गरज भासणार नाही. यशस्वी संगोपनाचे काही मूलमंत्र पालक त्यांच्यासाठी किती जास्तीत जास्त वेळ देऊ शकतात या गोष्टीवर जास्त अवलंबून असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/03/blog-post_146.html", "date_download": "2018-11-15T06:53:46Z", "digest": "sha1:5D7UFV7D4MEJJFPH3S3BFAGAQBREJEAT", "length": 3303, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवल्यातील किशोर माळी यांच्या उसाला लागलेली आग विझवताना येवल्यातील अग्निशमन दल - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवल्यातील किशोर माळी यांच्या उसाला लागलेली आग विझवताना येवल्यातील अग्निशमन दल\nयेवल्यातील किशोर माळी यांच्या उसाला लागलेली आग विझवताना येवल्यातील अग्निशमन दल\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २० मार्च, २०११ | रविवार, मार्च २०, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/bruchteil", "date_download": "2018-11-15T06:56:42Z", "digest": "sha1:Y57EJCKUOAZDQZD46DPFMHZ6Y5L2SSNM", "length": 8053, "nlines": 155, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Bruchteil का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nBruchteil का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Bruchteilशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Bruchteil कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nअन्य भाषाओं में Bruchteil\nब्रिटिश अंग्रेजी: fraction NOUN\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: fracción\nअपने पाठ का मुफ्त अनुवाद करे\nBruchteil के आस-पास के शब्द\n'B' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Bruchteil का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nbathmophobia नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/20900", "date_download": "2018-11-15T05:50:52Z", "digest": "sha1:KV2JGCGSKDET5YXFYH6XAD3JZHXC66DH", "length": 22525, "nlines": 136, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) | डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\nनद्या आणि अध्यात्म नद्यांबरोबर भारतीयांचा आत्मिक, अध्यात्मिक संबंध आहे. गंगा-गोदावरीच्या पाण्याला अपार महत्त्व आहे. गोदावरी व गंगा या दोनच नद्या पुराणांनुसार या पृथ्वीच्या बाहेरून, स्वर्गलोकांतून अवतीर्ण झाल्या आहेत. या नद्यांनी आर्य व भारतीय तत्कालिन निवासी यांचा एकत्रित अंतर्बाह्य गोफ गुंफला आहे. शैव, वैष्णव या दैवीचैतन्य प्रवाहात एकरूप बनून आत्मज्ञानी बनलं होतं, हे सांगणाऱ्या नद्या गंगा, गोदावरी आहेत. पूर्णाहुती - ज्या अग्नीने हे हविद्रर्व्य सर्व देवांपर्यंत पोहोचतं केलं त्या अग्नीच्या तृप्त्यर्थ श्रीफळ किंवा पुगीफलाने महाहुती देतात. संपूर्ण तृप्तीसाठी अखंड तुपाची धार अग्नीमध्ये समंत्रक देतात, याला वसोर्धार म्हणतात. झालेल्या हवनाचं भस्मात रूपांतर होतं. ते धारण करून अग्नीकडे श्रद्धा, मेधा, यश, प्रज्ञा, विद्या पुष्टि, श्रीबल यांची मागणी केली जाते. अग्नीत आहुती दिल्यावर प्रोक्षणीत जो शिल्लक तुपाचा थेंब जमा केला जातो तो अग्नीचा प्रसाद म्हणून घेणं याला 'संश्रव प्राशन' म्हणतात. श्रेयोदान - यजमानाने ब्राह्मणांवर कर्म पूर्ण करण्याची जबाबदारी टाकली होती. ती पूर्ण झाल्याने कर्मातून उत्पन्न झालेलं श्रेय अर्थात पुण्य यजमानाला ब्राह्मणांनी सुपारी व अक्षता या रूपात देणं. दान - स्थापन केलेली सर्व वस्त्रं, पात्रं, सप्तधान्य ब्राह्मणांना दक्षिणा, ब्राह्मण सुवासिनींना भोजन, दक्षिणा, सौभाग्य वायन दान इ. सर्व 'इदं न मम' म्हणून दान करणं. दक्षिणा - सुवर्णसहस्रमारभ्य एक सुवर्णपर्यंत यशाशक्ती वित्तशाठ्यविवर्जितं दक्षिणा दद्यात् (सहस्र सुवर्ण मोहरांपासून एक सुवर्ण मोहोरपर्यंत यथाशक्ती परंतु शक्ती असूनही कमी दक्षिणा घेणं अयोग्य आहे.) अभिषेक - स्थापना केलेल्या कलशामध्ये गंगा-गोदावरीचं पाणी भरलं जातं व ते मंत्राने अभिमंत्रित करतात. त्या पवित्र जलाने यजमान व सर्व कुटुंबियांवर समंत्र प्रोक्ष म्हणजेच अवभ्रूत स्नान करववात. प्रत्येक वेळी गंगा किंवा गोदावरी नदीमध्ये स्नान करणं शक्य नसतं. यासाठी समंत्रक पोक्ष आवश्यक आहे. गंगा-गोदावरीच्या पाण्याला अपार महत्त्व प्राप्त झालं आहे. गोदावरी व गंगा या दोनच नद्या पुराणांनुसार या पृथ्वीच्या बाहेरून स्वर्गलोकांतून अवतीर्ण झाल्या आहेत. बहिरार्णवी उदक अणिले, अशी प्रगाढ श्रद्धा सर्व भारतीयांची आहे. भगीरथाने शापित सागरपुत्रांचा उद्धार करण्यासाठी व गौतम ऋषींनी गोहत्येचं पातक नाहीसं होण्यासाठी कठोर तप करून गंगा, गोदावरीचा उगम पृथ्वीवर करवला. यासंदर्भात उद्धारकर्ता, पापविनाशक, अगणिक पुण्यकारक म्हणून या दोन नद्यांचा महिमा वर्णन करणाऱ्या इतरही पूरक कथा, आख्यानं आहेत. आज २१ व्या शतकात पुराणात दडलेलं विज्ञान व त्या माध्यमातून आपल्या पूर्वजांची असाधारण मानसिक, बौद्धिक क्षमता यांचा प्रत्यय नव्या पिढीला करून दिला तर अध्यात्ममय जगणं कशासाठी या प्रश्नाची उकल त्यांना करता येईल. पौर्वात्य देशांमध्ये नद्या मानवाच्या सांस्कृतिक विकासात सहभागी आहेत. भारतात नद्यांच्या खोऱ्यांमध्ये विकसित झालेल्या सुपीक धरणीला वैदिक ऋषींनी हिरण्यमय लोक श्रीभूमी दिव्यभूमी म्हटलं आहे. गौतम ऋषींच्या काळी आश्रमवासी अन्य ऋषींची उपजीविका स्वतः पिकवलेल्या साळींच्या आधारे चालत असे. त्यात विद्यार्थी अतिथी गाय-वासरं यांचंही भोजन सामावलेलं असे. नद्यांबरोबर भारतीयांचा आत्मिक, अध्यात्मिक संबंध आहे. या नद्यांनी आर्य व भारतीय तत्कालिन निवासी यांचा एकत्रित अंतर्बाह्य गोफ गुंफला आहे. शैव, वैष्णव या दैवीचैतन्य प्रवाहात एकरूप बनून आत्मज्ञानी बनलं होतं, हे सांगणाऱ्या नद्या गंगा, गोदावरी आहेत. भवभूतीचं उत्तररामचरित्र गोदावरीच्या साक्षीने, सहकार्याने करूण रसप्रवाही बनलं आहे. भारतीयांनी ज्योतिष, खगोलशास्त्र, अणुऊर्जाशास्त्र, भूगोल, पर्यावरणशास्त्र याचा किती सूक्ष्म अभ्यास केला होता हे जाणवून देणारे पर्व म्हणजे 'गंगापूजन' होय. गुरु ग्रह सूर्याची ऊर्जा मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करत असतो. त्या लहरी पृथ्वीवरही येतात. सिंह राशीत गुरु, रवि, चंद्र एका राशीत असताना गुरु ग्रहावरुन प्रक्षेपित ऊर्जा चुंबकीय शक्तीने काही विशिष्ट ठिकाणी खेचली जाते. पश्चिम वाहिनी गोदावरी २० अंश कोनातून ज्या ठिकाणी दक्षिणेकडे प्रवाहित होते त्या रामकुंडाच्या उत्तर ईशान्य बाजूला नाशिकला गोदावरीचं पुरातन मंदिर बांधून या संशोधनावर शिक्कामोर्तब केलं आहे. या ठिकाणी चुंबकीय शक्ती निर्माण होते. ती अपूर्व अशी चैतन्य ऊर्जा पाण्यातून शरीरात प्रवेश करते. म्हणून सिंहस्थ काळात गोदावरी मातेच्या प्रवाहात स्नान करण्याचे विशिष्ट प्रयोजन आहे. या विशिष्ट ठिकाणी अस्थी टाकल्यास त्यांचं साडेतीन तासात पाणी होतं असा अनुभव आहे. गोदावरी नदी सिंहस्थ काळात पृथ्वीवर अवतीर्ण झाली आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच गंगा-गोदावरीच्या पाण्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच गंगा-गोदावरीच्या जलाने अवर्भूत स्नानाचं महत्त्व प्राप्त झालं आहे. या सर्व गोष्टींनंतर खालील मंत्राने गुरुजींना ठरलेल्या प्रमाणे दक्षिणा द्यावी. ''दानं मम विभूत्यर्थ गृहाण बं द्विजोत्तम प्रीयतांने जगद्योनिर्वास्तुरुपी जनार्दन'' वास्तूनिक्षेप - वास्तूप्रतिमा ज्यावर सर्व देव बसले असून आपल्याला आशीर्वाद देत आहेत, असं मानलं जातं. थोडक्यात म्हणजे त्या वास्तू-प्रतिमेवर सुसंस्कार व वैश्विक चैतन्याचं तेज चढलेलं असतं. यासाठी ही वास्तूप्रतिमा घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये २x२x२ इंच आकाराचा खड्डा करून त्यात गोमय, गोमूत्र किंवा पंचगव्य, शेवाळ टाकावी. वास्तूप्रतिमा एखाद्या पेटीमध्ये किंवा डबीमध्ये पालथी ठेवावी आणि ती डबी त्या खड्ड्यामध्ये ठेऊन वरून तो खड्डा बुजवून टाकावा. त्यावर पाणी टाकून 'नमस्ते वास्तूपुरुष भूशय्याभिरत प्रभ मदगृहे धनाधन्यादी समृद्धी करु सर्वदा मदगृहे धनाधन्यादी समृद्धी करु सर्वदा' असं म्हणून प्रार्थना करावी. वास्तुशांतीत, ॐ वास्तेष्पते प्रतिजानिह्यस्मान त्स्वावेशो अनमीवो भवानः' असं म्हणून प्रार्थना करावी. वास्तुशांतीत, ॐ वास्तेष्पते प्रतिजानिह्यस्मान त्स्वावेशो अनमीवो भवानः यत त्वेमहे प्रति तन्नो जुषस्व शंनो भव द्���िपदे शं चतुष्पदे यत त्वेमहे प्रति तन्नो जुषस्व शंनो भव द्विपदे शं चतुष्पदे या मंत्राने वास्तूदेवतेचं आवाहन व मुख्य वहन केलं जातं. त्याचा भावार्थ हे वास्तुदेवते, आम्ही आपले उपासक आहोत यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि आमची प्रार्थना ऐकून आम्हा सर्वांना अधि-व्याधीतून मुक्त करा. धनैश्वर्य प्रदान करा व या जागेत राहणारे स्त्री-पुत्रादी परिजन तसंच गो अश्वादी चतुष्पाद यांचं कल्याण करा व अन्य प्रकारचे अनेक मंत्र कर्मकांड ग्रंथ व सूत्र ग्रंथात आहे. (भाद्रपद, अश्विन), कार्तिक या महिन्यात पूर्व दिशेला, मार्गशीर्ष, पौष, माघ या महिन्यात दक्षिण दिशेला, फाल्गुन (चैत्र), वैशाख या महिन्यात पश्चिम दिशेला व जेष्ठ (आषढ) श्रावण या महिन्यात उत्तर दिशेला वास्तूचं मुख असावं. (कंसात दिलेल्या महिन्यात वास्तू मुहूर्त नसतात) एह्येहिभगवान्वास्तो सपरिवारो इमं मयोपनीतं बलि गृहाण मम गृहमच्छिद्रं कुरुकरु सकल दुष्टे भ्यो मां रक्षरक्ष स्वाहा, अशी प्रार्थना करावी. साभार - अमोल यादव\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा)\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/taurus-vrishabh/", "date_download": "2018-11-15T05:47:59Z", "digest": "sha1:HNQIMEVVOCJQHLRUFYMW4OFZZWVPQYU6", "length": 13213, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "वृषभ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेहरूंमुळेच चहावाला पंतप्रधान होऊ शकला, शशी थरूर यांची स्पष्टोक्ती\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आजचे भविष्य\nनोकरीत बदल संभवतो. तब्येत सांभाळा. पैसा मिळेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनॅश नॉबर्ट यांच्या बासरीकादनाची मैफल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/fm-arun-jaitley-on-sbi-report-of-rbi-holding-back-rs-2000-note-latest-update/", "date_download": "2018-11-15T06:20:30Z", "digest": "sha1:NOOZMTCTZP7B3EM4HGS22VO3FGFFK5SV", "length": 7029, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "२ हजार रूपयांची नोट बंद होणार नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका - अरुण जेटली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n२ हजार रूपयांची नोट बंद होणार नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका – अरुण जेटली\nटीम महाराष्ट्र देशा: ‘२००० ची नोट बंद होणार असल्याच्या अनेक अफवा पसरवल्या जात आहेत,पण त्या चुकीच्या आहेत. जोपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेऊ नका.’ अस केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केल आहे.\nनोटाबंदीनंतर चलनात आलेली नवी २००० ची नोट बंद होणार असल्याही मोठी चर्चा होती पण 2 हजार रूपयांची नोट बंद होणार ही अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका, अस आवाहन करून अरुण जेटलींनी या चर्चना पूर्णविराम दिला आहे. ते गुजरात मधील गांधीनगर येथे बोलत होते\nआणखी एक भाजप आम���ार राजीनामा देण्याच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtrancp-is-ready-for-mid-term-election-says-sharad-pawar/", "date_download": "2018-11-15T06:23:21Z", "digest": "sha1:2LYAI6VPE6SAY73QB5XKTFRRGV6HQXBQ", "length": 6780, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "maharashtra/ncp-is-ready-for-mid-term-election-says-sharad-pawar/", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमध्यावधी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी सज्ज : शरद पवार\nराज्यात मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे. मध्यावधी निवडणुकांनी राज्याचं फार नुकसान होणार नाही, असे ट्विट शरद पवार यांनी केले.\n२३ तारखेनंतर तशी परिस्थिती उद्भवलीच तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे.\nअडीच वर्षांतच निवडणुका आल्यास महाराष्ट्राचं फार काही नुकसान होणार नाही. (१/२)\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-ncp-to-contest-65-seats-alone-in-gujrat-election/", "date_download": "2018-11-15T06:23:30Z", "digest": "sha1:OXQJHEWLZRYWOT5D62LLWTYRXS4ODYQM", "length": 8819, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकला चलो चा नारा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकला चलो चा नार���\nकाँग्रेस- राष्ट्रवादीची बोलणी फिसकटली\nटीम महाराष्ट्र देशा – पहिल्याच टप्प्यात काँग्रेसनं पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना मतदारसंघात आपला उमेदवार घोषित केल्यामुळेच आघाडी फिसकटल्याचं पुढं आलंल. कारण या ठिकाणी कंधाल जडेजा हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. जडेजा यांनी गुजरात राज्यसभा निवडणुकीदरम्यान भाजपला खुलं समर्थन दिलं होतं. त्यामुळेच काँग्रेसनंही कोणतीही चर्चा न करता त्यांच्या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला.मात्र दुस-या टप्प्यात तरी आघाडी होईल अशी आशा प्रफुल्ल पटेलांनी व्यक्त केली होती. मात्र काँग्रेसनं चर्चेचीही तयारी न दाखवल्यामुळे अखेर आघाडी तुटली\nराष्ट्रवादी काँग्रेसनं गुजरातमध्ये स्वतंत्रपणे ६५ जागांवर लढणार आहे. दुस-या टप्प्यातील अर्ज भरण्याचा काल अखेरचा दिवस होता. मात्र काँग्रेसनं जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा न केल्यामुळे अखेरच्या क्षणाला आपली उमेदवारांची यादी जाहीर केली.\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीनं वेगळी चूल मांडल्यामुळे याचा फायदा सत्ताधारी भाजपला होणार असल्याची चर्चा आहे. कारण गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रपणे लढले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र आता आघाडी तुटल्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होणार नसला तरी भाजपविरोधी मतांचं विभाजन होणार आहे .\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/rural-development-department-e-tender-ignore-25454", "date_download": "2018-11-15T07:25:35Z", "digest": "sha1:E5OWL2RX6K6H46F4IVW5N4RTWU5SS7SE", "length": 14742, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "rural development department e-tender ignore ग्रामविकास विभागात \"ई-टेंडर' ला बगल | eSakal", "raw_content": "\nग्रामविकास विभागात \"ई-टेंडर' ला बगल\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nतीन लाख मर्यादेची लक्ष्मणरेषा 2.99 लाखांवर\nतीन लाख मर्यादेची लक्ष्मणरेषा 2.99 लाखांवर\nमुंबई - राज्य सरकारने पारदर्शक प्रशासनाची कितीही हाक दिली, तरी प्रशासनाने मात्र पळवाट शोधत पारदर्शकतेला बगल देण्यात यश मिळवले आहे. ग्रामविकास विभागात अशा पळवाटा मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. \"ई-टेंडरिंग'च्या तीन लाख रुपयांच्या लक्ष्मणरेषेवर प्रशासनाने 2.99 लाखांचा \"रामबाण' उपाय शोधला आहे. तीन लाख रुपयांच्या वरील सर्व कामांचे \"ई-टेंडरिंग' करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी ग्रामविकास विभागाने मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.\nप्रत्येक गावात अंतर्गत कामांसाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून \"25-15' या लोकप्रिय योजनेखाली निधी देण्यात येतो. यंदाच्या आर्थिक वर्षात या सुविधेसाठी (2016-17) राज्यभरात 255 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली; मात्र या कामांना मान्यता देताना अंतर्गत गटारे किंवा रस्त्यांच्या कामांचे तुकडे पाडण्यात आले. हा निधी ग्रामपंचायतीला देण्यात येतो. त्यातून ग्रामपंचायतीने गावातल्या पायाभूत सुविधांची कामे करणे अपेक्षित असते; मात्��� यंदा या कामांचे स्वतंत्र वर्गीकरण करत प्रत्येक काम 2.99 लाखांच्या दरम्यान अथवा कमी राहील याची काळजी घेतली आहे.\nई-टेंडरिंगच्या मर्यादेतून सुटका करण्याचा हा प्रकार म्हणजे पारदर्शकतेच्या तत्त्वाला तिलांजली असल्याचे मानले जाते. नियमानुसार तीन लाखांपर्यंतच्या कामाचे \"ई-टेंडर' बंधनकारक नाही. त्यावर हा उपाय म्हणजे स्थानिक कंत्राटदार कार्यकर्त्यांना \"अर्थबळ' पुरवण्याचाच प्रकार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षाचे स्थानिक पातळीवरील कंत्राटदार, कार्यकर्ते यांच्या हाताला \"काम' मिळावे, हा हेतू यामागे असून, आगामी जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांत सत्ताधारी पक्षाला याचा \"लाभ' होईल, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.\nअनेक गावांत एकच मोठा रस्ता असेल अन्‌ त्याचे मूल्यांकन तीन लाख रुपयांच्या पुढे असेल तर या एकाच रस्त्याच्या कामाचे तुकडे करण्यात आले आहेत. ग्रामविकास विभागाने मंजुरी दिलेल्या कामांच्या यादीत दोन लाख 98 हजार, 2 लाख 99 हजार, तीन लाख या किंमती असलेल्या कामांची संख्या मोठी आहे. एकाच गावातील 15 लाख रुपयांच्या खर्चाच्या रस्त्याचे भाग 1 ते भाग 5 असे तुकडे करून प्रत्येक काम तीन-तीन लाख रुपयांत बसविण्यात आहे. काही गावांमध्ये एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंतचा रस्ता, असे कामाचे तुकडे पाडून तीन लाखांच्या आत काम बसवत \"ई-टेंडरिंग'च्या अटीपासून पळवाट काढण्यात आली आहे.\nआदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र\nमंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता...\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प��रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-talathi-magdum-arrested-bribe-case-103088", "date_download": "2018-11-15T06:59:34Z", "digest": "sha1:XUPBC77BIVSIS6SPQFCKCYBWG5DLYIQW", "length": 14605, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Talathi Magdum arrested in bribe case तलाठी मगदूम लाच घेताना पुन्हा जाळ्यात | eSakal", "raw_content": "\nतलाठी मगदूम लाच घेताना पुन्हा जाळ्यात\nगुरुवार, 15 मार्च 2018\nगडहिंग्लज - तालुक्‍यातील एक तलाठी आज सायंकाळी सातच्या सुमारास लाच घेताना दुसऱ्यांदा जाळ्यात अडकला. भीमराव कृष्णा मगदूम (मूळ गाव पिंपळगाव, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. तो सध्या जरळी (ता. गडहिंग्लज) सज्जात कार्यरत होता.\nगडहिंग्लज - तालुक्‍यातील एक तलाठी आज सायंकाळी सातच्या सुमारास लाच घेताना दुसऱ्यांदा जाळ्यात अडकला. भीमराव कृष्णा मगदूम (मूळ गाव पिंपळगाव, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. तो सध्या जरळी (ता. गडहिंग्लज) सज्जात कार्यरत होता.\nसात-बारा उतारा देण्यासाठी पाच हजार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला येथील ओंकार ड्रायव्हिंग स्कूलसमोर रंगेहाथ पकडले. चन्नेकुप्पी येथील विशाल सावंत यांची जरळीच्या हद्दीत जमीन आहे. सावंत भावकीच्या शेतीजवळच रामू शिप्पुरे यांची शेती आहे.\nशिप्पुरे यांना शेतात जाण्यासाठी रस्ता हवा होता. सावंत भाव���ीचा रस्त्यास विरोध होता. यामुळे शिप्पुरे यांनी सावंत यांच्याविरुद्ध त्यांच्या शेतातून रस्ता मिळण्याबाबत तहसीलदारांकडे दावा दाखल केला. १८ सप्टेंबर २०१७ ला तहसीलदारांनी सावंतच्या बाजूने निकाल दिला. सावंत यांना संबंधित जमिनीचे सातबारा उतारे लागणार होते. त्यासाठी सावंत यांनी तलाठी मगदूमची भेट घेतली. त्या वेळी ‘पूर्वीच्या दाव्याचे काम तुमच्या बाजूने केले आहे. त्याचे आधी दहा हजार रुपये द्या, मग सातबारा उतारे देतो,’ असे मगदूमने सावंत यांना सांगितले. त्यानंतर १३ मार्चला सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.\nतडजोडीअंती व्यवहार पाच हजारांत ठरला. ही रक्कम आज सायंकाळीच ओंकार ड्रायव्हिंग स्कूलसमोर घेऊन येण्यासाठी मगदूमने सावंत यांना सांगितले. सायंकाळी सातच्या सुमारास रक्कम स्वीकारतानाच मगदूमला पकडले. पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, नाईक शरद पोरे, संदीप पावलेकर, पोलिस कॉन्स्टेबल रूपेश माने, चालक विष्णू गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nदुसऱ्यांदा लाच.. पहिलीच वेळ\n१९ डिसेंबर २०१४ ला सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी चार हजार लाच स्वीकारताना मगदूमला पकडले होते. त्या वेळी तो गडहिंग्लज सज्जात कार्यरत होता. या प्रकरणात त्याला सहा महिने निलंबित केले होते. त्यानंतर तो चंदगड तालुक्‍यात हजर झाला. गडहिंग्लजमधील घटना घडण्यापूर्वी काही वर्षे त्याने जरळीत काम केले होते. गडहिंग्लजच्या लाचप्रकरणानंतर त्याला पुन्हा जरळी सज्जाच दिला होता. येथेही त्याची लाचखोरी उघडकीला आली. पहिले प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच दुसऱ्यांदा लाच घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nमहिलेशी चॅटिंग करणे भोवले\nनागपूर - फेसबुकवरून महिलेशी चॅटिंग करणे युवकास चांगलेच महागात पडले. तीन युवकांनी त्याचे अपहरण करून चांगलाच चोप दिला. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या...\nनागपूर - राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://exactspy.com/mr/how-to-find-out-if-my-husband-is-cheating-on-me-for-free/", "date_download": "2018-11-15T06:45:26Z", "digest": "sha1:ETIPQZKLYRAK7RGKLFQW53MX5QRZNBY6", "length": 24306, "nlines": 126, "source_domain": "exactspy.com", "title": "How To Find Out If My Husband Is Cheating On Me For Free", "raw_content": "\nOn: जानेवारी 22Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\n Do you have the urge of keeping a track of every move he makes, म्हणून नाही की तुमच्याकडे शंकास्पद मन आहे परंतु कारण तुमच्यात आपुलकीची भावना किंवा स्वारस्य दाखवत नाहीत,,en,प्रश्न असा उद्भवला पाहिजे,,en,\"मी माझ्या पतीला कुठल्याही पुराव्याशिवाय खोटे बोलू शकत नाही,,en,\"ठीक,,en,वेळ असा आहे की आपल्याला काही प्रकारचा पुरावा मिळेल,,en,आपण हे कसे करता,,en,हे सोपं आहे,,en,आपण फक्त हे करणे आवश्यक सर्व योग्य गुप्तचर अॅप्स वापर आहे आणि आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे की आपल्याला आवश्यक सर्व पुरावे प्राप्त होईल,,en,गुप्तचर अनुप्रयोग,,en,वैयक्तिक वर लक्ष ठेवण्याचा विचार करताना,,en,आपल्या मनात परत येणारे मुख्य मुद्दे म्हणजे त्याचा किंवा तिच्या फोनवर धातू टाकणे,,en,तो आपले पती किंवा इतर व्यक्ती असू द्या,,en,हे काही उद्देशाने खरोखरच आवश्यक आहे कारण केवळ एकाच वेळी मात्र प्रत्यक्षात ते उघड करणार नाही,,en. The question that ought to arise is, “how can I call my husband a cheat without any evidence,,en,हे सोपं आहे,,en,आपण फक्त हे करणे आवश्यक सर्व योग्य गुप्तचर अॅप्स वापर आहे आणि आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे की आपल्याला आवश्यक सर्व पुरावे प्राप्त होईल,,en,गुप्तचर अनुप्रयोग,,en,वैयक्तिक वर लक्ष ठेवण्याचा विचार करताना,,en,आपल्या मनात परत येणारे मुख्य मुद्दे म्हणजे त्याचा किंवा तिच्या फोनवर धातू टाकणे,,en,तो आपले पती किंवा इतर व्यक्ती असू द्या,,en,हे काही उद्देशाने खरोखरच आवश्यक आहे कारण केवळ एकाच वेळी मात्र प्रत्यक्षात ते उघड करणार नाही,,en. The question that ought to arise is, “how can I call my husband a cheat without any evidence” Well, it’s time that you get an evidence of some sort. How do you do that\nएखाद्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्याचा विचार करताना,,en,आपल्या मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या किंवा तिच्या फोनवर धातू टाकणे,,en,तो आपला पती किंवा इतर कोणतीही व्यक्ती असू,,en,प्रत्यक्षात काही क्षणी आवश्यक आहे कारण ते केवळ सत्य लपवत नाही तर एकाच वेळी,,en,तर त्याच्यावर अधिक विश्वास तुम्हाला मिळेल,,en,पुढील वेळी प्रश्न \"मी माझ्या नवऱ्याला स्वस्त म्हणू शकतो\",,en,तुमच्याकडे स्पष्ट उत्तर मिळेल,,en,सुरुवातीला फोनसाठी हे गुप्तचर अनुप्रयोग अत्यंत अवजड आणि विना प्रभावी होते,,en,वेळ आणि तंत्रज्ञान उदय सह,,en,या पाहणे सॉफ्टवेअरचे अधिक प्रत्यक्षात कल्पना करू शकता पेक्षा उपयोगी आहेत,,en,ते आपल्याला चालत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवू देतात,,en,विविध इतर उपयोग,,en, the first thing that must come to your mind is to hack his or her phone, be it your husband or any other person. It is actually necessary at some point as it will not only unwrap the truth but at the same time, आपल्या पती निष्ठावंत आहे तर,,en,तो त्याच्यामध्ये खूप धर्म देतो,,en,परिणामी वेळ \",,en,\" उद्भवू,,en,तुमच्यामध्ये पारदर्शी स्पष्ट उत्तर असेल,,en,सुरुवातीला या टॅबलेट्सच्या जाळ्यासाठी हे गुप्तचर अनुप्रयोग खूपच त्रासदायक आहेत जसे ते विना-प्रभावी आहेत,,en,आपला वेळ आणि तंत्रज्ञान उद्रेक उद्रेक,,en,या गुप्तचर सॉफ्टवेअर खरोखरच कल्पना येईल त्यापेक्षा बरेच उपयुक्त ठरले,,en,ते आपल्याला त्यासारखेच चालू ठेवण्याची सवय लावतात,,en,विविध भिन्न वापर,,en,बहुतेक लोक असे म्हणतात की गुप्तचर सॉफ्टवेअरचे चौरस उपाय म्हणजे प्रेमी आणि नातेवाईक यांचे पालन करण्याकरता फक्त मोजक्याच अनुप्रयोगांची आवश्यकता असते मात्र एकाने कदाचित कल्पनाही केली असेल,,en,ते सामान्यत: खालील बाध्य केलेल्या फोनसाठी गुप्तचर एजन्सीद्वारे कार्यरत असतात,,en, it will give you more faith in him. इतका, the next time the question “can I call my husband a cheap” arise, you will have a clear definitive answer to it.\nबहुतेक लोक असे म्हणतील की गुप्तचर सॉफ्टवेअरचे प्रेमी केवळ प्रेमी आणि पती-पत्नीवर मात करण्याच्या हेतूने आहेत परंतु त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन्स आहेत, ज्याची कल्पना कदाचित शक्य आहे.,,en,विशिष्ट फोनवर मागोवा घेण्यासाठी ते गुप्तहेर एजन्सीद्वारे वापरतात,,en,ते व्यवसायाच्या क्षेत्रात ऍप्लिकेशनच्या विस्तृत श्रेणी देखील शोधतात,,en,व्यवसायाच्या क्षेत्रात,,en,हे सॉफ्टवेअरचे कॉर्पोरेट डेटा संरक्षित करण्यासाठी आणि दररोज ट्रॅकिंग करण्यासाठी वापरले जातात,,en,हे सॉफ्टवेअर केवळ पैसा वाचवू शकत नाही तर त्याच वेळी,,en,ते खूप वेळ वाचवतात,,en,हे बहुतेक व्यक्ती बंद अनभिज्ञ आहेत की हे पाहणे सॉफ्टवेअरच्या काही अनुप्रयोग आहेत,,en,हे पाहणे सॉफ्टवेअरच्या सर्वात सामान्य वापर काही आहेत,,en,गुप्तचर अॅप्स सुरक्षित वापरत आहे,,en. They are often used by detective agencies for tracking certain phones. या व्यतिरिक्त, they also find a wide range of applications in the field of business. In the field of business, these software’s are used in order to protect corporate data as well as for performing daily tracking. These software’s not only save money but at the same time, they help save a lot of time. These are certain applications of these spy software’s that most individuals are unaware off. तथापि, these are a few of the most common uses of spy software’s.\nविहीर, आपण टेहळणे इच्छित डिव्हाइसवरून प्रमाणीकरण काही क्रमवारी आवश्यक काही गुप्तचर सॉफ्टवेअर आहेत,,en,ते डिव्हाइस कायदेशीर आहेत आणि,,en,सुरक्षित पण दुसरीकडे,,en,तेथे काही सॉफ्टवेअर उपलब्ध आहे ज्यामुळे वापरकर्ता कारागृहात पोहोचू शकतो,,en,हे सॉफ्टवेअर बेकायदेशीर मार्गांचा वापर आणि गुप्तचरतेसाठी वापर करते आणि हे विविध संस्थांनी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करते,,en,मला वाटते की या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आहे,,en,अधिक तपशीलांसाठी आणि आपल्याला करण्याच्या सर्व प्रश्नांसाठी ते google आहे,,en,तो फसवणूक अन���प्रयोग आहे तर शोधण्यासाठी,,en,मोफत फसवणूक अनुप्रयोग,,en,कोणीतरी फेसबुक वर फसवणूक आहे काय शोधण्यासाठी कसे,,en,आपल्या प्रियकर त्याच्या फोनवर फसवणूक आहे तर कसे शोधण्यासाठी,,en,आपल्या प्रियकर whatsapp वर फसवणूक आहे तर कसे शोधण्यासाठी,,en. They devices are legal and 100% secure but on the other hand, there exist certain software that might as well make the user end up in jail. These software’s make use of illegal ways and means for spying and this violate the terms and conditions that have been laid down by various organization.\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन ��ुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/National-Institute-of-Electronics-and-Information-Technology-center-soon-in-Goa/", "date_download": "2018-11-15T07:11:53Z", "digest": "sha1:OVTESMJTVNFNOOUHMS4ZXPXXWYUBU6LI", "length": 8639, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोव्यात लवकरच ‘नाईलिट’चे केंद्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › गोव्यात लवकरच ‘नाईलिट’चे केंद्र\nगोव्यात लवकरच ‘नाईलिट’चे केंद्र\nगोवा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांचे ‘हब’ बनू शकते, त्याद‍ृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. राज्यात लवकरच ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘नाईलिट’चे केंद्र उघडणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान, विधी व न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली.\nयेथील आयनॉक्स थिएटरमध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते राज्याचे ‘माहिती-तंत्रज्ञान (आयटी) धोरण-2018’ जाहीर करण्यात आले. व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, राज्याचे माहिती-तंत्रज्ञान तथा महसूल खात्याचे मंत्री रोहन खंवटे, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, मुख्य सचिव धर्मेश शर्मा आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ‘डिजीटल इंडिया’ मोहिमेविषयी दूरदृष्टी आहे. त्यामुळेच सामान्य भारतीयांचे माहिती-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सबलीकरण करण्याचे ध्येय समोर ठेवून ‘डिजीटल इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे. आता आम्हाला डिजीटल क्रांतीची कास सोडून चालणार नाही. डिजीटल शासन हेच सुशासन आहे. डिजीटल सेवांमुळे तत्परतेने लाभ सर्वांपर्यंत पोहचवता येतात. भविष्यात भारत माहिती वर्गीकरणाचे (डेटा अ‍ॅनालिसीस) मोठे केंद्र बनणार असल्याचा विश्‍वास रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला.\nदेशात उद्योजकतेचे वातावरण निर्माण होत आहे. ‘ई-कॉमर्स’ क्षेत्राची भरभराट होत आहे. भारत आज मोठी डिजीटल बाजारपेठ बनली आहे, त्य��मुळे नामवंत जागतिक कंपन्या भारतात गुंतवणुकीसाठी येत आहेत. ‘स्टार्ट अप’ उद्योगांचेही प्रमाण वाढत आहे. मोबाईल निर्मिती करणार्‍या केवळ दोन कंपन्यांचे युनिट 2014 मध्ये आपल्या देशात होते, आता केंद्र सरकारच्या प्रोत्साहनामुळे मोबाईल निर्मिती करणार्‍या कंपन्यांची संख्या 120 वर पोहोचली आहे. विविध पोर्टलच्या माध्यमातून जून 2018 मध्ये 234 कोटी लोकांनी ई-व्यवहार केला आहे. तसेच स्री स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत 207 ‘सॅनिटरी पॅड’ निर्मिती केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागात अतिशय कमी दरात सॅनिटरी पॅडस् उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे रवीशंकर प्रसाद म्हणाले.\nया कार्यक्रमादरम्यान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन कंपन्या ‘वॉव सॉफ्ट’ आणि ‘विएस्टन’ यांनी राज्य सरकारसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या. तसेच ‘इंटेल’ कंपनीच्या भारतातील प्रमुख निवृत्ती राय यांनी इंटेल कंपनी राज्याच्या हितासाठी काम करणार असल्याचे सांगितले.\nराज्यातील योजना ‘उमंग’ वर उपलब्ध करा’\nराज्याच्या सर्व योजना केंद्र सरकारच्या ‘उमंग’अ‍ॅपवर लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. ते म्हणाले, राज्याचे माहिती-तंत्रज्ञान धोरण अतिशय योग्य पद्धतीने साकारले जात आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राज्याला आघाडीवर नेण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/in-pune-mother-in-law-planning-for-murder-of-her-son-in-law-gave-contract-to-criminals/", "date_download": "2018-11-15T06:31:44Z", "digest": "sha1:RDQANEB7HIIF7FRUFD7JK7QSH6W3CMZU", "length": 3532, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सासूनेच दिली जावायला मारायची सुपारी | पुढारी\t��Top", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सासूनेच दिली जावायला मारायची सुपारी\nसासूनेच दिली जावायला मारायची सुपारी\nमुलीसोबत प्रेम विवाह करणाऱ्या जावायला सासुनेच मारण्याची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 1 लाखाची ही सुपारी दिली होती. त्यातील 20 हजार दिले होते. हडपसरमध्ये हा प्रकार घडला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीना अटक करून हा प्रकार उघडकीस आणला आहे.\nदेसाई बागवे यांनी आपला जावई सनी यादवने आपल्या मुलीसोबत प्रेम विविह केला म्हणून त्याला मारण्याची सुपारी दिली होती. आपल्या मुलीच्या पतीलाच मारण्यासाठी सुपारी दिल्याचा प्रकार ज्यावेळी पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी शैलेश कांबळे, चिक्या उर्फ कुलदीप तुपे, कृष्णा राठोड आणि पवन ओव्हाळ आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला पकडले आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/how-to-make-natural-colours/", "date_download": "2018-11-15T05:48:02Z", "digest": "sha1:XFSM3JNVZK4GSQTHHWEGSQXCWMRPESCU", "length": 13696, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "घरच्या घरी होळीचे रंग कसे तयार कराल? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेहरूंमुळेच चहावाला पंतप्रधान होऊ शकला, शशी थरूर यांची स्पष्टोक्ती\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nघरच्या घरी होळीचे रंग कसे तयार कराल\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभाजपच्या मंत्र्याचा भांगडा डान्स\nपुढीलअडीच महिन्यांनंतर चोरासह ८० लाखांचा मुद्देमाल सापडला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाऊबीज कशी साजरी करायची\nरितेश देशमुखच्या माऊली चित्रपटाचा टीझर\nलक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘हे’ कराल तर व्हाल कंगाल\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/income-tax-raid-on-zavery-bazar-mumbai/", "date_download": "2018-11-15T07:09:39Z", "digest": "sha1:3WDCVW4R2UR3DQIQSYAVTWAJIWT6JBLV", "length": 15885, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "झवेरी बाजारात आयकर विभागाची छापेमारी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी��� करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nझवेरी बाजारात आयकर विभागाची छापेमारी\nमुंबई – आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी झवेरी बाजारात छापे टाकले. झवेरी बाजारातील तीन बडे व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर असून सुमारे १०० कोटी रुपये पांढरे केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चलनातून बाद झालेल्या जुन्या ५०० आणि १०००च्या नोटा कर्मचार्‍यांच्या खात्यात भरून तसेच बोगस कंपन्यांच्या नावाने सोनेविक्री करून तीन व्यापार्‍यांनी चुना लावल्याचा आयकर अधिकार्‍यांना संशय आहे.\nनोटाबंदीनंतर अनेकांनी बुलियन आणि ज्वेलर्सचा आधार घेत काळा पैसा पांढरा केल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली. झवेरी बाजारातील काही व्यापार्‍यांच्या खात्यामध्ये कोट्यवधीची रक्कम जमा झाल्याचेही निदर्शनास आले. या पार्श्‍वभूमीवर आयकर विभागाने झवेरी बाजारातील तीन बड्या व्यापार्‍यांच्या दुकानांवर छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत ही छापेमारी सुरू होती. याआधी ईडीनेदेखील झवेरी बाजारात छापे टाकून व्यापार्‍यांवर कारवाई केली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरुळ तुटण्यास मुंबईची हवाच जबाबदार\nपुढीलकोर्ट घेत नसल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खात्यात जुन्या नोटा जमा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/shimgotsav-in-goa/", "date_download": "2018-11-15T07:04:41Z", "digest": "sha1:VGAROB2BNIFLHQV3RQKOBGELETT6HBRA", "length": 14452, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "गोव्यामधला शिमगोत्सव | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘���्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n१४ मार्चपासून सुरू होणार गोव्यामध्ये शिमगोत्सव\nविविध वेषभूषा आणि चित्ररथ हे शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य असते\nगोव्यातील १४ शहरांमध्ये शिमगोत्सवाच्या मिरवणुका निघणार\n२८ मार्चला गुढीपाडवा आहे, त्याच्या एक दिवस आधी शिमगोत्सव संपणार\nकार्निव्हल प्रमाणेच शिमगोत्सव हे देखील पर्यटकांसाठी आकर्षण बनत चालले आहे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपाकिस्तानच्या तावडीतून सुटलेले चंदू चव्हाण पुन्हा देशसेवेसाठी तयार\nपुढीलएका सिंहिणीची धडपड कथा \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अ���ाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/karunanidhi-has-passed-away-299226.html", "date_download": "2018-11-15T06:08:27Z", "digest": "sha1:EFZWKVYUXPDMI444T3HUYQY6MQ3GOBPA", "length": 16590, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एका पर्वाचा अस्त, एम. करूणानिधी यांचं निधन", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली यु���राजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nएका पर्वाचा अस्त, एम. करूणानिधी यांचं निधन\nतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करूणानिधी यांचं निधन झालंय.\nचेन्नई, 6 ऑगस्ट : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि दक्षिण भारतातले प्रसिद्ध नेते करूणानिधी यांचं प्रदीर्घकाळाने निधन झालं. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिनाभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर चेन्नईच्या कावेरी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराला योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती. अखेर करूणानिधी यांची आज संध्याकाळी प्राणज्योत मालवली. करूणानिधी यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला. दक्षिण भारतातल्या राजकारणाशिवाय साहित्य क्षेत्रातही करूणानिधी यांचं मोठं योगदान आहे.\n२८ जुलै रोजी त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ,त्यांची प्रकृती जास्त खालावली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असली तरी, मंगळवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली गेली. त्यांचे महत्त्वपूर्ण अवयव सुरू ठेवणे डॉक्टरांसमोर आव्हान ठरले होते. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टम (व्हेंटिलेटर)वर ठेवण्यात आले होते. अखेर संध्याकाळी एम.करूणानिधी यांनी अखेरचा श्वास घेतला. डाॅक्टरांनी माहिती दिल्यानंतर चेन्नईत शोककळा पसरली. त्यांच्या चाहत्यांनी एकच आक्रोश केला. खबदरदारी म्हणून चेन्नईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.\nमुत्तुवेल करूणानिधि या नावाभोवती गेली सहा दशकं तामिळनाडूचं राजकारण फिरत होतं. 60 वर्षांच्या कारकिर्दीत पाच वेळा तामिळनाडू��ं मुख्यमंत्रीपद हे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचं गमक सांगून जातं. 3 जून 1924 ला जन्मलेले करूणानिधी तमिळ सिनेमा जगतात एक प्रसिद्ध नाटककार आणि पटकथा लेखक म्हणून ख्यातकिर्त होते. कलाईनार अर्थात कलेतला विद्वान या टोपण नावानंही ते तामिळ जनतेत लोकप्रिय होते.\nतामिळनाडूमध्ये सामाजिक स्तरावर सुधारणा आंदोलनाची मोठी परंपरा आहे. रामास्वामी पेरियार यांनी जात आणि लिंग आधारित भेदभावाविरोधात सुरू केलेलं द्रविड आंदोलन प्रसिद्ध आहे. याच द्रविड आंदोलनाशी प्रभावित होऊन करूणानिधी पुढे आले. आपल्या बुद्धी आणि भाषण कौशल्यानं ते लवकरच प्रभावी राजकीय नेते बनले. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासूनच ते तामिळनाडूच्या राजकारणात पाय रोवून आहेत.\n1957 साली पहिल्यांदा ते तामिळनाडू विधानसभेवर निवडून गेले. 1969 मध्ये तत्कालीन डीएमके अध्यक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर ते डिएमकेचे प्रमुख बनले आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 1971, 1989, 1996 आणि 2006 असं पाच वेळा ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. 1957 पासून आजतागायत करूणानिधी सलग बारा वेळा विधानसभेवर निवडून आले. केंद्रातल्या यूपीए सरकारमध्येही त्यांच्या पक्षानं महत्त्वाची भूमिका पार पाडली.\nपटकथा लेखक ते मुख्यमंत्री, करुणानिधींचा जीवनप्रवास\nPHOTOS : 3 पत्नी आणि 6 मुलं, करुणानिधींच्या आयुष्यातील 8 गोष्टी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा ��ाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T06:40:59Z", "digest": "sha1:N2PISJH34JRPDDD6JILSKLURITU773L4", "length": 10826, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमित ठाकरे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भ��य्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nPHOTOS : राज ठाकरेंच्या घरी झालं रक्षाबंधन साजरं\nथर्माकॉल बंदीवर व्यावसायिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nअमित ठाकरेंच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nमराठवाडा दौऱ्यातून होणार नव्या ठाकरेंची एण्ट्री; मनसेचा असेल हा मास्टर प्लॅन\nराज ठाकरेंसमोरच मनसे नेत्यांमध्ये खडाजंगी\nफोटो गॅलेरी : अमित ठाकरे-मिताली बोरूडेचा साखरपुडा संपन्न\nराज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसालाच अमित-मितालीचा साखरपुडा संपन्न\nफेरीवाल्यांचा मनसे नेत्यांवर हल्ला,उपेंद्र शेवाळेंची प्रकृती चिंताजनक\nब्लॉग स्पेस Sep 17, 2017\nफुटबॉल प्रेम आणि ठाकरे घराण्याचे युवराज \nफुटबॉल प्रेमी ठाकरे युवराज, आदित्य-अमित यांच्या भेटीचे फोटो\nठाकरेंचे दोन 'युवराज' एकत्र; हॉटेलमध्ये केलं डिनर\nफूटबॉलपटू रोनाल्डिनो, डिक्को सिद्धीविनायकाच्या दर्शनाला...अमित ठाकरेही उपस्थित\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%97-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-15T06:29:43Z", "digest": "sha1:VWF4PVTOYAYTWPB5QCDUAEUQIF4ZW5DH", "length": 8963, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुग गिळून- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nएन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर 'मूग' गिळून बसण्याची वेळ\nमुगाची खरेदी करायला व्यापारी तयार नाहीत. सरकारी खरेदीचाही पत्ता नसल्यानं एन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर मुग गिळून बसण्याची वेळ आ��ी आहे.\nबाबासाहेबांना हात लावला तर महाराष्ट्रात तांडव करीन- राज ठाकरे\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/canada/", "date_download": "2018-11-15T07:10:42Z", "digest": "sha1:25HD6KDIXDJJBFK76UNBITML4GDKZLVT", "length": 11193, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Canada- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमराठा आरक्षण : आता फडणवीस सरकार तामिळनाडू आरक्षण पॅटर्न स्वीकारणार का\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nमराठा आरक्षण : आता फडणवीस सरकार तामिळनाडू आरक्षण पॅटर्न स्वीकारणार का\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'न�� थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमहिलांना भारतीय पोशाखाचं महत्त्व सांगण्यासाठी दीपिकानं उचललं हे पाऊल\nदीपिका पदुकोण सध्या भारतीय पोशाखाचं महत्त्व, सौंदर्य सगळ्यांना सांगतेय. कॅनडाच्या वाॅलमार्टची ती अँबेसिडर बनलीय ती याचसाठी.\n'तुझ्यासोबत फोटो नाही काढायचा',कतरीनासोबत चाहत्यांची हुलडबाजी\nरशियातील FIFA वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन सुरू, या आहेत 'टिम्स'\nफीफा वर्ल्ड कप 2026 चं यजमानपद अमेरिका,मेक्सिको आणि कॅनडाला\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nCWG 2018 : बीडच्या राहुल आवारेनं कुस्तीत मिळवलं सुवर्णपदक\nकॅनडामध्ये ठरणार का सिंग इज किंग ,जगमीत सिंग पंतप्रधानपदाच्या शर्यतीत \nकॅनडाच्या पंतप्रधानांनी केली 'स्वामी नारायण' मंदिरात पूजा\nअॅमेझॉन पुन्हा अडचणीत; भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळला\nराष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या अॅमेझॉनला सुषमा स्वराजांचा इशारा\nजीवे मारण्याच्या धमकीनंतर अण्णांच्या सुरक्षेत वाढ\nमराठा आरक्षण : आता फडणवीस सरकार तामिळनाडू आरक्षण पॅटर्न स्वीकारणार का\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/social-justice-minister-rajkumar-badole-pa-took-bribe-of-10-lakh-rs-alleges-aashram-school-director-1749151/", "date_download": "2018-11-15T06:41:57Z", "digest": "sha1:GLCJCZ6CJ2RRT6CXNKSL654M4JJMTPKX", "length": 12275, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "social justice minister rajkumar badole pa took bribe of 10 lakh rs alleges aashram school director | आश्रमशाळेसाठी राजकुमार बडोले यांच्या पीएला १० लाख रुपयांची लाच | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nआश्रमशाळेसाठी राजकुमार बडोले यांच्या पीएला १० लाख रुपयांची लाच\nआश्रमशाळेसाठी राजकुमार बडोले यांच्या पीएला १० लाख रुपयांची लाच\nहे पैसे बडोलेंनी घेतलेले नाही. मंत्र्यांना याची माहिती नसते, असे संस्थाचालकांनी म्हटले असून पैसे देऊनही काम होत नसल्याने संताप अनावर झाला, असे त्यांनी सांगितले.\nसामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएने १० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप शिक्षण संस्थाचालक अरुण निटुरे यांनी केला आहे. मात्र, हे पैसे बडोलेंनी घेतलेले नाही. मंत्र्यांना याची माहिती नसते, असे त्यांनी म्हटले आहे.\nअरुण निटुरे यांची आश्रम शाळेसंदर्भातील एक फाईल मंत्रालयात अडकली आहे. आश्रम शाळेला मान्यता व अनुदानाबाबतची ही फाईल असून ही फाईल गेल्या तीन वर्षांपासून पुढे सरकली नाही, असे निटुरे यांचे म्हणणे आहे. निटुरे हे उस्मानाबादचे असून २००२ पासून केशेगाव येथे त्यांची आश्रमशाळा आहे.\nनिटुरे हे शुक्रवारी मंत्रालयात बडोले यांच्या कार्यालयात गेले होते. कार्यालयात संबंधित अधिकाऱ्याने निटुरे यांच्याशी वाद घातला. पैसे देऊनही काम होत नसल्याने संताप अनावर झाला, असे निटुरे यांचे म्हणणे आहे. संतापाच्या भरात निटुरे यांनी संबंधित अधिकाऱ्याला सर्वांसमक्ष मारहाण केली.\nनिटुरे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी बडोले यांच्या पीएवर गंभीर आरोप केले आहेत. बडोले यांच्या पीएला १० लाख रुपयांची लाच दिली, कार्यालयातील एका अधिकाऱ्याला १ लाख ६० हजार रुपये दिले. तरीही काम होत नसल्याचे निटुरेंचे म्हणणे आहे. हे पैसे बडोलेंनी घेतलेले नाही. मंत्र्यांना याची माहिती नसते. मंत्री ���ांगले आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. राजकुमार बडोले यांनी अद्याप या वादावर प्रतिक्रिया दिलेली नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/1835", "date_download": "2018-11-15T06:43:50Z", "digest": "sha1:PLTHBMHXE6FEPCHGFDE7FQUVKV4UETHK", "length": 5848, "nlines": 76, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "शंकर आरती संग्रह| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशंकर आरती संग्रह (Marathi)\nशंकराची आरती - लवलवथी विक्राळा ब्रह्मांड...\nशंकराची आरती - कुलदैवत तूं मेरी सेवक मै ...\nशंकराची आरती - जय जय जय शिव शंभो गंगाधर ...\nशंकराची आरती - जय जय जय मृड शंभो सतंत कु...\nशंकराची आरती - भस्मप्रिया भूतपते सदय शंक...\nशंकराची आरती - जयजयजी मदनांतक गौरीशंकरा ...\nशंकराची आरती - महाजी महादेव ॥ महाकाळमर्द...\nशंकराची आरती - कर्पूरगौरा गौरीशंकरा आरति...\nशंकराची आरती - सद्यो जातं प्रपद्यामितिस्...\nशंकराची आरती - जय जय आरती पार्वती रमणा ॥...\nशंकराची आरती - महारुद्रा जगन्नाथा शिवाभो...\nशंकराची आरती - शं��ो शिवहर गौरी स्मरहर जय...\nशंकराची आरती - अभिनव सुंदर गंगाकाशी पुरव...\nशंकराची आरती - गौरीवर गंगाधर तनु कर्पूरऎ...\nशंकराची आरती - अर्धांगी हे तुझे पार्वती ...\nशंकराची आरती - निर्गुणा निर्विकारा ॥ शिव...\nशंकराची आरती - आरती रत्नेश्वराची \nशंकराची आरती - कर्पूर गिरिसम कांतिदशकर श...\nशंकराची आरती - जय देव जय देव सोमनाथा \nशंकराची आरती - जगशिवशंकर गंगाधर गौरी कां...\nशंकराची आरती - भस्मासुरां करिसी स्ववराने...\nशंकराची आरती - मंगेश महारूद्रा जय पार्वत...\nशंकराची आरती - जय देव जय देव जय आदि पुरू...\nशंकराची आरती - जय देवा धूतपापा \nशंकराची आरती - मस्तकि जान्हूतनया विमलार्...\nशंकराची आरती - जय देव जय देव श्रीमंगेशा ...\nशंकराची आरती - उपमा नाही रूपी निर्गूणगुण...\nशंकराची आरती - जय जय त्र्यंबकराज गिरिजान...\nशंकराची आरती - शुक्रेश्वर सिद्धेश्वर शंभ...\nशंकराची आरती - आरती चंद्रशेखराची \nशंकराची आरती - जय देव जय देव वंदे तं गिर...\nशंकराची आरती - जय देव जय देव जय जी मंगेश...\nशंकराची आरती - जय देव जय देव जयगिरिजारमण...\nशंकराची आरती - जय देव जय देव जय शंकर सां...\nशंकराची आरती - वृषवाहन वृंदारक वृंदकवर श...\nशंकराची आरती - शिव सांब शिव सांब शिव धूत...\nशंकराची आरती - जय जय नाथ निरामय शिव शिव ...\nशंकराची आरती - आरती परम ईश्वराची \nशंकराची आरती - जय देव जय देव जन रतिपतिदह...\nआरती शिवाची - जय जय वो शिवसांबा अंबादेव...\nआरती शंकराची - जयजय शिवशंकरा कर्पुरगौरा ...\nआरती शंकराची - जयदेव जयदेव जयजय शिवसांबा...\nशंकराची आरती - जय जय शिवशंभो , शंकरा \nशंकराची आरती - जय जय शिव शिव शिव शंभुशं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/1989", "date_download": "2018-11-15T06:56:32Z", "digest": "sha1:YFQQZLUA45JJATVVYDEXCGX35XSZBTOH", "length": 5024, "nlines": 75, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बाबासाहेब अांबेडकर| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्�� व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.\nलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन\nकृषी व शेती संबंधीचे विचार\nशेतकऱ्यांच्या मोर्चात सहभाग व खोती पद्धतीवर बंदी\nबहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना\nपीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना\nधर्मविषयक दृष्टिकोन व धर्मचिकित्सा\nरिझर्व बँक ऑफ इंडिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment?start=162", "date_download": "2018-11-15T05:48:20Z", "digest": "sha1:3EMZHHUREZY7WREFJLYQ6555Q5KKBIMZ", "length": 5409, "nlines": 162, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘प्रिया वॉरियर’चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल...\nअभिनेत्री सुष्मिता सेन आहे अजूनही ‘मिस युनिव्हर्स’ कारण...\nमुलींचा सुपर परफॉर्मन्स बघून दोन वडिलांची गळा भेट\nसोनम कपूरने लग्नानंतर केलं स्पेशल सेलिब्रेशन\nनव्या संकल्पनेचा नवा सामूहिक विवाह सोहळा\n'दंगल' फेम झायराची इन्स्टावर 'डिप्रेशन' पोस्ट\n#kalank या चित्रपटाचे पहिले गाणं ध्वनीमुद्रीत\nकान्स फेस्टिवलमध्ये दिपीकाची स्टनिंग एन्ट्री\nविश्वसुंदरी करणार सोशल मीडियाच्या विश्वात पदार्पण\nएनडीटीवी-डेटॉल 'बनेगा स्वच्छ इंडिया'चे ५ वे पर्व आजपासून सुरू\nनेहा धुपिया आणि अंगदची 'सिक्रेट वेडिंग'\n'रेस 3' चा खलनायक हा......\nसागरीका घाटगे नव्या इनिंगसाठी सज्ज\nसोनमच्या रिसेप्शनमध्ये सलमान – अर्जुनचा कोल्ड वॉर\nएक निरागस आणि तरल प्रेमकहाणी 'सोबत' या चित्रपटातून उलगडणार\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1703401/khatron-ke-khiladi-9-from-bigg-boss-11-vikas-gupta-to-shamita-shetty-here-is-list-of-10-contestants/", "date_download": "2018-11-15T06:34:53Z", "digest": "sha1:AZRKL36JPWOSTARCY7ADRNWEVQK544OO", "length": 8706, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Khatron Ke Khiladi 9 From Bigg Boss 11 Vikas Gupta to Shamita Shetty here is list of 10 contestants | संकटांना तोंड देण्यासाठी हे ‘खतरों के खिलाडी’ सज्ज! | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nसंकटांना तोंड देण्यासाठी हे ‘खतरों के खिलाडी’ सज्ज\nसंकटांना तोंड देण्यासाठी हे ‘खतरों के खिलाडी’ सज्ज\n'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोचा नववा सिझन लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nछोट्या पडद्यावरील गाजलेला रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ अधिक अॅक्शन आणि रोमांचकारी घटनांसह पुनरागमन करत आहे. थरारक आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारे स्टंट्स या सिझनमध्येही पाहायला मिळणार आहेत. नवव्या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये आहे. याचा प्रत्येक सिझन वेगवेगळ्या देशात शूट केला जातो. रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेला हा सिझन अर्जेंटिनामध्ये पार पडणार आहे. तर जाणून घेऊयात, यामध्ये कोण सहभागी होणार आहेत..\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://hairstylesformen.in/2015/01/18/spa-for-hair-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T07:10:50Z", "digest": "sha1:HLXWYRWRF4LZ26JT7G4ZX24SJVPWV6IH", "length": 9173, "nlines": 74, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "Spa for hair - केसांसाठी ‘स्पा’ - HairStyles For Men", "raw_content": "\nSpa for hair – केसांसाठी ‘स्पा’\nपावसाळा सुरू झाल्यापासून केस जरा जास्त गळू लागले आहेत असं वाटतंय हेअर स्पा घेऊन ही केसगळती थांबवता येईल .\nप्रत्येकाच्या सौंदर्याची व्याख्या वेगवेगळी असली , तरी केस ही एक सर्वांत महत्वाची बाब आहे . हल्लीच्या धकाधकीच्या व प्रदुषणयुक्त जीवनामुळे ९९ % लोकांना केस गळण्याचा त्रास असतो . उन्हाळा , पावसाळा व हिवाळा या तीन ऋतूंपैकी पावसाळ्यात केस गळण्याचं प्रमाण जास्त असतं . त्यामागचं कारण म्हणजे वापरायच्या पाण्यात असलेले क्लोरिनचं जास्त प्रमाण .\nअशा वेळेस केसांची चांगली काळजी घेण्यासाठी ‘ हेअर स्पा ‘ हा एक चांगला पर्याय आहे . ज्याप्रमाणे आपण शरीराला रिलॅक्स आणि मनाला प्रसन्न वाटण्यासाठी बॉडी स्पा घेतो त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी हेअर स्पा घेतला जातो . त्यामध्ये केसांना छान मसाज केला जातो तसंच हेअर पॅकमुळे त्यांचं सौंदर्य टिकवण्यास मदत होते .\nहेअर स्पा देताना नेमकं काय केलं जातं ते आपण पाहू .\n१ ) शॅम्पूने केस स्वच्छ धुतले जातात .\n२ ) टॉवेलने केस कोरडे केले जातात , मात्र थोडासा ओलसरपणा ठेवला जातो .\n३ ) केसांच्या लांबीला हेअर टॉनिक लावतात व नंतर हेअर पॅक लावून १० ते १५ मिनिटं मसाज देतात .\nअशाप्रकारे हेअर स्पा घेण्याचे अनेक फायदे आहेत .\n– शॅम्पूमुळे उघडे झालेल्या केसांच्या क्युटिकल्समध्ये टॉनिक पुरवल्यामुळे मजबूतपणा वाढून केस मऊ होतात .\n– केसांची टोकं दुभंगण्याचे प्रमाण कमी होऊन दाटपणा वाढतो .\n– १० ते १५ मिनिटं मसाज दिल्यानं केसांना योग्य रक्तपुरवठा मिळण्यास मदत होते व आरामदायक वाटतं .\n– केसांना चमक येते .\nविशिष्ट तांत्रिक पद्धतीनं दिलेला हेअर स्पा घेण्यासाठी पार्लर किंवा सौंदर्य तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं असतं . मात्र , ज्यांना हे शक्य नाही , त्यांना खाली दिलेले उपाय करता येतील .\n– केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आहार नियमित व योग्य असावा तसंच व्यवस्थित झोपही घेणं आवश्यक आहे .\n– केस धुण्याच्या आदल्यादिवशी रात्री कोमट तेलानं मूळांना मसाज द्यावा . मसाजसाठी वापरलेलं तेल खूप दाट किंवा चिकट नसावं .\n– आपल्या केसांना सूट होईल , असा शॅम्पू पाण्यात कालवून लावावा .\n– शॅम्पू लावल्यावर मूळांना सोडून फक्त केसांच्या लांबीला कंडिशनर लावावं आणि दोन ते तीन मिनिटं ठेवून स्वच्छ धुवून घ्या .\n– केस टॉवेलनं कोरडे क���ून झाल्यावर सिरम लावून विंचरून घ्या .\n– आहारात विटॅमिन ‘ सी ‘ युक्त पदार्थ घ्यावेत .\n– रोज सकाळी तोंड धुऊन झाल्यावर चिमूटभर ज्येष्ठमध पावडर घ्यावी . किमान सहा ते आठ महिने ज्येष्ठमध पावडर अनशापोटी घेतल्यानं केसांची चांगली वाढ होते . विरळपणा जाऊन केस दाट होण्यास मदत होते .\n– ज्यांचे केस विरळ आहेत , अशांनी सौम्य शॅम्पू वापरावा . खूप गरम पाण्याने केस धुवू नये . हेअर ड्रायरने केस वाळवणं टाळावं .\n– ज्यांना नियमितपणे हेलमेट वापरावं लागतं , अशांनी प्रथम डोक्याला कॉटनचा स्कार्फ बांधवा . हेलमेट काढल्यावर घाम पुसून डोकं कोरडं करावं . नाहीतर कोंड्याचं प्रमाण वाढून केस जास्त गळण्यास सुरुवात होते .\nअशाप्रकारे छोट्या छोट्या गोष्टी नियमित पाळून आपण पावसाळ्यासारख्या दमट ऋतूतही केसांचं सौंदर्य वाढवता येईल .\n« गुपित आयुवेर्दातच दडलेले असल्याचे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सांगितले.\nमुलांमधील केसांची वाढती समस्या »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://puputupu.in/category/fashion/page/2/", "date_download": "2018-11-15T05:50:52Z", "digest": "sha1:QOOY5I5HRJOY4V6LY7O23LSDYVHRF4BX", "length": 87984, "nlines": 281, "source_domain": "puputupu.in", "title": "Fashion Archives - Page 2 of 3 - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\n‘जुळून येती रेशीमगाठी’ या सध्या गाजत असलेल्या मालिकेतील आदित्य ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा ललित प्रभाकरला प्रथमच मालिकेत प्रमुख भूमिका मिळाली आहे. या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली असून यापूर्वी त्याने ‘तक्षकयाग’ या नाटकात तसेच ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जिवलगा’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. प्रायोगिक रंगभूमीवरही ललित प्रभाकर सातत्याने कार्यरत आहे.आदित्य या व्यक्तिरेखेमुळे खूप लोकप्रियता मिळत असून प्रेक्षकांकडून कौतुकाची थापही पाठीवर पडते. चित्रीकरणासाठी भरपूर वेळ लागत असल्याने मी सध्या कार घेऊन येतो. कारचे पॅशन किंवा ड्रीम कार असे काही मला सांगता येणार नाही. परंतु, अगदी ३-४ दिवसांपूर्वीच मी रिट्झ ही सेकण्ड हॅण्ड गाडी घेतली आहे. खरे सांगायचे तर कारपेक्षा मला बाईकचे खूप पॅशन आहे. मी लहान असल्यापासून बाबांकडे यामाहा कंपनीची फेझर ही बाइक होती. त्यामुळे त्यावरच मी बाइक चालवायला शिकलो. बाइक पॅशन म्हटले की एनफिल्डचे नाव घ्यावेच लागते. आपल्याकडे रॉयल एनफिल्डची शान, रूबाब काही औरच असतो. मला खरे त�� रॉयल एनफिल्डची क्लासिक बॅटल ग्रीन मॉडेलची बाइक घ्यायला खूप आवडले असते. परंतु, ही बाइक फक्त लष्करासाठी आहे. त्यामुळे आता शक्य असेल तेव्हा रॉयल एनफिल्डची डेझर्ट स्टॉर्म मॉडेलची बाइक घेण्याची मला खूप इच्छा आहे. तीच माझी ड्रीम बाइक आहे. एक ते सव्वा लाख रूपये किमतीची ही बाइक मी एक दिवस नक्की घेईन.\nनवी मालिका ‘जुळून येती रेशीमगाठी’, ऐका शीर्षक गीत\nमहाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतल्यानंतर भांडणामध्ये त्याच्याकडून मित्राचा मृत्यू झाला.. जन्मठेपेची शिक्षा झाल्याने त्याची रवानगी येरवडा कारागृहात झाली.. तेथे आसपास जुगार खेळणारे, नशा करणारे कैद्यांचा गराडा.. पण त्याने जिद्द सोडली नाही. कारागृहातील वेळ सत्कारणी लावत पंधरा वर्षांत विविध विषयांच्या अकरा पदव्या संपादन केल्या.. त्याची वागणूक पाहून त्याची सोळाव्या वर्षीच सुटका झाली.. कारागृहात राहून अकरा पदव्या घेतल्यामुळे त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली.. विशेष म्हणजे त्याची कहाणी ऐकून एका समाजसेविकेने त्याच्याशी विवाह केला.. आता दोघेही आनंदी जीवन जगत आहेत- गोड शेवट असलेल्या चित्रपटाप्रमाणे\nएखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही कहाणी आहे संतोश शिंदे यांची. शिक्षा भोगून आल्यानंतर चांगले जीवन जगत असल्यामुळे पुणे पोलिसांकडून त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिंदे यांनी कला शाखेच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतला. मात्र, ८ फेब्रुवारी १९९३ रोजी मित्रांसोबत झालेल्या भांडणात त्यांच्याकडून मित्राचा मृत्यू झाला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली. कारागृहात गेल्यानंतर काय कारायचे, हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. कारागृहात वेळ घालविण्यासाठी जुगार, नशा करणे यापासून ते दूरच होते. ते वेळ वाचनात घालवू लागले. कारागृहात राहून शिक्षण घेता येते याची त्यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी कला शाखेच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतला. १९९७ मध्ये कला शाखेची पहिली पदवी घेतली.\nत्यानंतर त्यांनी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. पण, वकिलीच्या शिक्षणासाठी ७० टक्के हजेरी अत्यावश्यक असल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांनी कला शाखेच्या इतर विषयांमध्ये पदव्या घ���ण्यास सुरुवात केली. त्यांनी बीएमध्ये चार, एमएमध्ये तीन पदव्या घेतल्या. मात्र, सध्या बाहेर संगणकाचे युग असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी संगणकाच्या तीन पदव्या घेतल्या. शेवटी महात्मा गांधींचे विचार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी अहमदाबाद येथील गांधी विचारांच्या संबंधित एक पदविका घेतली. कारागृह प्रशासनाने त्यांची वागणूक पाहून त्यांना २००८ मध्ये कारागृहातून बाहेर सोडले. त्यांनी घेतलेल्या पदव्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.\nकारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. पण, सुरुवातीला नोकरी मिळत नव्हती. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणारे उदय जगताप यांनी त्यांची सर्व कहाणी ड्रीम ग्रुप प्रा. लि. कंपनीचे उमेश अंबर्डेकर आणि शाम कळंत्री यांना सांगितली. त्यांनी शिंदे यांना काम करण्याची संधी दिली. समाजिक कार्यकर्त्यां मनाली वासणिक यांना शिंदे यांच्याबद्दल समजल्यानंतर त्यांनी उत्सुकतेपोटी माहिती घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. शिंदे यांची कहाणी ऐकून त्या प्रभावित झाल्या. समाजकार्यात मदत केली जाते, पण ते घरापर्यंत आणले जात नाही, असे सांगत त्यांनी शिंदे यांच्याकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. कारागृहातून बाहेर पडलेली व्यक्ती सुधारू शकते आणि त्याला चांगली पत्नी मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी मनाली यांनी विवाह केला. आता आमचे जीवन सुरळित सुरू असून एक मुलगा आहे, असे शिंदे यांनी सांगितले.\nफ्रान्समध्ये शार्ली एब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकावर बुधवारी जो हल्ला झाला त्यामुळे सगळे जगच सुन्न झाले. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा तर तो हल्ला होताच, पण एका कलेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होता. एक व्यंगचित्र हजारो शब्दांत जी टिप्पणी करता येणार नाही ती एका छोटय़ाशा चित्रातून करते. आता हा हल्ला फ्रान्समध्ये झाला आहे हे विशेष. कारण ज्या फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन लोकशाही मूल्यांची देणगी जगाला दिली, तिथे वृत्तपत्रस्वातंत्र्यावर झालेला हल्ला सहजगत्या खपवून घेतला जाणार नाही हे उघड आहे. तेथील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कायदाही प्रत्येकाला त्याचे विचार मांडण्याचे जास्तीत जास्त स्वातंत्र्य देणारा आहे. त्यामुळे ‘शार्ली एब्दो’ला अनेक धमक्या मिळूनही त्याचे संपादक मंडळ मु���्लीम अतिरेक्यांच्या धमकावण्यांपुढे मान तुकवणे अशक्य होते. ‘शार्ली एब्दो’वर झालेल्या हल्ल्यानंतर या घटनेच्या विविध विश्लेषणांचे विच्छेदन..\nसमाजातील व्यंगावर बोट ठेवणारे डाव्या वळणाचे हे फ्रेंच साप्ताहिक १९६९ मध्ये सुरू झाले. कॅथॉलिक, इस्लामिक, ज्यू, उजव्या विचारसरणीचे गट त्यांच्या टीकाटिप्पणीच्या फटकाऱ्यातून सुटले नाहीत. हे साप्ताहिक १९६० साली जॉर्ज बेर्नियर व फ्रँकाईस कॅव्हान यांनी हाराकिरी या नावाने सुरू केले होते. एका वाचकाने त्याचे वर्णन तेव्हाच ‘डम्ब अॅण्ड नॅस्टी’ असे केले व नंतर तेच त्याचे ध्येयवाक्य बनले. १९६१ मध्ये आक्षेपार्ह स्वरूपाबद्दल त्याच्यावर बंदीही घालण्यात आली. नंतर १९६६ मध्येही त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. १९६९ मध्ये ते ‘हाराकिरी एब्दो’ नावाने साप्ताहिक रूपात सामोरे आले. १९७० मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष चार्लस द गॉल हे एका नाइट क्लबमध्ये मरण पावले त्या वेळी त्या घटनेत एकूण १४६ जण मरण पावले असतानाही ‘ट्रॅजिक बॉल अॅट कोलोंबे, वन डेड’ असे शीर्षक देऊन ‘एब्दो’ने खळबळ उडवून दिली होती. नंतर पुन्हा त्याच्यावर बंदी घातली होती. आताच्या स्वरूपातील शार्ली एब्दोचे प्रकाशन जुलै १९९२ मध्ये सुरू झाले. त्याचा पहिला अंकच १ लाख इतका खपला होता. एकदा तर त्यांनी पॅलेस्टिनी असंस्कृत आहेत असा लेख लिहिला होता. तो सहकारी पत्रकार जोना शोलेट यांनाही आवडला नाही, त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले. नंतर फिलीप व्हाल हे या प्रकाशनाचे संचालक बनले. ज्यांना व्यंगचित्रातील टिप्पणी कळत नाही तेच खरे वांशिकतावादी आहेत, असे व्हाल म्हणतात. प्रथमदर्शनी पाहता त्यांची व्यंगचित्रे आक्षेपार्ह वाटतीलही, पण त्यातील आशय बघता त्यांची टीका धर्मावर नव्हे, तर त्यातील दांभिकता व मूलतत्त्ववादीपणावर आहे.\n२०११ : शार्ली एब्दोने एक व्यंगचित्र काढले होते. त्यात मुहम्मद पैगंबर हे अतिथी संपादक दाखवले होते व हसून मेला नाहीत तर १०० फटक्यांची शिक्षा मिळेल, असे वाक्य त्यांच्या तोंडी टाकले होते. त्यामुळे भडकलेल्या मूलतत्त्ववादी मुस्लिमांनी भल्या पहाटे या साप्ताहिकाचे कार्यालयच उडवून दिले होते. त्या वेळीही शार्ब यांनी असे म्हटले होते की, ज्यांना इस्लाम काय आहे तेच माहीत नाही त्यांनी हा हल्ला केला.\n२०१२ : सप्टेंबर २०१२ मध्ये पुन्हा शार्��ीने मुहम्मद पैगंबरांवर व्यंगचित्रे प्रकाशित केली. त्यातील काही नग्न स्वरूपातीलही होती. त्या वेळी फ्रान्स सरकारने या साप्ताहिकाची सुरक्षा वाढवली होती. आता यावर त्यांच्या संपादक मंडळाचे मत असे होते की, दर आठवडय़ाला (बुधवारी) आम्ही व्यंगचित्रे काढतो त्यात सर्वाची खिल्ली उडवलेली असते. केवळ मुहम्मद पैगंबरांची व्यंगचित्रे काढली जातात तेव्हाच प्रक्षोभक स्थिती निर्माण होते, या प्रश्नाला समाजाकडे काय उत्तर आहे. मुस्लीम समाज असहिष्णू आहे हेच यातून त्यांना सांगायचे आहे. ज्यांना विनोद पचवता येत नाही तो समाज अनारोग्याकडे वाटचाल करीत असतो. ज्यांना टीकेला वैचारिक पातळीवर उत्तर देता येत नाही तो समाज उत्क्रांत होत नाही, तशीच काहीशी स्थिती या साप्ताहिकाने उघड केली. ते केवळ पैगंबरांवरच नाहीतर अनेक राजकीय नेत्यांचीही खिल्ली उडवत असत.\nशार्ली एब्दोने २००६ मध्ये डेन्मार्कच्या व्यंगचित्रकाराने काढलेली मुहम्मद पैगंबरांची व्यंगचित्रे प्रसिद्ध केली होती. अनेक फ्रेंच राजकारण्यांनी विनंती करूनही या साप्ताहिकाने कुणाची भीड बाळगली नाही, पण फ्रान्समधील एकूण खुले वातावरण बघता त्यावर बंदी घालणे अयोग्यच आहे. त्याला अल्ला हो अकबरच्या आरोळय़ा देत नृशंसपणे पत्रकार, व्यंगचित्रकारांना ठार करणे हे उत्तर नव्हते. सध्या तरी विजय या अतिरेक्यांचा झाला. त्यांनी लेखणीला एके-४७ रायफलने उत्तर दिले आहे. या हल्लेखोरांना नंतर ठार करण्यात आले ही बाब वेगळी, पण त्यांनी फ्रान्ससारख्या प्रगत देशाला तीन दिवस झुंजवत ठेवून तेथील लोकशाही मूल्यांना सामाजिक सलोख्याला मोठा तडाखा दिला. या घटनेनंतर काही मशिदींवर हल्ला झाला. क्रियेस प्रतिक्रियेने उत्तरातून काही साध्य होत नाही असा अनुभव आहे, कारण मशिदी पेटवल्याने ज्यांनी हे सगळे घडवून आणले त्या अल काईदाचे उद्दिष्ट काही अंशाने साध्य झाले.\nइस्लाम हॅज ब्लडी बॉर्डर्स. मारेकऱ्यांनी या व्यंगचित्रकारांना ठार करताना अल्ला हो अकबरच्या घोषणा दिल्या, पण त्याचा धर्माशी संबंध नाही असे म्हणण्याचा मूर्खपणा कुणी करील असे वाटत नाही.\n-रिचर्ड डॉकिन्स, ‘द गॉड डेल्यूजन’ या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक\nसर्वच धर्म हिंसेशी सारखेच निगडित नाहीत. काहींनी हिंसेचा मार्ग काही शतकांपूर्वीच सोडून दिला आहे. फक्त एका धर्माने तो सोडलेला नाह���. पॅरिसमधील हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देश कदाचित हिंसाचार व इस्लामचा संबंध जोडणे थांबवतील असे हल्ल्यामागील सूत्रधारांना वाटले असावे.\n-अयान हिरसी अली, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या लेखिका\nइस्लाममध्ये असे काहीतरी असले पाहिजे, जे त्यांना हिंसाचार, दहशतवाद व स्त्रियांची मुस्कटदाबी करण्यासाठी प्रवृत्त करीत असावे.\n-निकोलस ख्रिस्तॉफ, ‘टाइम्स’चे लेखक\nपाश्चिमात्य मुस्लिमांनी स्वत:मधील न्यूनगंड काढून टाकावा व आपण पाश्चिमात्य लोकांइतकेच या समाजाचे जबाबदार घटक आहोत असे मानले पाहिजे. त्याच्या जोडीला त्यांना अधिकारही मिळतील. हल्ला करताना मुहम्मद पैगंबरांच्या निंदेचा सूड घेतला असे हल्लेखोर ओरडले खरे, पण प्रत्यक्ष तसे नाही. आमचा धर्म, आमची मूल्ये व इस्लामिक तत्त्वे यांच्याशी तो हल्ला म्हणजे विश्वासघात होता. त्या भयानक घटनेचा आपण निषेधच करतो.\n-तारिक रमादान, प्राध्यापक, इस्लामिक स्टडीज, ऑक्सफर्ड विद्यापीठ.\nफ्रान्समध्ये ३५ लाख मुसलमान आहेत, पण ते सर्व सुशिक्षित आहेत. हल्लेखोरही सुशिक्षित आहेत. ते उत्तम फ्रेंच बोलत होते. मग त्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य, धर्म व मूलतत्त्ववाद यातील फरक समजत नसेल असे म्हणता येणार नाही. फ्रान्समधील साधारण ११००-१२०० मुस्लीम हे सीरिया व इतरत्र इसिससाठी लढत आहेत. तुलनेने ही संख्या नगण्य आहे. त्यांना खरे तर इसिसने जिहादची हाक दिली आहे, पण लगेच काही ते छाती पिटत लढायला जात नाहीत. त्यांचे खरे तर फ्रान्समध्ये चांगले चालले आहे. ते उत्तर आफ्रिकेतील स्थलांतरित असले तरी त्यांचा तिथे जम बसला आहे, त्यामुळे दहशतवादी कारवायांच्या मार्गाला जाणे शक्य नाही. पण सुरुवातीला मुस्लिमांचा वापर अमेरिका, फ्रान्स यांनी करून घेतला व आता इसिस व अल काईदासारख्या संघटना करून घेत आहेत. हा हल्ला वरवर पाहता व्यंगचित्रांवरचा, पत्रकारितेवरचा असला तरी त्यातील अतिरेकी संघटनांची व्यूहरचना वेगळी होती व ती यशस्वीही झाली. व्यूहरचना अशी होती की, फ्रान्समधील सुशिक्षित मुस्लिमांना हाताशी धरून असे हल्ले करायचे, त्यामुळे फ्रेंच जनतेत इस्लामविषयी भय निर्माण होईल. मग ते फ्रेंच मुस्लिमांवर हल्ले करतील व मग त्यांच्या या अन्यायाविरोधात त्यांना कुणी वाली राहणार नाही, मग ते इसिस व अल काईदाची वाट धरतील. काही अंशाने झालेही तसेच, फ्रेंच इस्लामी धर्मगुरूंनी या हल्ल्याचा निषेध केला असतानाही तेथील मशिदींवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्याचे आणखी एक कारण सांगितले जाते, ते म्हणजे फ्रान्स हा अमेरिकेचा मित्र आहे व सीरियातील अतिरेकीविरोधी कारवाईत त्यांचा सहभाग आहे, त्याचा राग दहशतवादी संघटनांना आहे.\nधर्मनिंदा पण किती वेळा\nएक अल्पसंख्याक समुदाय असलेल्या मुस्लिमांच्या खोडय़ा इतक्या नियमितपणे काढल्या जाव्यात का व अमेरिका व युरोपने असे सहन केले असते का, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली एखादी गोष्ट किती वेळा खपवून घेतली जावी, असाही एक प्रश्न आहे. याचा अर्थ अतिरेक्यांनी केलेले कृत्य समर्थनीय आहे हे सांगण्याचा नाही. ईश्वरनिंदा करणारी ही व्यंगचित्रे हजारो वेळा काढून छापली जात असतील तर वंचित समाजाला ती दुखावणारी असतात, असे व्हॉक्सचे मॅट येगवेसिस यांनी म्हटले आहे. सुडाने सुडाचाच जन्म होतो, तसे यातून घडू शकते याचे भान ठेवायला हवे. त्यांच्या मते हा वांशिकवाद नाकारला पाहिजे. वंचित समाजाविषयी अभिव्यक्तिस्वातंत्र्य असले तरी इतक्या प्रमाणात कुचेष्टा करणे फारसे समर्थनीय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. जरी फ्रान्समध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे तरी अजूनही तिथे मुस्लिमांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे राजकारण्यांनाही रोखता आलेले नाही. त्यामुळे अशा गोष्टीतून विचार परिवर्तन होते का, हा खरा प्रश्न आहे, असे जॅकब कॅनफील्ड यांनी म्हटले आहे.\nनव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट\nनुकताच म्हणजे ६ जानेवारीला वाढदिवस झाला ए. एस. दिलीप कुमार ऊर्फ अल्लाह रखाँ रेहमान ऊर्फ सरांचा, अर्थात आपल्या लाडक्या ए. आर. रेहमान यांचा. त्यानिमित्ताने पेश आहे अफफ प्ले लिस्ट. खरंतर रेहमान हे प्रकरण एका प्ले लिस्टमध्ये सामावणारं नाही. म्हणून या आठवडय़ात विचार करतोय रेहमान सरांच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांचा. अर्थात रेहमान फेज वन.\nअशी फेज किंवा असा काळ, जेव्हा सरांचं नवीन आलेलं प्रत्येक गाणं ऐकताक्षणीच ब्रह्मानंदी टाळी लागायची. असा काळ, ज्यात बाकी संगीतकरांमध्ये चढाओढ असायची ती रेहम��नचं गाणं पहिल्यांदा कोण चोरी करेल याची. ऑडिओ कॅसेटचा काळ होता तो. फार पूर्वीचा नसला तरी आता आठवावा लागेल असा. तुम्हाला आठवत असेल ती ‘रोजा’ची सुप्रसिद्ध कॅसेट, ज्यात एका बाजूला तमिळ आणि एका बाजूला िहदी गाणी होती. या कॅसेटची आम्ही चक्क पारायणं केली आहेत. क्लासिक रेहमानचा काळ. साधारण १९९२ ते ९५ ची ती रेहमान फेज वन\nसुरुवात अर्थातच ‘रोजा’च्या गाण्यांनी. ‘रोजा’तली सर्वच गाणी अफलातून. त्यातली माझी सर्वात आवडती म्हणजे ‘दिल है छोटासा’ आणि ‘ये हसीन वादियाँ’. एक किस्सा प्रसिद्ध आहे या चित्रपटाबाबतचा.. दिग्दर्शक मणिरत्नम जेव्हा रेहमान सरांना पहिल्याप्रथम भेटले तेव्हा त्यांनी सरांना ‘रोजा’मधला तो गावातला सीन वर्णन करून सांगितला आणि म्हणाले, याच्यावर काहीतरी म्युझिक तयार कर. त्यावर रेहमानने तिथल्या तिथे एक आलापसदृश म्युझिक पीस तयार केला. तो ऐकूनच रेहमानला रोजा ही फिल्म बहाल झाली आणि ‘रेहमान’ नावाचा प्रवास सुसाट चालू झाला. हाच पीस आपल्याला ‘दिल है छोटासा’च्या दुसऱ्या कडव्याआधी (M2) ऐकू येतो. ‘ये हसीन वादियाँ’.. या गाण्याविषयी काय बोलू केवळ म्युझिकच्या आधारे शब्दाचा वापर न करता बर्फाचे वातावरण, बर्फाळ प्रदेशाचा फील कसा काय निर्माण करता येऊ शकतो एखाद्याला केवळ म्युझिकच्या आधारे शब्दाचा वापर न करता बर्फाचे वातावरण, बर्फाळ प्रदेशाचा फील कसा काय निर्माण करता येऊ शकतो एखाद्याला\nनंतर १९९३ मधली ‘जंटलमन’ आणि ‘थिरुडा थिरुडा’ (हिंदी- ‘चोर चोर’) मधली गाणी. ‘जंटलमन’मधलं ‘चिककू बुक्कू रैइले’ (ज्याच्यावरून ‘पाकचिक राजाबाबू’ हे गाणं चोरलेलं आहे) ऐकून मी वेडाच झालो होतो. यात रेल्वेच्या आवाजाचा ऱ्हिदममध्ये जो वापर झालाय तसा आजपर्यंत कुठल्याही गाण्यात झाला नाहीए.\n‘थिरुडा थिरुडा’मधलं ‘थी थी’ (हिंदी- ‘दिल दिल’) हे गाणं फार लोकांनी ऐकले नसेल, कारण ही फिल्म हिंदीमध्ये चालली नाही. हे एक प्रणयगीत आहे आणि यात सरगम आणि तालाच्या पढंतीचा (बोलांचा) जो वापर झालाय तो आजही नवा नवा वाटतो. मग १९९४ मध्ये आला ‘काधलन’ म्हणजेच हिंदी- ‘हमसे है मुकाबला’. यातलं ‘मुक्काला मुकाबला’ या गाण्याची चाल उचलून तर जवळ जवळ ५ ते ७ गाणी निघाली नंतर. ‘हमसे है मुकाबला’मधलं माझं सर्वात आवडतं म्हणजे ‘सुन री सखी’ हे हरिहरनजींच्या मखमली गायकीतलं ठुमरीवजा गाणं. याच चित्रपटातलं ‘गोपाला गोपाला’ हे गाणंही अफलातून. खटय़ाळ स्वभावाच्या या गाण्यात मध्ये बासरीवरची एक इमोशनल टय़ून येऊन जाते आणि गाण्याची मजा द्विगुणित करते. असं कॉम्बिनेशन फक्त सरांच्याच डोक्यातून येऊ शकतं.\nमग ९५ मध्ये आला ‘बॉम्बे’ माझा सर्वात आवडता अल्बम. ‘हम्मा हम्मा’, ‘तू ही रे’, ‘कुच्चि कुच्चि रक्कमा’, ‘बॉम्बे थीम’ आणि नुसत्या आठवणीने अंगावर काटा आणणारं ‘कहेना ही क्या’ माझा सर्वात आवडता अल्बम. ‘हम्मा हम्मा’, ‘तू ही रे’, ‘कुच्चि कुच्चि रक्कमा’, ‘बॉम्बे थीम’ आणि नुसत्या आठवणीने अंगावर काटा आणणारं ‘कहेना ही क्या’ चाल, कोरस, मधूनच हार्मोनियमबरोबर येणारी सरांची सरगम, सगळं काही अद्भुत चाल, कोरस, मधूनच हार्मोनियमबरोबर येणारी सरांची सरगम, सगळं काही अद्भुत या गाण्यावर प्ले लिस्ट संपवण्यावाचून पर्याय नाही या गाण्यावर प्ले लिस्ट संपवण्यावाचून पर्याय नाही (याच वर्षी ‘रंगीला’सुद्धा आला, पण ‘रंगीला’ मी फेज-२ मध्ये टाकू इच्छितो. ती पुढे कधीतरी येईलच..)\n‘थिरुडा थिरुडा’ या तमिळ चित्रपटातलं ‘थी थी’ हे रेहमान सरांचं ऐकावंच असं एक गाणं. हिंदीत फिल्म आली. ते गाणंही ‘दिल दिल’ नावानं उतरलं. पण मुळात हिंदी चित्रपट कधी आला कधी गेला कळलंच नाही. अर्थातच हे गाणं फार लोकांपर्यंत पोहोचलं नाही. पण यातली सरगम आणि बोलांचा वापर ऐकावाच असा. हरिहरननी गायलेलं ‘सुन री सखी’ हे ‘हम से है मुकाबला’मधलं गाणंही ऐकावंच असं या सदरात मोडणारं. जरूर ऐका. रेहमान सरांची फेज १ जागवण्यासाठी ही दोन गाणी पुन्हा एकदा ऐकलीच पाहिजेत.\nसध्या आई-बाबा जनरेशनची मंडळी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर भलतीच अ‍ॅक्टिव्ह झाल्यानं तरुण मुलांची थोडी अडचणच झाली आहे. ‘लास्ट सीन हाइड’, ‘नाइट मोड’, ‘आइज प्रोटेक्टर’सारखी अ‍ॅप्स काहींच्या मदतीला आहेतच. पण व्हॉट्स अ‍ॅपवरचा वावर जरा जपूनच होतोय हल्ली.\nइन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपमध्ये सध्या व्हॉट्सअ‍ॅप चलतीत आहे, हे वेगळं सांगायला नको. हवं त्या लोकांशी, हवं तेवढं आणि वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होता यावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅपहून उत्तम काय, असं हे अ‍ॅप आलं तेव्हा वाटलं होतं. पण आई-बाबांची जनरेशन सध्या इथे फारच अ‍ॅक्टिव्ह झालीय. त्यामुळे सदान्कदा व्हॉटस्अ‍ॅपवर पडीक असणाऱ्या जमातीची मोठी अडचण झाली आहे. कशी\nभारतात स्मार्टफोन्स पहिले श्रीमंतांच्या, मग तरुणाईच्या आणि आता प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या हाती येऊन पडले. त्यामुळे आई-बाबा, ताई-दादा, आक्का-मामा-काका, मावशी-मामी-वहिनी असे सहकुटुंब सहपरिवार व्हॉटस् अ‍ॅपवर रोजच सोहळे होताना दिसतात. हा बदल म्हणजे मित्र-मत्रिणींपर्यंत मर्यादित असलेल्या व्हॉटस्अ‍ॅपच्या वर्तुळाला छेद देणारी क्रांतीच ठरली. रात्र गप्पांमध्ये गाजवणाऱ्या, शाळेत काकूबाईंसारखं वावरून आज अचानक एकदम हॉट शॉर्ट्समध्ये डी. पी. ठेवणाऱ्या आणि गर्लफ्रेंडसाठी ‘लव्ह यू फॉरेव्हर’चं (सोबत दोन हार्ट्स) स्टेटस ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी ही व्हॉट्सअ‍ॅप क्रांती फार मजेशीर ठरली. त्याचं झालं असं.. सगळी ‘लास्ट सीन’ची कमाल\n‘अजून ५ मिनिटं’.. आई उठवायला आल्यावर झोपेतच रोहन कुरकुरला. ‘उशिरा झोपलास का बाळा’ आईचा नेहमीचा काळजीयुक्त प्रश्न. पण त्यावर उत्तर आलं बाबांकडून.. ‘नाही गं, तसा लवकरच झोपला हा’ आईचा नेहमीचा काळजीयुक्त प्रश्न. पण त्यावर उत्तर आलं बाबांकडून.. ‘नाही गं, तसा लवकरच झोपला हा’.. काहीसं गोंधळून झोपेतच रोहननं मागून उत्तर दिलं, ‘हो, ११ वाजताच झोपलो’. त्यावर आईचा लगोलग प्रश्न आलाच, ‘हो का.. मग बाबांनी काढलेल्या फोटोनुसार तू रात्री १.४७ ला काय करत होतास’.. काहीसं गोंधळून झोपेतच रोहननं मागून उत्तर दिलं, ‘हो, ११ वाजताच झोपलो’. त्यावर आईचा लगोलग प्रश्न आलाच, ‘हो का.. मग बाबांनी काढलेल्या फोटोनुसार तू रात्री १.४७ ला काय करत होतास’ त्यानंतर दोन मिनिटांची नि:शब्दता. रोहनची झोप चांगलीच उडवून गेली, यात शंकाच नाही. लास्ट सीनचा स्क्रीन शॉट घेतला वाटतं बाबांनी. बिछान्यातून थेट आंघोळीला पळण्याचा मार्ग रोहनला तात्पुरत्या वेळेकरिता का होईना सापडला. यापुढे लास्ट सीन हाइड करण्यात तथ्य नव्हतं. उघडउघडच आपण मत्रिणींशी रात्री गप्पा टाकत पडलेलो असतो हे समस्त परिवाराला बाबांनी काढलेल्या स्क्रीन शॉट्सच्या कृपेने समजलेलं. त्यामुळे गर्लफ्रेंडशी बोलावं कसं हा यक्षप्रश्न त्याच्यापुढे होता. तिने सुचवल्याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर प्ले स्टोरमध्ये सापडलं. वुई चॅट, टेलीग्राम, लाइन, हाइक असं सगळंच त्याने डाउनलोिडगला लावलं आणि अशा प्रकारे ११-११.३० नंतर गर्लफ्रेंडशी बोलण्याची सोय झाली. तिथेही काही भाऊबंद भेटतातच, पण तेही समदु:खी असल्यामुळे तशी अडचण येत नाही. थोडक्यात, सगळीच सेटिंग लावली जाते बॉस\nत्या मानाने रोहनची स्थिती बरीच बरी म्हणावी. त्याला रात्री बोलणं कठीण नव्हतं. त्याच्यासाठी कठीण ते फक्त बोलल्यानंतर पकडलं जाणं ऊर्वशीची मात्र बोलण्यापासूनच सुरवात. कारण- एकमात्र दगाबाज मोबाइलची स्क्रीन आणि तिचा अतिप्रचंड ब्राइटनेस ऊर्वशीची मात्र बोलण्यापासूनच सुरवात. कारण- एकमात्र दगाबाज मोबाइलची स्क्रीन आणि तिचा अतिप्रचंड ब्राइटनेस चादरीत लपूनही टॉर्च मारल्यासारखा प्रकाश येतो. त्यामुळे सर्वाचीच झोपमोड चादरीत लपूनही टॉर्च मारल्यासारखा प्रकाश येतो. त्यामुळे सर्वाचीच झोपमोड दर १५ मिनिटांनी आई या कुशीवरून त्या कुशीवर.. रोहनप्रमाणे ऊर्वशीनेही प्ले स्टोर गाठलं आणि आइज प्रोटेक्टर, नाइट मोड यांसारखे अ‍ॅप्स डाउनलोड करून रात्री सुखाने चॅटिंग करू लागली. असाच आणखी एक रोमिओ मित्र. मागच्या व्हॅलेंटाइन डेला ‘डीपी’ (पक्षी व्हॉट्सअ‍ॅपवरचा डिस्प्ले पिक) बदलून गर्लफ्रेंडचा फोटो ठेवला. वर आयुष्यात ती आल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारं स्टेटस अपडेट करून मोकळा झाला. कॉलेजवरून घरी परतताना बसमध्ये व्हॉट्सअ‍ॅपची िवडो उघडताच आईचा पहिला मेसेज झळकला. ‘बऱ्याच लवकर सून शोधलीस माझ्यासाठी. घरी येताना एकटा की सोबत असणारे कोणी दर १५ मिनिटांनी आई या कुशीवरून त्या कुशीवर.. रोहनप्रमाणे ऊर्वशीनेही प्ले स्टोर गाठलं आणि आइज प्रोटेक्टर, नाइट मोड यांसारखे अ‍ॅप्स डाउनलोड करून रात्री सुखाने चॅटिंग करू लागली. असाच आणखी एक रोमिओ मित्र. मागच्या व्हॅलेंटाइन डेला ‘डीपी’ (पक्षी व्हॉट्सअ‍ॅपवरचा डिस्प्ले पिक) बदलून गर्लफ्रेंडचा फोटो ठेवला. वर आयुष्यात ती आल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारं स्टेटस अपडेट करून मोकळा झाला. कॉलेजवरून घरी परतताना बसमध्ये व्हॉट्सअ‍ॅपची िवडो उघडताच आईचा पहिला मेसेज झळकला. ‘बऱ्याच लवकर सून शोधलीस माझ्यासाठी. घरी येताना एकटा की सोबत असणारे कोणी’ पोटात खड्डाच पडला. याचा अर्थ काय समजावा’ पोटात खड्डाच पडला. याचा अर्थ काय समजावा होकार की नकार या गोंधळात तो घरी परतला.\nतेव्हापासून त्याचे स्टेटस मात्र अ‍ॅव्हेलेबल ते बिझीपर्यंतच्या फरकानेच बदलले. तर ‘डी.पी.’मध्ये सहसा बॉलीवूडचे खान वा क्वचित केवळ स्वत:चे फोटो झळकले. घरून परवानगी असली तरी जरा अवघडतोच हे मात्र खरं\nडीपी, स्टेटस आणि लास्ट सीनबद्दलची प्रत्येक भानगड ही आपल्याच कर्माची फळं. पण काही पालक तर ���्याच्याही पलीकडे जातात. रियाच्या घरी तिचे दोन जुने मित्र सहज आलेले. बऱ्याच महिन्यांनी भेटल्यामुळे गप्पा चांगल्याच रंगल्या. संध्याकाळची वेळ. आईनेसुद्धा थोडय़ा गप्पा मारल्या. थोडय़ा वेळाने आई आत गेली आणि आणि रियाच्या मोबाइलवर एक मेसेज उजाडला. ‘आई : थोडय़ा वेळाने दोन कांदे चिरून देशील का गं खिचडी करायची आहे.’ कपाळाला हात. नको त्या वेळी ऑनलाइन असल्याचा परिणाम.\nएकंदर पालकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर येणं ही मुलांसाठी क्रांतीच ठरली तर मित्र-मत्रिणींच्या या स्टेटस-डी.पी.मधला या वर्षभरात झालेला बदल प्रकर्षांने जाणवला. पालक व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यापासून व्हॉट्सअ‍ॅपच्या वापराला जरा शिस्त लागलीये, असा शेराही ऐकिवात आला. कारण ट्रायलरूमच्या आरशात वन-पीसवर काढलेले कित्येकींचे सेल्फी जरा कमी झाले. फॅमिली ग्रुपवर आलेल्या अ‍ॅडल्ट जोकवर तितकीच जपून कमेंट देणं वाढलं. तर जिथे मोकळेपणाने बोलता येईल असे वेगळे ग्रुपसुद्धा तयार झाले. ज्याने त्याने आपापले मार्ग शोधलेच मित्र-मत्रिणींच्या या स्टेटस-डी.पी.मधला या वर्षभरात झालेला बदल प्रकर्षांने जाणवला. पालक व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यापासून व्हॉट्सअ‍ॅपच्या वापराला जरा शिस्त लागलीये, असा शेराही ऐकिवात आला. कारण ट्रायलरूमच्या आरशात वन-पीसवर काढलेले कित्येकींचे सेल्फी जरा कमी झाले. फॅमिली ग्रुपवर आलेल्या अ‍ॅडल्ट जोकवर तितकीच जपून कमेंट देणं वाढलं. तर जिथे मोकळेपणाने बोलता येईल असे वेगळे ग्रुपसुद्धा तयार झाले. ज्याने त्याने आपापले मार्ग शोधलेच तेव्हा व्हॉट्सअ‍ॅपकरांनो, आता केवळ मित्र-मत्रिणींसोबतच नाही तर सहपरिवार या व्हॉट्सअ‍ॅपची मजा लुटा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/special-task-force-assign-for-Dr-dabholkar-murder-issue/", "date_download": "2018-11-15T06:10:04Z", "digest": "sha1:6T7WD2V6VLEXMUJC3N4J6DGTZDB7BTTE", "length": 8015, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दाभोलकर हत्याप्रकरणी विशेष कृतीदल नेमा : डॉ हमीद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › दाभोलकर हत्याप्रकरणी विशेष कृतीदल नेमा : डॉ हमीद\nदाभोलकर हत्याप्रकरणी विशेष कृतीदल नेमा : डॉ हमीद\nमहाराष्ट्र अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांस जेरबंद करण्यासाठी विशेष कृती दल (स्पेशल टास्क फोर्स) नेमावे, अशी मागणी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे पुत्र तथा अंनिसचे सरचिटणीस डॉ. हमीद यांनी केली. येथे ��योजित पत्रकार परिषदेत प्रधान सचिव माधव बावगे हेही उपस्‍थित होते.\nडॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करुन तपासकामात सातत्य राहण्यासाठी व मारेकरी हाती लागण्यासाठी स्पेशल टास्क गरजेचा असल्याचे ते म्हणाले. दाभोलकरांच्या खूनाला ५२ तर पानसरे यांच्या हत्येला ३४ महिने पूर्ण झाले आहेत. तथापि, या दोन्ही खुनांतील संशयीत मारेकरी सारंग अकोलकर व विनय पवार यांना पकडण्यात शासन दिरंगाई करीत आहे.\nया प्रकारामुळे पोलिसांचे हसे होत आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा धाक राज्यात राहीला नाही, असा संदेश जात आहे. या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी अंनिसने देशव्यापी जवाब दो आंदोलन केले. तरीही शासनाची इच्छाशक्ती जागृत झाली नाही, अशी खंत डॉ. हमीद यांनी केली.\nखुनातील संशयीत व सनातनचे साधक अकोलकर व पवार गजाआड होत नाहीत, तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. सीबीआयने दोन संशयीत मारेकऱ्यांवर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस ठेवले आहे. राज्य शासनानेही बक्षीस जाहीर केले आहे. परंतु, फरार आरोपींच्या संपत्तीवर जप्ती आणण्याची प्रक्रिया अजुनही झालेली नाही. ही दिरंगाई विवेकवाद्यांसाठी धोका बनली आहे.\nअकोलकर व पवार यांचे साथीदार प्रवीण लिमकर, रुद्र पाटील, जयप्रकाश हेगडे हे २००९ पासून मडगाव बॉम्ब स्फोटानंतर फरार आहेत. सारंग अकोलकरवर तर इंटरपोलची रेडकॉर्नर नोटीस असूनही त्यास पकडण्याचे पुरेसे प्रयत्न होत नाहीत. या दिरंगाईमुळेचे डॉ. दाभोलकर, पानसरे, लंकेश व कलबुर्गी यांचे खून झाले . फरार आरोपी वेळीच गजाआड झाले असते तर हे खून झाले नसते असे डॉ. हमिद म्हणाले.\nदरम्यान, प्रत्येक जिल्ह्यातील अंनिसचे कार्यकर्ते आमदार व खासदारांची शिष्टमंडळासह भेट घेऊन या दिरंगाईचा जाब विचारणार असून संसद व विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा, अशीही मागणी ते करणार असल्याचे हमीद यांनी सांगितले. सोशल मीडियावरुनही जनतेने जाब विचारावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nदाभोलकर हत्याप्रकरणी विशेष कृतीदल नेमा : डॉ हमीद\nउस्मानाबाद : 'तुळजाभवानी मंदिर समितीवर विश्वस्त मंडळाची नेमणूक करा'\nमांडवा फाट्यावर आपघात; एक ठार चार जखमी\nकोल्हापुरातील अट्टल घरफोड्यांना लातूर पोलिसांच्या बेड्या\nवैद्यनाथ दुर्घटनेतील दोषींना वाचवण्य��चा प्रयत्‍न : धनंजय मुंडे\nअंबाजोगाई : तीन शाळकरी मुलांचा तलावात बुडुन मृत्यू\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/baba-ramdev-says-after-black-money-come-country-now-turn-abroad-25731", "date_download": "2018-11-15T07:28:14Z", "digest": "sha1:PC74B6OXP75K2Z34GMOG44EWALQCHDLR", "length": 13887, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Baba Ramdev says after black money come to country now turn of abroad देशातील काळा पैसा आला, आता विदेशातील येईल: रामदेवबाबा | eSakal", "raw_content": "\nदेशातील काळा पैसा आला, आता विदेशातील येईल: रामदेवबाबा\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी काळा पैसा परत आणण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करत आहेत. सध्या देशातील काळा पैसा बाहेर आला असून आता विदेशातील काळा पैसा आणण्यात येणार आहे, असा दावा योगगुरू रामदेवबाबा यांनी केला आहे.\nरामदेवबाबा तीन दिवसांच्या छत्तीसगढ दौऱ्यावर आहेत. आज (गुरुवार) स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी ते दुर्ग येथे आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, \"भ्रष्टाचार संपविविण्यासाठी आणि काळा पैसा परत आणण्यासाठी मोदी प्रयत्नशील आहेत. सध्या देशातील काळा पैसा परत आला असून आता विदेशातील पैसा परत आणण्यात येईल.'\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी काळा पैसा परत आणण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करत आहेत. सध्या देशातील काळा पैसा बाहेर आला असून आता विदेशातील काळा पैसा आणण्यात येणार आहे, असा दावा योगगुरू रामदेवबाबा यांनी केला आहे.\nरामदेवबाबा तीन दिवसांच्या छत्तीसगढ दौऱ्यावर आहेत. आज (गुरुवार) स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी ते दुर्ग येथे आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, \"भ्रष्टाचार संपविविण्यासाठी आणि काळा पैसा परत आणण्यासाठी मोदी प्रयत्नशील आहेत. सध्या देशातील काळा पैसा परत आला असून आता विदेशातील पैसा परत आणण्यात येईल.'\nकॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी बुधवारी एका कार्यक्रमात मोदींवर टीका केली होती. याबाबत बोलताना रामदेवबाबा म्हणाले, \"राहुल गांधी हे पंतप्रधानांचे अर्थसल्लागार नाहीत किंवा ते विदेशातून शिकून आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. यापूर्वी ते म्हणाले होते की मोदींना योगा करता येत नाही. मात्र, मोदींना योगातील आसने आणि 'सिंहासन' दोन्ही चांगल्या पद्धतीने येते', अशी टीका त्यांनी केली.\nमोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय हा रामदेवबाबा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सल्लावरून घेतल्याचा आरोप राहुल गांधी यांनी बुधवारी केला आहे. हा निर्णय घेताना कोणत्याही अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेतला नसल्याचा आरोपही गांधी यांनी केला आहे.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/national-news-nitin-patel-bjp-gujrat-100172", "date_download": "2018-11-15T07:16:31Z", "digest": "sha1:PJ7UAODDTQEKYIC6RHHQCYFO3WXNYBAE", "length": 16503, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "national news nitin patel bjp Gujrat नितीन पटेलांच्या नाराजीचे दिल्लीतही धक्के | eSakal", "raw_content": "\nनितीन पटेलांच्या नाराजीचे दिल्लीतही धक्के\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nदरम्यान, पटेल यांची नाराजी व त्यातून मिळणारा सरकारच्या अस्तिरतेबाबतचा संदेश पाहता संघही या संकटाच्या निवारणासाठी सक्रिय झाला आहे. मोदी यांचा शब्द प्रमाण मानणारे पटेल यांनी मनासारखी खाती न मिळाल्याच्या असंतोषाला अशी वाट करून देणे हे भाजपमध्ये आश्‍चर्याचे मानले जाते. मात्र भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुासर नितीन पटेल हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते बंडाचा विचारही करू शकत नाहीत\nनवी दिल्ली - गुजरातचे उपमुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्‍वासातील मानले जाणारे नितीन पटेल यांनी नव्या मंत्रिमंडळात मनासारखी खाती न मिळाल्याने उघडपणे केलेली बंडाची भाषा भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. पटेल यांना पाहिजे त्या 3 पैकी किमान दोन खाती त्यांच्याकडे द्यावीच लागणा,ह्हिे निश्‍चित असून येत्या सोमवारपर्यंत हा पेच निवळण्याचा विश्‍वास भाजपमधून बोलून दाखविला जातो.\n2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गुजरातेतही 2014 इतक्‍या जागा मिळविणे भाजपसाठी शक्‍य दिसत असताना पटेल यांच्या उघड नाराजीने नवी ठिणगी पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ही धोक्‍याची घंटा मानली जाते. दुसरीकडे कॉंग्रेसने हार्दिक पटेल याच्या माध्यमातून पटेल यांच्या नाराजीचा राजकीय फायदा उचलण्याची धडपड चालविल्याने भाजप नेतृत्व अधिकच सावध झाले असून, नितीन पटेलांशी तातडीने संपर्क साधण्यात आला आहे. दरम्यान, गेली दीड-दोन वर्षे पटेल यांना मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाते तथापि मोदी नव्हे, तर भाजप नेतृत्वामुळेच आपल्याला ते ��द मिळालेले नसल्याची भावना पटेल यांची नाराजी वाढविणारी ठरली आहे. मोदी किंवा विजय रूपानींपेक्षा त्यांचा सर्वाधिक रोष भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावरच असल्याचेही दिल्लीत बोलले जाते.\nपटेल यांची रातोरात समजूत काढण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर स्वतः पंतप्रधानांना यात उडी घ्यावी लागली आहे. पटेल यांनी काल उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यासही नकार दिला होता. ते व शहा यांच्यातील वाद प्रचंड वाढला असून, तो हाताबाहेर जाण्याची स्थिती असल्याची भाजपमध्ये चर्चा आहे. गुजरात हे आगामी काळात मोदींसाठी डोकेदुखीचे राज्य ठरण्याची शक्‍यता पटेल यांच्याबाबतच्या घटनाक्रमातून व्यक्त होते. मोदी यांनी दिल्लीत आल्यावर तेथे प्रथम आनंदीबेन पटेल व नंतर रूपानी यांना मुख्यमंत्री केले तोवर पटेल गप्प राहिले. मात्र आत त्यांना हवी ती खातीही देण्यास दिल्लीतील भाजप मुख्यालयातून टाळाटाळ सुरू झाल्यावर ते भडकले व त्यांच्या असंतोषाला काल वाचा फुटली. त्यांच्या समर्थक किमान 12 आमदारांनी अहमदाबादेत काल रात्रीपासून बैठकाही सुरू केल्याने भाजप नेतृत्वाचे धाबे दणाणले व मोदींचा धावा सुरू झाला.\nराजकीय संकटात संघाचीही उडी\nदरम्यान, पटेल यांची नाराजी व त्यातून मिळणारा सरकारच्या अस्तिरतेबाबतचा संदेश पाहता संघही या संकटाच्या निवारणासाठी सक्रिय झाला आहे. मोदी यांचा शब्द प्रमाण मानणारे पटेल यांनी मनासारखी खाती न मिळाल्याच्या असंतोषाला अशी वाट करून देणे हे भाजपमध्ये आश्‍चर्याचे मानले जाते. मात्र भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुासर नितीन पटेल हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते बंडाचा विचारही करू शकत नाहीत. काही नाराजी असेल तर ती दूर केली जाईल व सोमवारपर्यंत हा पेच निवळेल.\nदिवसभर ताटकळत बसूनही ग्राहक फिरकेना\nनागपूर - पोटासाठी सातशे किलोमीटर अंतर पार करून राजस्थानचे लोहार बांधव नागपुरात आले. दोन-एक महिन्यांत चांगली कमाई करून घरी आनंदाने परत जाऊ, अशी...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी अस���न, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chintandhara-news/chintandhara-loksatta-philosophy-44-1737385/", "date_download": "2018-11-15T06:54:49Z", "digest": "sha1:AYEF7PSIW4KKSHS2SXGKATWVZA27X5WN", "length": 15356, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chintandhara loksatta philosophy | १६५. सर्वाधिक प्रेम | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nआपल्या अंतरंगात असलेला परमात्मा हा आपल्या इच्छेप्रमाणे आणि आपल्या इच्छित आकाराप्रमाणे नटणारा आहे\nआपल्या अंतरंगात असलेला परमात्मा हा आपल्या इच्छेप्रमाणे आणि आपल्या इच्छित आकाराप्रमाणे नटणारा आहे, याची उकल आपण करीत आहोत. आता थोडा विचार केला की जाणवेल, आपल्या अंतरंगात अनेकानेक विचारतरंग, वासनातरंग, इच्छातरंग सतत निर्माण होत असतात. त्या तरंगांशी आपण एकरूप होतो आणि त्या इच्छांच्या प���र्तीच्या विचारानं भारून त्यासाठी प्रयत्नही करू लागतो. हे सर्व परमेश्वराच्या आधाराशिवाय शक्य आहे का माझा देह आणि देहाच्या आतील सर्व अद्भुत रचना ही त्या परमेश्वरी शक्तीवरच कार्यरत आहे. मन, चित्त, बुद्धी आणि अस्तित्वाची जाणीव हे सारं त्या अगम्य शक्तीकडून आलं आहे. त्या सर्वाचा वापर ‘मी’शी जखडून जन्मापासून सुरू आहे आणि त्यात तो परमात्मा बाधा आणत नाही माझा देह आणि देहाच्या आतील सर्व अद्भुत रचना ही त्या परमेश्वरी शक्तीवरच कार्यरत आहे. मन, चित्त, बुद्धी आणि अस्तित्वाची जाणीव हे सारं त्या अगम्य शक्तीकडून आलं आहे. त्या सर्वाचा वापर ‘मी’शी जखडून जन्मापासून सुरू आहे आणि त्यात तो परमात्मा बाधा आणत नाही इतकंच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या अंत:करणात ज्या ज्या इच्छा निर्माण होतात त्यांना तो धुडकावत नाही. लहानपणी चांद्या गोळा करण्याचा छंद असेल, तर त्या गोळा करण्यासाठी, जपण्यासाठी लागणारी सर्व शक्ती तोच पुरवतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ज्या ज्या इच्छा मग भले त्या फुटकळ असतील किंवा घातकही असतील, उत्पन्न होतात, त्यांना तो तत्काळ विरोध करीत नाही. पण घातक अशा इच्छांच्या जोडीला एक सावध असा सूरही आतून उमटवल्याशिवाय राहात नाही इतकंच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या अंत:करणात ज्या ज्या इच्छा निर्माण होतात त्यांना तो धुडकावत नाही. लहानपणी चांद्या गोळा करण्याचा छंद असेल, तर त्या गोळा करण्यासाठी, जपण्यासाठी लागणारी सर्व शक्ती तोच पुरवतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ज्या ज्या इच्छा मग भले त्या फुटकळ असतील किंवा घातकही असतील, उत्पन्न होतात, त्यांना तो तत्काळ विरोध करीत नाही. पण घातक अशा इच्छांच्या जोडीला एक सावध असा सूरही आतून उमटवल्याशिवाय राहात नाही म्हणूनच तर, जाणीवपूर्वक चुकीचं वागणाऱ्याला आपण चुकीचं वागत आहोत, ही जाणीवही आतून होत असते म्हणूनच तर, जाणीवपूर्वक चुकीचं वागणाऱ्याला आपण चुकीचं वागत आहोत, ही जाणीवही आतून होत असते तर माझ्या इच्छांशी तोही जणू एकरूप होतो आणि त्या इच्छांमधला फोलपणा मला आतून समजेपर्यंत वाट पाहात असतो तर माझ्या इच्छांशी तोही जणू एकरूप होतो आणि त्या इच्छांमधला फोलपणा मला आतून समजेपर्यंत वाट पाहात असतो तो अधिक स्पष्ट समजावा यासाठी सद्गुरूपर्यंत नेण्याची सर्व प्र���्रिया पार पाडत असतो. हे सारं तो का करतो तो अधिक स्पष्ट समजावा यासाठी सद्गुरूपर्यंत नेण्याची सर्व प्रक्रिया पार पाडत असतो. हे सारं तो का करतो तर, बाबामहाराज आर्वीकर यांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘तो जगदात्मा दयाळू आहे, आणि त्याचं आपल्यावर सर्वाधिक प्रेम आहे तर, बाबामहाराज आर्वीकर यांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘तो जगदात्मा दयाळू आहे, आणि त्याचं आपल्यावर सर्वाधिक प्रेम आहे ’’ आपलं आपल्यावर सर्वाधिक प्रेम नसतं का ’’ आपलं आपल्यावर सर्वाधिक प्रेम नसतं का आपण सतत आपल्याला जपत नसतो का आपण सतत आपल्याला जपत नसतो का आपण सदैव आपलं हित, आपली इच्छा यांची जपणूक करू पाहात नसतो का आपण सदैव आपलं हित, आपली इच्छा यांची जपणूक करू पाहात नसतो का आपल्या देहाला आणि मनाला सुख मिळावं, हाच आपल्या प्रत्येक कृतीमागचा हेतू नसतो का आपल्या देहाला आणि मनाला सुख मिळावं, हाच आपल्या प्रत्येक कृतीमागचा हेतू नसतो का तेव्हा हे जे स्वत:वर आपण अखंड प्रेम करत असतो त्यामागची शक्तीही त्याचीच आहे. तेव्हा त्या परमेश्वराचं स्मरण करायला, त्याची आठवण ठेवायला बाबामहाराज सांगत आहेत. ते म्हणतात त्याचा उत्तरार्ध मात्र फार फार महत्त्वाचा आहे. तो कोणता तेव्हा हे जे स्वत:वर आपण अखंड प्रेम करत असतो त्यामागची शक्तीही त्याचीच आहे. तेव्हा त्या परमेश्वराचं स्मरण करायला, त्याची आठवण ठेवायला बाबामहाराज सांगत आहेत. ते म्हणतात त्याचा उत्तरार्ध मात्र फार फार महत्त्वाचा आहे. तो कोणता तर मुळात त्यांचं वचन असं की, ‘‘तुमच्या आत राहून तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या आकाराने नटणारा नटनागर श्रीहरी सतत आठवा आणि त्या जगदात्मा दयाळू परमात्म्याचे आपल्यावर असलेले सर्वाधिक प्रेम स्मरणात ठेवून त्याच्यावर तसेच प्रेम करा.’’ तेव्हा त्या परमेश्वरानंच तर आजवर आपल्याला जपलं आहे, हे लक्षात घेऊन, त्याचं आपल्यावरचं हे सर्वाधिक प्रेम लक्षात घेऊन आता काय करायचं आहे तर मुळात त्यांचं वचन असं की, ‘‘तुमच्या आत राहून तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या आकाराने नटणारा नटनागर श्रीहरी सतत आठवा आणि त्या जगदात्मा दयाळू परमात्म्याचे आपल्यावर असलेले सर्वाधिक प्रेम स्मरणात ठेवून त्याच्यावर तसेच प्रेम करा.’’ तेव्हा त्या परमेश्वरानंच तर आजवर आपल्याला जपलं आहे, हे लक्षात घेऊन, त्याचं आपल्यावरचं हे सर्वाधिक प्रेम लक��षात घेऊन आता काय करायचं आहे तर, ‘‘त्या जगदात्मा दयाळू परमात्म्याचे आपल्यावर असलेले सर्वाधिक प्रेम स्मरणात ठेवून त्याच्यावर तसेच प्रेम करा..’’ त्या परमात्म्यावर तसंच प्रेम करायला बाबामहाराज सांगत आहेत तर, ‘‘त्या जगदात्मा दयाळू परमात्म्याचे आपल्यावर असलेले सर्वाधिक प्रेम स्मरणात ठेवून त्याच्यावर तसेच प्रेम करा..’’ त्या परमात्म्यावर तसंच प्रेम करायला बाबामहाराज सांगत आहेत आता हे तसंच म्हणजे कसं आता हे तसंच म्हणजे कसं तर तो जसा आपल्या इच्छांशी सदैव एकरूप झाला, तसं आता आपल्याला त्याच्या इच्छांशी सदैव एकरूप व्हायचं आहे तर तो जसा आपल्या इच्छांशी सदैव एकरूप झाला, तसं आता आपल्याला त्याच्या इच्छांशी सदैव एकरूप व्हायचं आहे ही त्या प्रेमाची सुरुवात आणि पूर्णताही आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/construct-4000-homes-during-a-year-says-chief-minister-devendra-fadnavis-1585499/", "date_download": "2018-11-15T06:30:10Z", "digest": "sha1:BMXO7Y7RWOUTB5HX6SJLU2SCP4VRQMCR", "length": 17236, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Construct 4000 homes during a year says Chief Minister Devendra Fadnavis | वर्षभरात चार हजार घरे बांधा -मुख्यमंत्री | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nवर्षभरात चार हजार घरे बांधा -मुख्यमंत्री\nवर्षभरात चार हजार घरे बांधा -मुख्यमंत्री\nशहरातील विविध विकास कामांचा आढावा फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी रामगिरीवर घेतला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)\n‘सर्वासाठी घरे’ या योजनेतून सर्वसामान्यांना परवडेल अशा ४ हजार घरांचे बांधकाम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा व ही योजना वर्षभरात पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचाही आढावा घेतला.\nराज्य सरकारकडे प्रलंबित शहरातील विविध विकास कामांचा आढावा फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी रामगिरीवर घेतला. यात स्मार्ट सिटी योजना तसेच नागरी भागातील मूलभूत सुविधांचा विकास आदींचा समावेश होता. मलनि:स्सारण, पिण्याचे पाणी तसेच रस्त्याचे बांधकाम करताना स्मार्ट सिटी योजनेची संकल्पना समोर ठेवून विकास कामांचे नियोजन करा, प्रस्तावित ३८ ठिकाणी ४ हजार घरांचे बांधकाम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा एक वर्षांत योजना पूर्ण करा, प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित करताना तसेच रस्त्याचे बांधकाम व नागरी सुविधांची कामे याकडे लक्ष द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. नगररचना विभागात प्रलंबित धंतोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व संशोधन केंद्र, सीताबर्डी येथील संत्रा मार्केट, धंतोली येथील भूखंडाच्या बाबतीत विकास योजनेतील फेरबदल, शहराच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत बदल तसेच बीडीपेठ, जरीपटका, बिनाकी गृहनिर्माण योजना, बोरगाव येथील खुल्या जागेवर क्रीडांगण, भांडेवाडी येथील डंपिंग यार्ड आदी प्रस्ताव एक महिन्यात मंजूर करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पाटबंधारे विभागाकडून पेंच जलाशयातून महापालिकेला ७८ दशलक्ष घनमीटर पाणी पुरविण्यासाठी कायमस्वरूपी निधी माफ करण्याबरोबरच सोमलवाडा येथील मोकळी जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यात यावी. अंबाझरी तलाव परिसर विकास योजनेला मान्यता व अंबाझरी पर्यटन विकासांतर्गत ४४ एकर जागेवर पर्यटनाच्या सुविधा निर्माण करणे, मदर डेअरीला शहराच्या विविध भागात जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व आमदार, उपमहापौर दीपराज पार्डीकर व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी कार्यालयाचे उत्कृष्ट काम\nझुडपी जंगलांतर्गत असलेल्या वस्त्यांमध्ये पट्टे वाटपाचे उत्कृष्ट काम नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले असून त्याच धर्तीवर इतर जिल्ह्य़ांतही ही योजना राबवल्यास ५४ हजार हेक्टर जागा सामुदायिक उपयोगासाठी उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनासोबत चर्चा करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शहरातील इंदिरानगरसारख्या वस्त्यांमध्ये पट्टे वाटपाचे काम तत्काळ सुरू करावे तसेच पट्टे वाटप करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामाला प्राधान्य देण्यात यावे.\nशहरातील १ लाख २६ हजार एलईडी पथदिवे बदलणे, व संपूर्ण यंत्रणेचे मजबुतीकरण, नूतनीकरण करणे या कामासाठी आवश्यक निधी कर्जरूपाने उभारण्यासाठी शासनातर्फे परवानागी दिली जाणार आहे. गांधीसागर तलावाच्या सशक्तीकरण तसेच कोसळलेल्या भिंतीची पुनर्बाधणी करणे यासाठी नगरविकास विभागातर्फे २१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच अतिरिक्त निधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. सुरेश भट सभागृहासाठी ७७ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. शहर बस बाहतूक शेडचे बांधकाम आणि लेंड्रापार्क येथील जागेसंदर्भात आढावा घेण्यात आला. शहरातील विविध विकास कामांसाठी ३२ कोटी रुपयांचा विशेष निधी आणि अतिरिक्त ६० कोटी रुपयांचा निधी विकास कामाच्या प्रस्तावानुसार उपलब्ध करून दिला जाणार आहे. महापालिकेने उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यावर भर द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमोठा भाऊ मानाल, तरच युती\nधनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण\n….म्हणून भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नाकारला तो पुष्पगुच्छ\nभविष्यातील मेरी कोम स्थानिक स्पर्धांमधूनच घडतील – मुख्यमंत्री फडणवीस\nVIDEO – दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद��र फडणवीसांचे भाषण सुरु असताना फेकला बूट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/NCP-protest-against-NCP-corporater-Afzal-Pirjade-in-Kolhapur/", "date_download": "2018-11-15T06:50:50Z", "digest": "sha1:NRMLLKOG6EY7D2YHU35RQDF7VAVRTBIM", "length": 4929, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " कोल्हापूर : फुटीर नगरसेवकाच्या घरावर मोर्चा (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : फुटीर नगरसेवकाच्या घरावर मोर्चा (Video)\nकोल्हापूर : फुटीर नगरसेवकाच्या घरावर मोर्चा (Video)\nस्थायी समिती सभापती निवडणुकीत नाट्यमयरित्या भाजप-ताराराणी आघाडीच्या गोटात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अफजल पिरजादे यांच्या घरावर आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पालिकेतील राष्ट्रवादीचे सदस्य आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढून, पिरजादे यांच्या घराबाहेर निदर्शने केली.\nमहापालिकाचा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. सीपीआर चौक मार्गे मोर्चा पिरजादे यांच्या बुधवार पेठेतील घरावर गेला. तेथे जोरदार निदर्शने करण्यात आली. नगरसेवक पिरजादे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. चोर हे चोरे, अफजर पिरजादे चोर है तसेच गद्दार है गद्दार है, अफजर पिरजादे गद्दार है, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.\nस्थायी समिती सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा पाटील यांचा दोन मतांनी पराभव झाला आणि अनपेक्षितपणे भाजपचे आशिष ढवळे सभापतीपदी निवडून आले. राष्ट्रवादीकडून अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण हे सदस्य फुटले त्यामुळे त्याचे पडसाद आज, शहरात उमटले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने पिरजादे यांच्या घरावर मोर्चा काढून त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-5-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-15T05:57:41Z", "digest": "sha1:HT4BXRPMDT6J72FTXVU4RZTET5LKXGCJ", "length": 9463, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेघरांचा प्रश्न 5 एप्रिलच्या बैठकीत मार्गी लागणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबेघरांचा प्रश्न 5 एप्रिलच्या बैठकीत मार्गी लागणार\n– दीपक ताटे : चिंबळी फाटा येथे भापसे पार्टीच्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय महामेळावा\nवाकी, दि.30 (वार्ताहर) – राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोटाची खळगी भरण्याकरिता उद्योग पंढरीत दाखल झालेल्या बेघर, भूमिहीन, भाडोत्री नागरिकांना राहण्यासाठी हक्काची एक गुंठा सरकारी जागा मिळण्यावर शासनाने शिक्कामोर्तब केले अआहे. या बेघरांचा प्रश्न येत्या 5 एप्रिलच्या बैठकीत मार्गी लागणार आहे, असे संकेत भापसे पार्टीचे पक्षप्रमुख, अध्यक्ष दीपक ताटे यांनी दिले आहेत. चिंबळी फाटा (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या भापसे पार्टीच्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ताटे ब��लत होते.\nयावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश पंचरास, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री ताटे, जिल्हा सचिव रमेश गालफाडे, समाधान ताटे, धनंजय ताटे, जालिंदर उपाडे, महादेव सुतार, अशोक साबळे, गोविंद गझले, सुरेश कवडे, उत्तम घाडगे आदी यावेळी उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील समृद्ध जीवन फुड्‌स इंडिया लिमिटेड कंपनीकडे असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी सरकारने या कंपनीच्या मालमत्तेचा तातडीने लिलाव करून पुढाकार घेत या ठेवी आहे त्यांच्या त्यांना परत कराव्यात. मराठवाड्याच्या हक्काचे 272 टीएमसी पाणी सरकारने ताबडतोब मराठवाड्याला देऊन तेथील ग्रामस्थांची तहान भागवावी. मुंबई विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण करून मुंबई विद्यापीठाला महाराजांचे नाव देण्यात यावे. शंभू महादेव साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकीत असलेली बिले या कारखान्याचा लिलाव करून संबंधित बिले शेतकऱ्यांना परत करण्यात यावी. शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या माध्यमातून मराठवाड्यातील हजारो शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची थकीत गुंतवणूक सरकारने पुढाकार घेऊन त्वरित परत करावी. यांसह अन्य मागण्यांबाबत ताटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रकाश पंचरास, जयश्री ताटे, जिल्हा सचिव रमेश गालफाडे आदींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. जालिंदर उपाडे यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअण्णांना अपेक्षित लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच – मुख्यमंत्री\nNext articleमहामार्ग उड्डाणपुलाच्या भिंतीमध्ये चिमण्यांनी शोधला निवारा\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/sampadakiya/lekh/page/116/", "date_download": "2018-11-15T06:31:36Z", "digest": "sha1:Y6TVZBGJRAS2AZLICASCXDX6EAAXNOGT", "length": 18496, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख | Saamana (सामना) | पृष्ठ 116", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाई���\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमोदी सरकारच्या मागे राज्यपालपदाचा ‘अनोखा ग्रह’ बहुधा ‘वक्री’ होऊन मागे लागला असावा. त्यामुळेच काँग्रेसच्या काळात जेवढे वाद काँग्रेसनियुक्त राज्यपालांनी निर्माण केले नव्हते त्यापेक्षाही जास्त...\nखरगेंना ‘आसरा’ मिळेल काय\nकाँग्रेससाठी देशात कधी ‘अच्छे दिन’ येतील की नाही याबाबत साशंकता असली तरी लोकसभेतील काँग्रेस गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी अच्छे दिन येण्याची चिन्हे आहेत. लोकसभा...\nरोहिंग्या घुसखोरांचा वाढता धोका\nब्रिगेडियर हेमंत महाजन ज्याप्रमाणे प. बंगाल आणि आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मतपेटीकरिता उपयोग केला जातो तसाच उपयोग कश्मीरातील राजकीय पक्ष भविष्यात रोहिंग्या घुसखोरांचा मतदार म्हणून करतील....\nस्वा. सावरकर – योगी क्रांतिकारक\nअरुण जोशी सावरकरांचे राजकीय आयुष्य केवळ दहा वर्षांचे होते. सावरकर क्रांतिकारक नव्हते, ते क्रांतीचे कारक होते. सावरकर एखाद्या योग्यासारखे जगले. त्यांनी हिंदुजनांना चेतना दिली, चैतन्य...\nभागोजीशेठ कीर यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने श्रीदेव भैरीमंदिर येथून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त... रत्नदुर्ग किल्ल्यानजीक भंडारी कुटुंबामध्ये...\nसंरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाची दैना सुरूच\nयंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बऱ्याच बाबतीत उत्सुकता होती. त्यातील काही अपेक्षा पूर्ण झाल्या, काही झाल्या नाहीत. संरक्षण दलांच्या संदर्भात विचार केला तर याही अर्थसंकल्पात संरक्षण...\n१९५९ मध्ये हिंदुस्थानात दिल्लीला आणि २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईत टीव्ही आला. तोपर्यंत दूरदर्शन ही ऐकीव गोष्ट होती. काही परदेशी दिनदर्शिकांवर तिथल्या टीव्हीचे फोटो पाहिले...\nमहाराष्ट्र ज्ञान महामंडळाची काटचाल\nबी. टी. पाटील हिंदुस्थानचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक क्रांतीचा पुरस्कार करून २१ व्या शतकातील ज्ञानाधिष्ठत विकासाची संकल्पना हिंदुस्थानला दिली. त्यांच्या २१ व्या शतकातील पहिल्या जन्मदिनाचे औचित्य लक्षात घेऊन...\nशेतकरी आता नव-सुलतानशाहीचा बळी\nप्रा. सुभाष बागल आपल्याकडे शेतीवरील संकटांचे वर्णन ‘अस्मानी सुलतानी’ असा करण्याचा फार जुना प्रघात आहे. अवर्षण, अतिवृष्टी, पिकांवरील विघ्ने ही झाली अस्मानी संकटं. मनमानी, सक्तीची...\n>> दिलीप जोशी हॅली या शास्त्रज्ञाचं नाव मिळालेल्या धूमकेतूने विसाव्या शतकात पृथ्वीला दोनवेळा भेट दिली. 1910 मध्ये तो येणार याची कल्पना होतीच. त्यावेळी रात्रीच्या आकाशात...\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/HAL-YOGD-UTLT-how-to-care-baby-hair-these-tips-will-help-5821642-PHO.html", "date_download": "2018-11-15T06:38:33Z", "digest": "sha1:NYGR7PZFS53EINFF63KTPRKHYQGQLVUW", "length": 5169, "nlines": 53, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "How To Care Baby Hair, These Tips Will Help | लहान मुलांच्‍या केसांची कशी घ्‍यावी काळजी, मदत करतील या Tips", "raw_content": "\nलहान मुलांच्‍या केसांची कशी घ्‍यावी काळजी, मदत करतील या Tips\nलहान मुलांच्‍या केसांची काळजी घेणे, हे एक आव्‍हानात्‍मक काम आहे. तुम्‍ही प्रथमच पालक बनला असाल तर तुमच्‍या अडचणी\nलहान मुलांच्‍या केसांची काळजी घेणे, हे एक आव्‍हानात्‍मक काम आहे. तुम्‍ही प्रथमच पालक बनला असाल तर तुमच्‍या अडचणी आणखी वाढतात. वयस्‍क व्‍यक्‍तीच्‍या केसांच्‍या तुलनेत लहान मुलांच्‍या केसांची देखभाल अगदी वेगळ्याप्रमाणे केली जाते. आम्‍ही येथे हेल्‍थ एक्‍सपर्टच्‍या अशा टीप्‍स सांगणार आहोत, ज्‍यांच्‍या मदतीने तुम्‍हाला लहान मुलांच्‍या केसांची काळजी घेणे सोपे जाईल.\nकेस आणि डोक्याची त्वचा ठेवावी स्वच्छ\nलहान मुलांचे केस नेहमी मॉश्चराइज ठेवावेत, कारण यामुळे स्कल्पचा ओलावा कायम राहील. केस आणि डोक्याच्या त्वचेची नेहमी स्वच्छता करावी. एक दिवसाआड त्यांच्या केसांची आणि डोक्याची हलक्या हाताने Johnson’s Baby hair Oil ने मसाज अवश्य करावी. यामध्ये अॅवेकोड�� आणि प्रो-व्हिटॅमिन B-5 तत्व असते ज्यामुळे केस फक्त सॉफ्ट होत नाहीत तर हेल्दी राहतात. तेलकट होत नाहीत. यामध्ये परफ्युमही माईल्ड असते ज्यामुळे बाळाला त्रास होत नाही.\nपुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, आणखी काही टीप्‍स...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/youth-killed-on-pola-festival-six-incident-in-marathwada-5954777.html", "date_download": "2018-11-15T07:03:30Z", "digest": "sha1:FUQ5TGVBH57MK4CI2UBSR6LJ75JCMDS5", "length": 10968, "nlines": 61, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "youth killed on pola festival six incident in marathwada | मराठवाड्यात सहा घटना : पोळ्याला बैल धुताना पाण्यात बुडून सात जणांचा मृत्यू", "raw_content": "\nमराठवाड्यात सहा घटना : पोळ्याला बैल धुताना पाण्यात बुडून सात जणांचा मृत्यू\nमराठवाड्यात पोळा सण हर्षोल्हासात साजरा केला जात असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात ऐन पोळ्याच्या दिवशी सहा जणांचा तर हिंगोली जि\nऔरंगाबाद- मराठवाड्यात पोळा सण हर्षोल्हासात साजरा केला जात असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात ऐन पोळ्याच्या दिवशी सहा जणांचा तर हिंगोली जिल्ह्यात एकाचा बैलांना अंघोळ घालताना बुडून मृत्यू झाला. यात दोघा सख्ख्या भावांचाही समवेश आहे.\nवैजापूर तालुक्यातील वीरगाव शिवारात रविवारी दुपारी ऋषिकेश रमेश रायते (१८) व अमोल रमेश रायते (१६ वर्षे, रा.वीरगाव) हे सख्खे भाऊ बैलांना अंघोळ घालण्यासाठी वीरगाव परिसरातील कापूसवाडगाव रोडवरील गायरान परिसरातील गाव तलावावर घेऊन गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास दोघे बैलांना अंघोळ घालत असताना अमोल पाण्यात पडून बुडू लागला. ऋषिकेश त्याच्या मदतीला धावला. पण दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघेही गाळात फसले. दोघे भाऊ पाण्यात बुडाल्याचे बाजू��ाच बैल धूत असलेल्या तुषार रायतेच्या लक्षात येताच त्याने गावात फोन करून ही माहिती कळवली. काही ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारून त्या दोघांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाही. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक हरीश बोराडे, एम.पी.जरारे, सोमनाथ तांगडे, काकासाहेब पंडोरे, सरोदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. हवालदार पंडोरे यांनी तीन डुबक्या मारल्यावर त्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दोघेही मृत झाल्याचे सांगितले.\nबैलाने धक्का मारल्याने पाण्यात पडून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू\nलासूर स्टेशन : देर्हळ येथील १८ वर्षीय तरुणाचा बैल धुताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. संकेत नंदकिशोर निमोणे ( रा. देर्हळ ता.गंगापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो देवगाव रंगारी येथील श्री गणेश विद्यालयातील दहावीच्या वर्गात शिकत होते.\nअंबाडी धरणात तरुण बुडाला\nकन्नड : तालुक्यातील अंधानेर येथील रहिवासी कैलास भाऊराव बाविस्कर (२४) हा अंबाडी धरणात बैल धुण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बैल धुण्यासाठी कैलास बाविस्कर आपल्या चुलत भावाबरोबर गेला होता. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ताे बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या गणेश बाविस्कर याने त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु यश आले नाही. त्याने आरडाओरड केली. या घटनेची माहिती कळताच अंधानेर व तेलवाडी येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्यात शोध घेऊन कैलासचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.\nवडिलांसोबत गेलेला मुलगा तलावात बुडाला\nदेवगाव रंगारी : चांभारवाडी (ता.कन्नड) येथील ज्ञानेश्वर गवळी हे जनावरे धुण्यासाठी तलाव परिसरात रविवारी सकाळी गेले होते. त्यांच्यासोबत नवनाथ (१४) हा मुलगाही होता. काही जनावरे धुणे झाले तेव्हा ज्ञानेश्वर हे बाजूलाच बैल बांधण्यासाठी गेले. त्याच वेळेस नवनाथच्या हातात असलेल्या बैलाने त्याला झटका दिल्याने नवनाथ पाण्यात पडला. पाणी जास्त असल्याने तो त्यातच बुडाला. नवनाथ हा ज्ञानेश्वर गवळी यांचा एकुलता एक मुलगा होता.\n१७ वर्षीय युवक बुडाला\nहिंगोली : पोळा सणानिमित्त नदीवर बैल धुण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपार��� ३ वाजण्याच्या सुमारास वसमत तालुक्यातील माळवटा येथे घडली. विशाल ठोंबरे (१७) असे मृत तरुणाचे नाव अाहे.\nपाय घसरून मुलाचा अंत\nबाजारसावंगी : तलावावर बैल धूत असताना १४ वर्षीय रोहन म्हस्के याचा पाय घसरून तो तलावाच्या पाण्यात पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. तलावामध्ये गाळ व झुडपे असल्याने कोणालाही जास्त वेळ पाण्यात राहणे शक्य नव्हते. पाहुणे आलेले प्रकाश गायकवाड यांनी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bombay-high-court-gives-15th-november-as-the-last-date-to-the-maharashtra-government-to-submit-its-complete-report-on-maratha-reservation/", "date_download": "2018-11-15T07:04:03Z", "digest": "sha1:WG4LXSP66MS3PSI4AZ7VGSPON22PSAAX", "length": 8615, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षण : मागासवर्गीय आयोग १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा आरक्षण : मागासवर्गीय आयोग १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार\nटीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात मंगळवारी सुनावणी झाली असून या सुनावणीत मागासवर्ग आयोग १५ नोव्हेंबरपर्यंत हायकोर्टात अंतिम अहवाल सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली. अंतिम अहवाल येईपर्यंत आयोगाच्या अहवालाबाबतचा प्रगती अहवाल दर चार आठवड्यांनी सादर करावा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.\nदरम्यान, चार आठवड्यांनी कामकाजाचा पुन्हा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. विनोद पाटील यांनी आयोगाला कालमर्यादा निश्चित करुन देण्यासंदर्भातील याचिका दाखल केली होती. तसंच नवं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जावा, अशीही मागणी विनोद पाटील यांनी केली आहे. यावर कोर्टानं लवकरात लवकर हे प्रकरणमार्गी लावण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. आरक्षणसाठी गेल्या दोन वर्षात मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात मोर्चे-आंदोलनं-निदर्शनं केली आहेत.\nहिना गावित हल्ला प्रकरण : दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे उद्या धुळ्यात मोर्चा\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहत आहे. तो अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग आज…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-maharashtra-ssc-hsc-board-exams-2018-timetable-declared-mahahsscboard-maharashtra-gov-in/", "date_download": "2018-11-15T06:57:07Z", "digest": "sha1:KHNAHPWZSELLPHZK64MLWFWRM3TQZDSZ", "length": 8969, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दहावीची परीक्षा १ मार्च पासून तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदहावीची परीक्षा १ मार्च पासून तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून\nदहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर\nटीम महाराष्ट्र देशा – दहावी व बारावी असलेल्या विद्यार्थी व त्यांचे पालक या सर्वांचे लक्ष लागलेले असते ते परीक्षेच्या तारखाकडे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ पासून तर बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारी २०१८ पासून सुरुवात होणार आहे.\nबुधवारी मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची नियमित, द्विलक्ष्यी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल.\nदहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून ते २४ मार्चपर्यंत होणार आहे. त्यापूर्वी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. सोशल मीडियावरील वेळापत्रकाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूरसह राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/rbi-launch-new-rs-100-currency-note-soon-19226", "date_download": "2018-11-15T07:10:13Z", "digest": "sha1:NUOGM65MFGFADVEB67HGAFN5Q6QZPUCS", "length": 13200, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "RBI to launch new Rs. 100 currency note soon आता 100 रुपयांची नवी नोट येणार | eSakal", "raw_content": "\nआता 100 रुपयांची नवी नोट येणार\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nमुंबई: नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता रिझर्व्ह बॅंकेने चलनातील 100 रुपयांच्याही नव्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 100 रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात कायम राहणार आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने आज (मंगळवार) अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले.\nमुंबई: नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता रिझर्व्ह बॅंकेने चलनातील 100 रुपयांच्याही नव्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 100 रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात कायम राहणार आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने आज (मंगळवार) अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले.\nकाळ्या पैशाला आळा घालण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी केली होती. त्यानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी देशभरातील बॅंका आणि एटीएमसमोर खातेदारांच्या रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. नोटाबंदीनंतर पुरेसे पैसे बॅंकांमध्ये उपलब्ध नसल्याचेही बहुतांश ठिकाणी दिसत आहे.\nत्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने 100 रुपयांच्याही नव्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 100 रुपयांच्या जुन्या नोटा बाद होणार नसल्याने सध्याच्या व्यवहारांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्‍यता नाही. या नव्या नोटांवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. या नोटांवरील सुरक्षेच्या खुणा अधिक ठळक असतील.\n100 रुपयांच्या नव्या नोटा किती छापणार आहे, हे रिझर्व्ह बॅंकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर 500 रुपयांच्या नव्या नोटा छापण्यात आल्या आहेत; तर 2000 रुपयांची नोटही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, सुट्टे पैसे नसल्याने 2000 रुपयांच्या नोटेचा प्रत्यक्षात वापर करण्यात अडचणी येत असल्याच्याही ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर 20 आणि 50 रुपयांच्याही नव्या नोटा छापणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने यापूर्वी सांगितले आहे.\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-kalyan-kdmt-bus-stop-bad-condition-100489", "date_download": "2018-11-15T06:34:39Z", "digest": "sha1:R4ETV5NV5ZWOVOQVSWTB6CZAY7UQQKCB", "length": 17395, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news mumbai news kalyan kdmt bus stop in bad condition कल्याण - केडीएमटी बस थांब्यावर अतिक्रमण, घाणीचे साम्राज्य | eSakal", "raw_content": "\nकल्याण - केडीएमटी बस थांब्यावर अतिक्रमण, घाणीचे साम्राज्य\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या बस मधील घाणीच्या साम्राज्याने प्रवासी त्रस्त असताना आता कल्याण मधील अनेक केडीएमटी बस स्थानकावर दुचाकी, कार, खासगी बस, जीप, आदींनी पार्किंग झोन बनविले असून बस मध्ये प्रवाश्यांनी कसे चढायचे तर अनेक बस थांब्यावर घाणीचे साम्राज्य असून याबाबत केडीएमटी प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही दखल न घेतल्याने आगामी 8 दिवसात हे अतिक्रमण आणि बस थांबे स्वच्छता न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सभापती, सदस्य आणि अधिकारी वर्गाला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी दिला आहे.\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या बस मधील घाणीच्या साम्राज्याने प्रवासी त्रस्त असताना आता कल्याण मधील अनेक केडीएमटी बस स्थानकावर दुचाकी, कार, खासगी बस, जीप, आदींनी पार्किंग झोन बनविले असून बस मध्ये प्रवाश्यांनी कसे चढायचे तर अनेक बस थांब्यावर घाणीचे साम्राज्य असून याबाबत केडीएमटी प्रशासनाला पत्रव्यव��ार करूनही दखल न घेतल्याने आगामी 8 दिवसात हे अतिक्रमण आणि बस थांबे स्वच्छता न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सभापती, सदस्य आणि अधिकारी वर्गाला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी दिला आहे.\nएकेकाळी कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रम जोशात होता मात्र ढिसाळ नियोजनामुळे तो दिवसेंदिवस डबघाईला जात आहे. केडीएमटी बस मधून प्रवाशांना प्रवास करता यावा आणि उचित ठिकाणी उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी लाखो रुपये खर्च करून बस थांबे उभारले मात्र त्याची निगा आणि सुरक्षा करण्यात केडीएमटी प्रशासन अपयशी ठरली असून यामुळे प्रवासी वर्ग ही केडीएमटी बस सेवे पासून दूर चालला आहे.\nकेडीएमटी बस मधील आतील भागात असलेला कचरा आणि धूळ यामुळे प्रवासी त्रस्त असताना आता बस थांब्यावर वर ही घाणीचे साम्राज्य झाले असून रिक्षा, कार, दुचाकी, खासगी बस, आदींनी अतिक्रमण केल्याने प्रवासी उभे राहणार कुठे, यामुळे बस कधी येते आणि जाते कधी ये समजत नसल्याने अनेकांना ताटकळत उभे राहावे लागते तर अनेक अन्य पर्याय निवडून तेथून निघून जातात त्यामुळे केडीएमटीचे अनेक बस मार्ग बंद पडले आहेत.\nकल्याण पश्चिम मधील स्टेशन परिसरात रिक्षा चालकांनी केडीएमटी बस स्थानक रिक्षा स्थानके बनवली आहेत तर मुरबाड रोड वरील स्टेट बँक परिसरात असलेल्या बस स्थानकावर दुचाकी, कार, आदींनी अतिक्रमण केल्याने प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. तर सुभाष चौकात गामा जीप पार्किंग केल्या जातात हीच परिस्थिती कल्याण मुरबाड रोड आणि कल्याण व्हाया दुर्गाडी मार्गे बिर्ला कॉलेज रोड वरील बस थांब्याची दुरावस्था झाली असून यामुळे नागरीकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. याबाबत तक्रार करूनही केडीएमटी लक्ष्य न दिल्याने 8 दिवसात ही समस्या दूर न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सभापती सहित सदस्य आणि अधिकारी वर्गाला घेराव घालून आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद महाजन याने दिला आहे.\nतक्रार प्राप्त झाल्यावर वाहतूक पोलीस यांना कारवाई बाबत पत्र दिले असून स्वच्छतेबाबत पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारींना संबंधित तक्रार वर काम करण्यास सांगितल्याचे केडीए���टी वाहतूक विभागाचे वाहतूक निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली आहे.\nयाबाबत वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून उद्या न खाल्यास स्वतः दौरा करून कारवाई केली जाईल आणि कामचुकार केडीएमटी अधिकारी वर्गावर ही कारवाई करू सभापती संजय पावशे यांनी दिली.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे - बबनराव तायवाडे\nनागपूर - मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले...\n‘सिंहगड’चे ९६ प्राध्यापक पुन्हा सेवेत\nपुणे - सिंहगड एज्युकेशन सोसायटीने, सेवेतून काढलेल्या ९६ प्राध्यापकांना पुन्हा सेवेत घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसेच या प्राध्यापकांना...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nमुंबईत 10 टक्के पाणीकपात निश्‍चित\nमुंबई - मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू होणार, हे आता निश्‍चित झाले आहे. मुंबईतील निवासी आणि औद्योगिक भागांत 31 जुलै 2019 पर्यंत सरसकट 10 टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/6/21/kerala-tourism", "date_download": "2018-11-15T05:56:01Z", "digest": "sha1:UO3G56USJJYYFO3MYFK67G2FSCVQ6EHH", "length": 4868, "nlines": 40, "source_domain": "www.evivek.com", "title": "केरळ दर्शन सहल", "raw_content": "\n* सहल कालावधी *\nदि. २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१८ (स्थलदर्शन- 4 दिवस)\n* सहल शुल्क *\n१८,५००/- मात्र (मुंबई- एर्नाकुलम /अल्लेपी - मुंबई रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)\n* सहलीत समाविष्ट *\nएर्नाकुलम (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून अल्लेपी येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.\n* प्रवास तपशिल *\n२५ सप्टेंबर- सकाळी ११.४० वा. एल. टी. टी. स्थानकाहून (१६३४५/ नेत्रावती एक्सप्रेस ) एर्नाकुलमकडे प्रयाण\n२६ सप्टेंबर- दुपारी २.४० वा. एर्नाकुलम रेल्वे स्थानक पोहोच. रात्री मुक्काम एर्नाकुलम\n२७ सप्टेंबर- कोची स्थलदर्शन करून मुन्नारकडे प्रयाण व मुक्काम मुन्नार\n२८ सप्टेंबर- मुन्नार स्थलदर्शन व मुक्काम मुन्नार\n२९ सप्टेंबर- मुन्नारहून टेक्कडी कडे प्रयाण, टेक्कडी स्थलदर्शन, मुक्काम टेक्कडी\n३० सप्टेंबर- टेक्कडीहून अल्लेपी कडे प्रयाण, पोहोच व संध्याकाळी बोटींग, मुक्काम अल्लेपी\n१ ऑक्टोबर - दुपारी १२.५० वा (१६३४६/ नेत्रावती एक्सप्रेसने ) अल्लेपीहून मुंबईकडे प्रयाण.\n२ ऑक्टोबर – संध्याकाळी ४.१५ वा. पनवेल , संध्याकाळी ५.०१ वा ठाणे व संध्याकाळी ५.४५ वा. एल. टी. टी. पोहोच.\nसुखद स्मृतीसह सहल संपन्न\nकोचीन :- चायनीज फिशिंग नेट , डच पॅलेस म्युझियम , हिल पॅलेस म्युझियम, मुन्नार :- एर्वानिकुलम नॅशनल पार्क, मेटापुट्टी डॅम ,टी प्लँटेशन, टी फेक्टरी टेक्कडी: - पेरियार अभयारण्य, स्पाईस गार्डन अल्लेपी :- वेम्बनाड लेक ( बोट सफारी )\n*विशेष सूचना :- १) मुंबई- एर्नाकुलम /अल्लेपी - मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.\nसंपर्क :- केदार- ८८७९०९०५५६, हर्षद- ९५९४९६५७७८, सुशांत- ९५९४९६१८३८\n'प्राणिमात्रांविषयी विवेकबुध्दी राखा'' - गिरीशभाई शाह\nदिमाग मेरा, पैसा तेरा\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/2660-farmer-bhairavnath-jadhav-committed-suicide", "date_download": "2018-11-15T05:48:32Z", "digest": "sha1:GRQFVGV7QSZRPXPEIBQF3IOQWYFTGM2Z", "length": 6747, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणून त्याने कोरड्या विहिरीत केले होते उपोषण - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून त्याने कोरड्या विहिरीत केले होते उपोषण\nजय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर\nशेतकऱ्यांच्या मागची साडेसाती काही संपता संपत नाही आहे. कर्जाच्या ओझ्यापायी शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत. अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. भैरवनाथ जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून मंत्रालयात जाऊन त्यांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.\nभैरवनाथ जाधव यांनी मे महिन्यात शेतातील कोरड्या विहिरीत बसून उपोषण केले होते. 12 वर्षांपूर्वी त्यांनी यशोमंदिर पतपेढीतून कर्ज घेतले होते मात्र, अजून पर्यंत ते कर्ज फेडू शकले नव्हते. थकीत कर्जाच्या वसूलीसीठी पतसंस्था त्यांचे घर व जमीन जप्त करणार असल्याने भैरवनाथांनी उपोषण केले होते.\nदरम्यान, त्यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सहकार मंत्र्यांशी चर्चा करुन यावर काही तरी तोडगा काढू असे जाधव यांना आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासन देऊन कित्येक महिने उलटून गेले तरीदेखील कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने शेतक-याने बुधवारी मंत्रालयात विषारी किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nशेतकरी मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या\nराज्यातील सगळ्याच खात्यांच्या निधीत 30% कपात - चंद्रकांत पाटील\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/05/blog-post_10.html", "date_download": "2018-11-15T06:53:16Z", "digest": "sha1:GKMRJ3XVCFW5HAU3UZPS4YLVIXUSFPSM", "length": 2997, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "कांद्याचे उळे म्हणजेच बियाणे तयार करताना ..... - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » कांद्याचे उळे म्हणजेच बियाणे तयार करताना .....\nकांद्याचे उळे म्हणजेच बियाणे तयार कर��ाना .....\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १० मे, २०११ | मंगळवार, मे १०, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/indiaappeal-in-supreme-court-for-cbi-enquiry-of-jayalalitha-death-case/", "date_download": "2018-11-15T06:21:32Z", "digest": "sha1:A52T7WQRZN5KNUS2FUIFKJ6TWP4FAVKC", "length": 8022, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जयललितांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, सुप्रीम कोर्टात याचिका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजयललितांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, सुप्रीम कोर्टात याचिका\nनवी दिल्ली : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. एका एनजीओने सुप्रीम कोर्टात ही जनहित याचिका दाखल केली आहे.\nजयललितांचा मृत्यू झाला त्या रुग्णालयातील म्हणजेच अपोलो हॉस्पिटलमधील जयललितांचे रेकॉर्ड्स आणि वैद्यकीय अहवाल, तसंच मृत्यूचं कारण सार्वजनिक करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.\nजयललिता यांच्या निधनाच्या धक्क्यानं एकूण 280 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 3 लाखांची मदत एआयडीएमके करणार आहे. तर जयललिताच्या निधनानं ज्यांनी स्वतःला इजा करुन घेतली, त्यांना 50 हजारांची मदत करण्यात येणार आहे.\nदोन महिन्यांपासून जयललिता फुफ्फुसाच्या विकारामुळे अपोलो रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, सोमवार 5 डिसेंबर 2016 च्या रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर तामिळनाडू राज्य शोकसागरात बुडालं.\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्या���ाठी रास्ता रोको\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/charitra-aitihasik/30283-Zashichi-Virangna-Zalakaribai-Dr-Shobha-Shirdhonkar-Swarup-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.html", "date_download": "2018-11-15T06:09:04Z", "digest": "sha1:WXWAZ75ZN5EWFVRK4LREIGWINUHAM44Y", "length": 22444, "nlines": 578, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Zashichi Virangna Zalakaribai by Dr Shobha Shirdhonkar - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > चरित्र - आत्मचरित्र>ऐतिहासिक चरित्र>Zashichi Virangna Zalakaribai (झाशीची विरांगणा झलकारीबाई)\nZashichi Virangna Zalakaribai (झाशीची विरांगणा झलकारीबाई)\nझलकारी कडाडली... ‘असे गद्दार, बेईमान, नमकहराम... सोन्याच्या मोहरांच्या बदल्यात तू तुझा प्रामाणिकपणा विकलास, तू एक ठाकूर असूनही राणीचा विश्‍वासघात केला आहेस.\nZashichi Virangna Zalakaribai (झाशीची विरांगणा झलकारीबाई)\nझलकारी कडाडली... ‘असे गद्दार, बेईमान, नमकहराम... सोन्याच्या मोहरांच्या बदल्यात तू तुझा प्रामाणिकपणा विकलास, तू एक ठाकूर असूनही राणीचा विश्‍वासघात केला आहेस.\nZashichi Virangna Zalakaribai (झाशीची विरांगणा झलकारीबाई)\nझलकारी कडाडली... ‘असे गद्दार, बेईमान, नमकहराम... सोन्याच्या मोहरांच्या बदल्यात तू तुझा प्रामाणिकपणा विकलास, तू एक ठाकूर असूनही राणीचा विश्‍वासघात केला आहेस.\nAjinkya Yoddha Bajirao (अजिंक्य योध्दा बाजीराव)\nMaharani Yesubai (महाराणी येसूबाई)\nPeshavekulin Striya (पेशवेकुलीन स्त्रिया)\nDaryadil Dara Shikoh (दर्यादिल दारा शिकोह)\nNajhi Bhasmasuracha Udayast (नाझी भस्मासुराचा उदयास्त)\nJhunj Krantiviranchi (झुंज क्रांतिवीरांची)\nV S Bendre Set(5 books) वा. सी. बेंद्रे संच (५ पुस्तके)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही ��था ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://rajanraje.com/2018/06/24/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-15T06:15:06Z", "digest": "sha1:YZUDKGLZS3U6LZ7J5NCI2EW7BXEDHTSD", "length": 11704, "nlines": 78, "source_domain": "rajanraje.com", "title": "प्रश्न: ‘प्लास्टिक बंदी’च्या मोठ्या दंडाबाबत आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’चं मत काय आहे??? – राजन राजे : अध्यक्ष, धर्मराज्य पक्ष", "raw_content": "\nराजन राजे : अध्यक्ष, धर्मराज्य पक्ष\nसर्वसामान्यांचं जीवन आणि पर्यावरण, हवं एवढ्यासाठीच राजकारण\nया दिवशी पोस्ट झाले जून 24, 2018 जून 27, 2018 राजन राजे द्वारा\nप्रश्न: ‘प्लास्टिक बंदी’च्या मोठ्या दंडाबाबत आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’चं मत काय आहे\nमाझं उत्तर: दुर्दैवाने असं काही केलं नाही तर, स्वांतसुखाय मध्यमवर्ग व एकूणच जनता कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे… दं��� त्रासदायक आहे खरा, पण भविष्याच्या दृष्टीकोनातून ही प्लास्टिकबंदी व त्याकारणे केला जाणारा दंड, “इष्टापत्ती” ठरावी.\nअशाप्रकारचे मोठे आर्थिक दंड नागरीसुविधा योग्यप्रकारे न पुरविणारा व अनधिकृत बांधकामांना आशिर्वाद देणारा महापालिका अधिकारीवर्ग, संबंधित राजकारणीवर्ग (नगरसेवक व राजकीयपक्ष पदाधिकारी) यांनादेखील व्हावेत… ही आम जनतेतून या निमित्ताने पुढे आलेली मागणी, अगदी योग्य आहे\nमात्र, बऱ्याच जणांना कल्पनादेखील नाही की, निसर्ग-पर्यावरणविषयक समस्यांनी एवढं गंभीर स्वरुप धारण केलयं की, पुढील पिढ्यांचं व सगळ्या सजीवसृष्टीचं अस्तित्व, संभाव्य सर्वनाश टाळून, टिकवून धरायचं असेल तर, “प्लास्टिक, रंग व रंगद्रव्ये (कपडे, इमारती, वस्तू इ. साठी वापरले जाणारे शोभिवंत कृत्रिम रंग… फक्त काही निवडक अपवाद वगळता उदा. जहाजांच्या बाहेरील भागाला खाऱ्या पाण्यात झपाट्याने गंजून जाऊ नये म्हणून वापरले जाणारे ‘गंजप्रतिबंधक’ रंग) आणि आंघोळीचे साबण- कपडे धुण्याचे डिटर्जंट्स् यांच्या उत्पादन-वापरावरही तातडीने संपूर्ण बंदी आणणं निकडीचं बनलेलं आहे\nत्यातून, जमीन, पाणी व हवा यांचं प्रदूषण तर कमी होईलच; शिवाय, शहरातल्या उंच इमारतींतलं बहुतांश सांडपाणी (मलःनिस्सार वगळता… त्यावरही सोपी प्रक्रिया करुन त्याचं सर्वोत्तम दर्जाच्या ‘सोनखता’त करता येईलच) फारसा वीजेचा वापर न करता थेट गुरुत्वीयबलाच्या आधारे शेतीसाठी वापरता येऊ शकेल… तेवढी खेड्यापाड्यातील अधिकाधिक जमीन अत्यल्प खर्चात लागवडीखाली येऊ शकेल.\nआपली एकूणच मध्यमवर्गीय जीवनशैलीचं कमालीची कार्बन व प्रदूषणकेंद्री झालेली आहे… त्यामुळे, आपण या पृथ्वीमातेवरील संसाधनांचा वेडावाकडा, अनिर्बंध व विकृत उपभोग घेऊन आगामी पिढ्यांना (म्हणजेच, आपल्या नातंवंड, पंतवंड वगैरे पुढील पिढ्यांना) जणू उद्याचा उगवता सूर्यच नाकारत आहोत… त्यांच्या पुढ्यात आपल्या चंगळवादी जीवनशैली व आततायी उपभोगीवृत्तीमुळे अंधाराचं ताट वाढून ठेवत आहोत, याचं आपणा सर्वांना ना ज्ञान, ना जाणिव, हे केवढं भयानक आहे\nसुरुवातीला, हा जीनवशैलीतला मोठा बदल खूपच त्रासदायक वाटू शकतो… पण, आपसूक शाश्वत व निसर्ग-पर्यावरणस्नेही पर्याय पुढे येतीलच (उदा. ऊन्हात अवघे काही तास तापलेली स्वच्छ वस्त्रगाळ माती, साबणापेक्षाही कितीतरी अधिक आप���ं शरीर स्वच्छ करुन त्त्वचा चमकदार आरोग्यदायी बनवते… कपड्यांसाठी रिठे वगैरेंसारखे पारंपारिक पर्याय आहेतच). सरतेशेवटी, “गरज, ही शोधांची जननी असतेच” आणि शिवाय आपल्याला “शाश्वत जीवन हवं की, अल्पजिवी जीवनशैली व अर्थव्यवस्था हवी”, याचा निर्णय नजिकच्या भविष्यात घ्यावाच लागणार आहे… त्यालाच अनुसरुन वरील भाष्य आहे, हे कृपया समजून घेणे\n…. राजन राजे (अध्यक्षः धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी हरित पक्ष)\nकॅटेगरीजप्लास्टिक बंदी टॅग्सधर्मराज्य पक्ष,निसर्ग,पर्यावरण,प्रदूषण,प्लास्टिक बंदी,मराठी माणूस,महाराष्ट्र,मुंबई,राजन राजे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमागील पोस्टमागील आजची ‘भिती’ उद्याचं ‘भविष्य’ ठरेल…\nपुढील पोस्टपुढील “रामशास्त्री प्रभुणे आणि जे. चेलमेश्वर… एका खणखणीत नाण्याच्या दोन बाजू \nतिला अखेरपर्यंत कळलंचं नाही की, मी असा काय अपराध केला होता\nआंदोलनं जगभरात कुठेही होवोत…. प्रत्येक आंदोलनातून कुठला न् कुठला ‘संदेश’ मिळत असतो… तर, कधि कुठला ‘धडा’ शिकायला मिळत असतो\n‘सुल्झर’चे राजन राजे आणि ‘सुरत’चे सावजी ढोलकिया…. दोघे मिळून आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांसाठी, जो चमत्कार करुन दाखवू शकतात, त्याचा अंशानेही कित्ता गिरवणं इतरांना का जमू नये\n…..तोपर्यंत, “एक गिधाडं आणि एक लहान मुलगी”, असंच काहीसं त्या फोटोविषयी सारे म्हणतं राहीले होते \n‘संत गोपालदास’, (वय वर्ष अवघं ३६ वर्षे) ऐन तारुण्यात गंगामातेसाठी प्राण अर्पण करायला सिद्ध झालेत…\nAtul Ashok Bankar च्यावर डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या…\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/hanuma-vihari-record-in-first-class-cricket/", "date_download": "2018-11-15T06:01:27Z", "digest": "sha1:4C5AA26OYNM662IAJGAKQXX4GWHBK3YY", "length": 17563, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "हनुमा विहारीच्या नावावर आहे खास विक्रम, सचिन-विराट जवळपासही नाही | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची मा�� असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nहनुमा विहारीच्या नावावर आहे खास विक्रम, सचिन-विराट जवळपासही नाही\nइंग्लंडविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यासाठी हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे. हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता दाखवत हनुमा विहारीला संघात घेण्यात आले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या हनुमा विहारीच्या नावावर एक असा विक्रम आहे ज्याच्या जवळपासही विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर पोहोचलेले नाही.\nIND VS ENBG : हैदराबादचा ‘लक्ष्मण’ हनुमा विहारीचे कसोटीत पदार्पण\nहनुमा विहारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एका विशेष क्लबमध्ये समाविष्ट होणारा खेळाडू आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो 10 व्या क्रमांकावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाजी सर डॉन ब्रॅडमन हे पहिल्या स्थानावर असून त्यांनी 234 प्रथम श्रेणी सामन्यात 95.14 च्या सर्वोत्तम सरासरीने 28067 धावा चोपल्या आहेत. हनुमा विहारीने 63 सामन्यात 59.79 च्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 15 शतकांचा समावेश आहे.\nया यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर हिंदुस्थानचेच विजय मर्चेंट आहे. त्यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी 71.64 एवढी आहे. त्यानंतर चौथ्या स्थानावर अजय शर्मा हे आहेत. त्यांनी 67.46 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. महान फलंदाज आणि क्रिकेटमध्ये विक्रमांचा डोंगर उभारणारा सचिन तेंडुलकर 14 व्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या यादीत पहिल्या 40 खेळाडूंमध्येही नाही. तो या यादीत 44 व्या स्थानावर आहे. विराटने 100 प्रथम श्रेणीच्या सामन्यात 53.97 च्या सरासरीने 8043 धावा केल्या आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचिपी विमानतळावर 10 सप्टेंबर रोजी ट्रायल लॅडींग\nपुढीलराम कदमांची घसरगुंडी सुरूच… अभिनेत्री सोनाली बेंद्रेला वाहिली श्रद्धांजली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावल���, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/netflix/", "date_download": "2018-11-15T06:27:30Z", "digest": "sha1:D7LJ345JE5D4UELX3Y5OM3VHG4KPCFKG", "length": 21305, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "NETFLIX | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल��याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमोबाईलवर चित्रपट आणि वेब सीरिज सध्या मोठय़ा प्रमाणात देण्याचं काम नेटफ्लिक्स करते आहे…\nआजचं जग आहे ऑनलाइनचं आणि आजच्या पिढीला सगळं काही ऑनलाइन हवं असतं. मग ते क्रिकेटचा सामना असो नाहीतर ताज्या घडामोडी असोत, या ऑनलाइनमागचं खरं कारण मोबाईल आहे. सगळं काही मोबाईल झालं आहे. त्यामुळे मग सगळं काही बघण्यासाठी कशाला पाहिजे झंझट मोबाईलबरोबर असला की, सगळी कामं होतात. या मोबाईलवरच आजकाल आपण बराच वेळ खर्च करतो. मग यात मनोरंजन तरी कसे मागे राहील मोबाईलबरोबर असला की, सगळी कामं होतात. या मोबाईलवरच आजकाल आपण बराच वेळ खर्च करतो. मग यात मनोरंजन तरी कसे मागे राहील त्यामुळेच की काय आजकाल टीव्हीप्रमाणेच मोबाईलवरच चांगल्या चांगल्या सीरियल्स येऊ लागल्या आहेत, ज्यांना वेब सीरिज असे म्हणतात. या वेब सीरिज एकदा नेटवर्क असेल तेव्हा डाऊनलोड करून ठेवायच्या आणि मग कधीही बघत बसायच्या. म्हणजे अगदी ट्रेनमध्ये किंवा विमानात कधीही. असंच काहीसं चित्रपटांचंदेखील. कधीही कुठेही कोणताही चित्रपट बघायचा असेल तर आजकाल मोबाईलवर सहज शक्य आहे. मोबाईलवर चित्रपट आणि वेब सीरिज सध्या मोठय़ा प्रमाणात देण्याचं काम नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन प्राईम आणि त्यानंतर काही प्रमाणात यू टय़ूब आणि व्हूटवर होते, पण या सगळ्यांची सुरुवात नेटफ्लिक्सने केली आणि नेटफ्लिक्सच आज या सगळ्यात आघाडीवर आहे.\n१९९७ साली रीड हास्टिग आणि मार्क रेन्डॉल्फ या दोघांनी मिळून एक ऑनलाइन डीव्हीडी भाडय़ावर देणारी कंपनी काढली. नेटफ्लिक्स कशी स्थापन झाली याची अनेकदा एक सुरस गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे रीड हास्टिगने एकदा एका दुकानातून ‘अपोलो १३’ या त्या काळी खूप गाजलेल्या चित्रपटाची डीव्हीडी भाडय़ाने घेतली होती आणि त्याला ती वेळेवर देता आली नाही. त्यामुळे दुकानदाराने त्याला ४० डॉलरचा दंड केला. रीड हास्टिग त्या वेळेस काही कामानिमित्त प्रवास करत होता. त्यामुळे भ���डय़ाने घेतलेली डीव्हीडी त्याला वेळेत परत करता आली नाही. पुढे मग डीव्हीडी भाडय़ाने घेण्यासाठी आणि परत जाण्यासाठी दुकानात जाण्यापेक्षा सरळ ती ऑनलाइनच दिली तर किती बरं होईल हा विचार करून रीड हास्टिग आणि मार्क रेन्डॉल्फने मिळून नेटफ्लिक्सची स्थापना केली. रीड हास्टिगला एक गोष्ट पक्की माहीत होती की, डीव्हीडी हेच जगाचं भविष्य आहे आणि आपला हा व्यवसाय नक्कीच चालेल, पण त्या काळी त्यांच्या पुढचा खूप मोठा प्रश्न असा होता की, अमेरिकेत डीव्हीडी वापरणारे लोक खूपच कमी होते. मग फक्त ऑनलाइन डीव्हीडी भाडय़ाने देऊन काही फायदा नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी संगणक विकणाऱया अनेक कंपन्याबरोबर करार करून संगणकात डीव्हीडी प्लेयर बसवायला सुरुवात केली. त्यासाठी मग नेटफ्लिक्स काही महिने फुकटात डीव्हीडी देत असे. हा व्यावसायिक मंत्र चांगलाच यशस्वी झाला आणि नेटफ्लिक्स अमेरिकेतील एक चांगला प्रस्थापित व्यवसाय म्हणून उदयाला आला.\nनेटफ्लिक्स ही घोडदौड लवकरच थांबली. कारण अमेरिकेतील सगळ्यात मोठय़ा ऑनलाइन शॉपिंगचे संकेतस्थळ असलेल्या ऍमेझोननेही डीव्हीडी देण्यास सुरुवात केली आणि मग नेटफ्लिक्सला आपल्या व्यवसायात काहीतरी नवीन करावं लागणार याची कल्पना आली. मग अजून एका भन्नाट कल्पनेचा जन्म झाला तो म्हणजे थेट चित्रपट निर्मिती करणाऱया कंपन्यांशी संधान बांधायचे आणि येणाऱया कोणत्याही चित्रपटाच्या डीव्हीडी फक्त नेटफ्लिक्सवर काही दिवसांनंतर मिळणार याची सोय करायची. ही योजना कमालीची यशस्वी झाली आणि नेटफ्लिक्सचं नाव घरोघरी पोहोचलं. पुढे मग इंटरनेटचं जग खूप मोठं झालं. आजकाल नेटफ्लिक्सच अनेक चित्रपट आणि वेब सीरिज फक्त स्वतःच्या ग्राहकासाठी बनवते. म्हणजेच ते चित्रपट फक्त नेटफ्लिक्सवरच दिसतात. गेल्या काही वर्षांत नेटफ्लिक्सने अनेक चित्रपट, वेब सीरिज बनवल्या आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…वाघांना जपणारा शिकारी\nफोटोच्या गोष्टी…गाणं आणि व्हायोलिन\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ipl-2018-when-a-fan-girl-proposed-ms-dhoni-in-pune/", "date_download": "2018-11-15T06:20:00Z", "digest": "sha1:7PMJUB6WJSUN6P5JJ5Y6BQWN6XUO4LJM", "length": 8466, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धोनी माझं पहिलं प्रेम; महिलेने केला दावा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nधोनी माझं पहिलं प्रेम; महिलेने केला दावा\nवेबटीम : महेंद्रसिंग धोनी अर्थात माही हा भारतीयच नव्हे तर जगभरातील क्रिकेटरसिकांच्या गळ्यातील ताईत आहे हे सर्वश्रुत आहेच. चेन्नई सुपरकिंग्स भलेही दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत असले तरी या टीमच्या चाहत्यांमध्ये जराही कमतरता झाली नाही. याचाच प्रत्यय पुण्यात रंगलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात आला.\nया सामन्यावेळी धोनीच्या एका चाहतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. धोनीच्या या चाहतीचा फोटोही व्हायरल झाला आहे. इतकेच नाहीतर आसीसीसीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन तिचा फोटोही शेअर केला आहे. धोनीच्या या चाहतीने एक बोर्ड हातात घेतले होते. त्यावर लिहिलेला संदेश सर्वांचेच लक्ष वेधणारा ठरत आहे. विशेष म्हणजे आयसीसीनेही आपल्या ट्विटर हँडलवरून संबधित छायाचित्र पोस्ट करून धोनीच्या लोकप्रियतेला दाद दिली आहे.\n‘भविष्यातील जोडीदाराने मला माफ करावं, कारण एम. एस. धोनी हेच माझं पहिलं प्रेम राहणार आहे’ असा संदेश लिहिलेलं हे पोस्टर ही तरुणी सतत हात उंचावून दाखवत होती. अनेक कॅमेऱ्यांनी हा फोटो टिपला. हा फोटो सोशल मीडियातही वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर धोन���च्या चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/karmala-bajar-samiti-elections/", "date_download": "2018-11-15T06:21:47Z", "digest": "sha1:D6ZEHVGPIQMAWAVRBHDI576F55AB7YDL", "length": 10030, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "करमाळा : उमेदवारांचे देव पाण्यात,कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकरमाळा : उमेदवारांचे देव पाण्यात,कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला\nकरमाळा / शंभुराजे फरतडे : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितिच्या आठरा जागेसाठी निवडणुक ज��हिर झाली होती त्यापैकी हमाल-तोलार व व्यापारी मतदार संघातील तीन जागा बिनविरोध झाल्याने पंधरा जागेसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असुन उद्या ११ सप्टेंबर रोजी शासकीय गोदाम येथे सकाळी दहा वाजल्यापासुन मतमोजणीस सुरवात होणार आहे\nया निवडणुकीत सत्ताधारी असलेले जगताप ,पाटील,मोहिते-पाटील यांनी युती करुन तर बागल गटाने स्वतंत्र व संजय शिंदे यांनी भाजपाला सोबत घेऊन आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते .\nबाजार समिति च्या निवडणुकीत पहिल्यांदाच थेट शेतकऱ्यांना मताचा अधिकार मिळाल्याने या निवडणुकीत एक लाख चौदा हजार दोनशे दोन शेतकरी मतदार मतदान करणार होता. त्या मुळे हि निवडणुक विधान सभेची रंगीत तालीम समजुनच सर्व नेते मंडळीनी संपुर्ण ताकद पणाला लावुन लढवली होती.परंतु मतदार यादीत असलेली दुबार, तिबार नावे तसेच मतदानाच्या दिवशीच शेतकरी बंधुचा म्हत्वाचा समजला जाणारा बैल पोळ्याचा सण असल्याने अवघे 46%टक्के मतदान झाले आहे.\nमतदानाची हि कमी टक्केवारी कोणाला फायद्याची व कोणाला तोट्याची ठरणार हे ऊद्या सकाळी दहा वाजल्या पासुन समजायला सुरवात होणार आहे. सुरवातील पाटील जगताप युतीला एकतर्फी वाटणारी हि निवडणुक बागल गट तसेच शिंदे भाजपा युतीने प्रचारत मारलेल्या जोरदार मुसंडी मुळे अत्यंत चुरशीची होणार असल्याची चर्चा आहे .\nया निडणुकीत पंधरा उमेदवारांच्या यादी मध्ये विद्यमान सभापती जयवंतराव जगताप, मकाई चेअरमन दिग्विजय बागल,सुभाष गुळवे चंद्रकांत सरडे, दत्ता जाधव,चिंतामणी जगताप,प्रा शिवाजीराव बंडगर दिपक चव्हाण, संतोष वारे, शंभुराजे जगताप, सुजित तात्या बागल सुनिल सावंत हे तगडे उमेदवार रिंगणात आहेत. निकालासाठी फक्त आजची रात्र बाकी असल्याने सर्व उमेदवारांनी देव पाण्यात घातले असुन कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज न���ही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mohan-bhagavat-comments-on-rohingya-muslim-rsss-vijayadashami-utsav-in-nagpur/", "date_download": "2018-11-15T07:00:51Z", "digest": "sha1:A4IY6LPLCRL2X3CPEBK4MFCNYSG7LKK5", "length": 12195, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जे त्यांच्या मूळ देशाला धोकादायक ठरत आहेत ते आश्रय देणाऱ्या देशांसाठी ते सुरक्षित कसे असू शकतील'?-भागवत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजे त्यांच्या मूळ देशाला धोकादायक ठरत आहेत ते आश्रय देणाऱ्या देशांसाठी ते सुरक्षित कसे असू शकतील’\nरोहिंग्या निर्वासितांबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेस संघाचा पाठिंबा\nवेब टीम:’रोहिंग्या नागरिक त्यांच्याच मूळ देशासाठी धोकादायक ठरत आहेत. मग त्यांना आश्रय देणाऱ्या देशांसाठी ते सुरक्षित कसे असू शकतील’ असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (शनिवार) उपस्थित करत रोहिंग्या निर्वासितांबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेस पाठिंबा दिला.या सोहळ्याला संत निर्मल दास बाबा यांची प्रमुख आथिती असून शिवशाहीर ,बाबासाहेब प��रंदरे, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला.आजच्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीयत्त्व, भारतीय संस्कार, मूल्ये, देशीवाद, भारतीय अर्थव्यवस्था, गोरक्षा, सीमावर्ती भागातील समस्या आदी मुद्द्यांवर सविस्तरपणे भाष्य केले.\nमोहन भागवत यांच्या भाषणातील ठळक मुद्दे\n‘डोकलाम प्रश्नी भारताने घेतलेली भूमिका ही देशाच्या सामर्थ्याचे प्रतीक होते’ अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरविणाऱ्या घटकांना रोखण्यातही केंद्र सरकारला यश मिळत आहे, असे ते म्हणाले. ‘राष्ट्रविरोधी घटकांना मिळणारे अर्थसाह्य बंद करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली. दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानचा संबंध असल्याचेही वेळोवेळी सिद्ध होत आहे’\nम्यानमारमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्यामुळे त्या सरकारने रोहिंग्या निर्वासितांविरोधात कारवाई सुरू केली. जागतिक पातळीवर मानवतावाद दाखविताना आपल्या देशातील सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत नाही ना, हेही पाहावे लागेल. बांगलादेशमधून होणाऱ्या घुसखोरीवर अद्याप आपण तोडगा काढू शकलेलो नाही. त्यातच आता ही समस्या उभी ठाकली आहे. आपण या लोकांना (रोहिंग्या) भारतात राहण्याची परवानगी दिली, तर इथल्या रोजगाराच्या संधींवरही त्याचा परिणाम होईल. तसेच, राष्ट्रीय सुरक्षेलाही ते धोकादायक असेल.”\nआपल्या मनावरील परदेशी संस्कृतीचा पगडा काढून टाकायला हवा. आपल्या देशातील थोर महापुरूषांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी करून ठेवल्या आहेत. पण आपलं त्याकडं लक्ष नाही. परदेशातील लोकांनी त्या लक्षात आणून दिल्यावरच आपल्या विद्वानांना त्या पटतात, असा टोलाही त्यांनी लगावला. आपल्या भाषणाच्या सुरूवातीला मोहन भागवत यांनी काल मुंबईतील एलफिन्स्टन स्थानकात घडलेल्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मात्र, आपल्याला अशा संकटांवर मात करून पुढे जावे लागेल. विजयादशमीचा सण हाच संदेश देतो, असे त्यांनी म्हटले. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्र सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करत असल्याची चर्चा निव्वळ अफवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/salman-khan-thanks-golmaal-again-cast-for-using-being-human-e-cycles-rohit-shetty-movie/", "date_download": "2018-11-15T06:32:28Z", "digest": "sha1:4KXX7KYGK3PGQW3CCDUM4PIS7YQL46FF", "length": 7194, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "थँक्यू अजय;सलमानने मानले अजयचे आभार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nथँक्यू अजय;सलमानने मानले अजयचे आभार\nरोहित शेट्टीचा बहुचर्चित गोलमालचा नवीन पार्ट गोलमाल अगेन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रेक्षकांनमध्ये गोलमाल अगेन विषयी प्रचंड उत्सुकता आहे. गोलमालच्या आतापर्यंतच्या सर्व भागांनी प्रेक्षकांना पोटधरून हसवले आहे.\nअजय देवगण,श्रेयस त���पदे,हर्षद वारसी, यासारखी तगडी स्टारकास्ट गोलमाल अगेन मध्ये आहे. सलमान या चित्रपटात नसला तरी सलमान व चित्रपटाचे एक वेगळेच कनेक्शन आहे.अजयने सलमानच्या बीईंग ह्युमन सायकलचा गोलमाल चित्रपटात वापर केला आहे.त्याकरिता सलमाने अजयचे आभार मानले आहेत\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/special-teams-womens-safety-11732", "date_download": "2018-11-15T07:09:35Z", "digest": "sha1:ELITV2HSALQXR223ET22UGHPHET3FJOK", "length": 14831, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Special teams for the women's safety महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके | eSakal", "raw_content": "\nमह��लांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nहैदराबाद येथील सी पथकांबाबत तेथील आयुक्तांशी बोलणे झाले आहे. परिक्षेत्रातील दहा महिला अधिकाऱ्यांना तेथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्रात ही पथके कार्यरत होतील.\n-विश्‍वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र\nकोल्हापूर परिक्षेत्रातील ५ जिल्ह्यांतील १४२ पोलिस ठाण्यांत नवा प्रयोग\nकऱ्हाड - महिलांच्या सुरक्षिततेसाठी हैदराबाद येथे असलेल्या सी पथकांच्या धर्तीवर कोल्हापूर परिक्षेत्रातही स्वतंत्र पथके तयार केली जाणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली. परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील १४२ पोलिस ठाण्यांत ही पथके लवकरच कार्यरत होतील.\nकोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर व पुणे ग्रामीणचा भाग येतो. त्या प्रत्येक जिल्ह्यात विशेष योजना हाती घेतली जाणार आहे. त्यात महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. हैदराबाद येथे सी पथके कार्यरत आहेत. त्या पथकांचे काम देशात अव्वल आहे. त्या पथकांच्या धर्तीवर परिक्षेत्रातील जिल्हानिहाय प्रत्येक पोलिस ठाण्यात तशी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. या पथकांना काय नाव असावे, याबाबत अद्यापही विचार झालेला नसला, तरी त्यांची कार्यनिश्‍चिती तयार झाली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून महाविद्यालयांसह शाळांची माहिती संकलित करून तेथे पोलिसांनी त्यांचे ‘रिलेशन’ वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिक्षेत्रातील दहा महिला अधिकाऱ्यांना हैदराबाद येथे सी पथकाचे काम कसे चालते, याचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर या महिला अधिकाऱ्यांनी परिक्षेत्रात पथकांची बांधणी करायची आहे. प्रत्येक पथकात सहा महिला पोलिस व अन्य पोलिस मित्र महिलांचा समावेश असणार आहे. सारी पथके एकमेकांशी जोडली जाणार आहेत. त्यांचा नियंत्रण कक्ष कोल्हापुरात असेल. कोल्हापूर जिल्ह्यात तीस, साताऱ्यात २७, सांगलीला २५ व पुणे ग्रामीणला ३६ पोलिस ठाणी आहेत. त्या प्रत्येक पोलिस ठाण्यात एक पथक कार्यरत राहणार आहे.\nया पथकांच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून पोलिस शाळा- महाविद्यालयांत जा��न विद्यार्थिनींना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या विशेष गुन्ह्यांबद्दल मार्गदर्शन करून माहिती देतील. महिलांबाबत घडणारे सायबर गुन्हे, अपहरण, बलात्कार, ओळखीच्या लोकांकडून होणारे गुन्हे, छेडछाडीचे गुन्हे, दहशतवादी संघटनांचे आकर्षित करणारे जाळे आदी बाबींची विद्यार्थिनींना माहिती दिली जाईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या विविध ॲप्लिकेशनची माहितीही दिली जाईल. त्याची जबाबादारी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nवनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बयाणात तफावत\nपांढरकवडा (जि. यवतमाळ) - टी-१ वाघिणीचा (अवनी) खातमा करणारे पथकच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. केंद्राची चौकशी समिती मंगळवारी (ता.१३) जिल्ह्यात ...\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे - बबनराव तायवाडे\nनागपूर - मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले...\nमहिलेशी चॅटिंग करणे भोवले\nनागपूर - फेसबुकवरून महिलेशी चॅटिंग करणे युवकास चांगलेच महागात पडले. तीन युवकांनी त्याचे अपहरण करून चांगलाच चोप दिला. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या...\nनागपूर - राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब��राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/118__sidney-sheldon", "date_download": "2018-11-15T06:08:25Z", "digest": "sha1:OLSO7XQB3FHMZ7VNDRH7MXHDHLZQK5GQ", "length": 18352, "nlines": 474, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "सिडने शेल्डन | Buy online Marathi books of Sidney Sheldon on Akshardhara Online - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या क���कडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-15T06:34:21Z", "digest": "sha1:LRML7SJ7AZ5HWI2REJ3TJKQSK4Q346UA", "length": 5897, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दौंडमधील पाच गावांच्या स्मशानभूमीसाठी 15 लाखांचा निधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदौंडमधील पाच गावांच्या स्मशानभूमीसाठी 15 लाखांचा निधी\nयवत -जिल्हा वार्षिक योजना सन 2017-2018 या वर्षाच्या ग्रामपंचायत नागरी जनसुविधा स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाच गावांसाठी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती दौंड तालुका भाजपचे अध्यक्ष गणेश आखाडे यांनी दिली आहे. यामध्ये पडवी-माळवाडी, खामगाव-तांबेवाडी, बोरिबेल, स्वामी चिंचोली, भांडगाव गावठाण अशा पाच गावांना प्रत्येकी 3 लाख रुपये याप्रमाणे 15 लाखांचा स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article��ोगी सरकार धर्म पाहून खटले मागे घेत आहे – कॉंग्रेस\nNext articleतर पाक स्टिरॉईड घेतलेला इराण – जॉन बोल्टन\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/other-news/page/3024/", "date_download": "2018-11-15T06:42:51Z", "digest": "sha1:FRGBACLTOT4YZBKVBEZI7766TF34B5XC", "length": 18532, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "इतर बातम्या | Saamana (सामना) | पृष्ठ 3024", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nगटारीसाठी तळीरामांची मुंबईबाहेर धूम\nसामना ऑनलाईन, मुंबई ‘जीएसटी’मुळे महागलेली हॉटेले, रिसॉर्ट, तेथील खाद्यपदार्थ याची पर्वा न करता आज गटारी साजरी करण्यासाठी तळीरामांनी मुंबईबाहेर धूम ठोकली. लोकलप्रमाणेच खासगी वाहने आणि...\nजोगेश्वरीत बेकरीची चिमणी कोसळून ३ कामगार ठार\nसामना ऑनलाईन, मुंबई जोगेश्वरी येथे शनिवारी रात्री एक मजली बेकरीची चिमणी कोसळून झालेल्या अपघातात तीन कामगार ठार तर दोघे जण जखमी झाले. हे कामगार रात्रीचे...\nजगाचा निरोप घेतानाच ‘तिने’ दिले इतरांना जीवनदान\nसामना ऑनलाईन, मुंबई जगाचा निरोप घेता घेता जळगावच्या संगीता महाजन यांनी इतरांना नवजीवन देऊन समाजासमोर आदर्श ठेवला. मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या संगीता यांच्यावर सर...\nगटारीच्या मस्तीचे सात बळी; कसारा, नेरळ, कर्जत, वासिंद, चौल येथे पर्यटक बुडाले\nसामना ऑनलाईन, ठाणे गटारीची मौजमस्ती करण्यासाठी धबधबे, नद्या आणि तलावांवर गेलेल्या सात पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. कसारा, नेरळ, कर्जत, वासिंद व अलिबाग तालुक्यातील चौल...\nदहशतवाद रोखण्यात मोदी शरीफ यांच्याही मागे\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली दहशतवादाला पोसणाऱया आणि त्याला खतपाणी घालणाऱया देशांची यादी अमेरिकेने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र...\nचिंब भिजा पण काळजीही घ्या \n<<डॉ. विजय दहिफळे>> पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आवडतो, पण या ऋतूत विशेष काळजी घेतल्यास आजार होणार नाहीत. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पाऊस...\nसामना ऑनलाईन,मुंबई घरात तयार होणाऱया मसाल्यामध्ये ओवा वापरला जातो. उचकी, ढेकर, कफ, पोटात वायू धरणे, छातीचे दुखणे, कीटकांवरील रोगांवर औषध म्हणून ओव्याचा वापर करणे फायदेशीर...\nरोमहर्षक सामन्यात हिंदुस्थान पराभूत, इंग्लंडने जिं��ला विश्वचषक\n लंडन लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर शेवटपर्यंत रंगलेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने हिंदुस्थानचा ९ धावांनी पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात २२९ धावांच्या...\n पुणे राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीतील (एनडीए) एका विद्यार्थ्याने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात...\nनातू हवा होता म्हणून आजीने जाळले नातीचे गुप्तांग\n चंदीगड हरियाणातील सिरसा जिल्ह्यामध्ये एका आजीनेच आपल्या ४ वर्षांच्या नातीचे गुप्तांग जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आरोपी आजीची तिसरी...\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/proposal-of-samantar-finally-goes-to-state-government-5955419.html", "date_download": "2018-11-15T05:56:38Z", "digest": "sha1:RFTTRBTDRQKD2G4K4YSLOUCSETPXGGC6", "length": 4733, "nlines": 51, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "proposal of samantar finally goes to state government | 'समांतर' प्रस्ताव अखेर राज्य शासनाकडे रवाना", "raw_content": "\n'समांतर' प्रस्ताव अखेर राज्य शासनाकडे रवाना\n४ सप्टेंबरला मनपा सभेने समांतर जलवाहिनी पुनरुज्जीवित करण्यासाठी त्याच कंपनीसोबत करार करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला. तो\nऔरंगाबाद- ४ सप्टेंबरला मनपा सभेने समांतर जलवाहिनी पुनरुज्���ीवित करण्यासाठी त्याच कंपनीसोबत करार करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला. तो सोमवारी (१० सप्टेंबर) राज्य शासनाकडे रवाना झाला आहे. तेथे आता कंपनीसोबत करावयाच्या कराराचा अंतिम मसुदा तयार केला जाईल. त्यानंतर तो मसुदा पुन्हा मान्यतेसाठी मनपाकडे येईल आणि त्यावर सहमती झाल्यानंतर ठेकेदार कंपनीशी नव्याने करार होईल. मगच समांतर प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकेल.\nप्रशासनाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रस्ताव सभेसमोर पाठवला होता. ४ सप्टेंबरपर्यंत सहा वेळा ही सभा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कारणांनी तहकूब झाली होती. मात्र अखेर ४ सप्टेंबरला प्रस्ताव मंजूर करून ५ सप्टेंबरला महापौर नंदकुमार घोडेले यांनी तो आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे पाठवला होता.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-tennis/rohan-bopanna-dropped-davis-cup-squad-22488", "date_download": "2018-11-15T07:14:48Z", "digest": "sha1:EKTCC6TIHWG75SXOAWI43FB6IRHZVS7C", "length": 15187, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rohan Bopanna dropped from Davis Cup squad डेव्हिस करंडक संघातून रोहन बोपण्णाला वगळले | eSakal", "raw_content": "\nडेव्हिस करंडक संघातून रोहन बोपण्णाला वगळले\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेला आणि दोन वेळचा ऑलिंपियन टेनिसपटू रोहन बोपण्णाला डेव्हिस करंडक संघातून वगळण्यात आले आहे. पुढील वर्षी पुणे येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी गुरुवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला.\nभारतीय टेनिस संघटनेच्या एस. पी. मिश्रा, रोहित राजपाल, नंदन बाळ, झीशान अली आणि सचिव हिरोन्मय चॅटर्जी यांनी हा संघ निवडला. गेल्या डेव्हिस करंडक लढतीत स्पेनच्या रॅफेल नदाल ���णि मार्क लोपेझ यांना झुंजविणाऱ्या लिअँडर पेस आणि साकेत मैनेनी या जोडीलाच दुहेरीत पसंती देण्यात आली आहे.\nनवी दिल्ली : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेला आणि दोन वेळचा ऑलिंपियन टेनिसपटू रोहन बोपण्णाला डेव्हिस करंडक संघातून वगळण्यात आले आहे. पुढील वर्षी पुणे येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी गुरुवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला.\nभारतीय टेनिस संघटनेच्या एस. पी. मिश्रा, रोहित राजपाल, नंदन बाळ, झीशान अली आणि सचिव हिरोन्मय चॅटर्जी यांनी हा संघ निवडला. गेल्या डेव्हिस करंडक लढतीत स्पेनच्या रॅफेल नदाल आणि मार्क लोपेझ यांना झुंजविणाऱ्या लिअँडर पेस आणि साकेत मैनेनी या जोडीलाच दुहेरीत पसंती देण्यात आली आहे.\nजागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये बोपण्णा 28, पेस 59 आणि मैनेनी तब्बल 210व्या स्थानावर असल्यामुळे बोपण्णाला वगळण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, निवड समितीने या निर्णयाचे समर्थन केले. मिश्रा म्हणाले, ''रोहनला घेतल्यास आम्हाला एकेरीतील तिसऱ्या खेळाडूची उणीव भासते. त्याचबरोबर पेस आणि बोपण्णा जेव्हा एकत्र खेळले, तेव्हा त्यांचा खेळ चांगला झालेला नाही. चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या लढतीचे उदाहरण आपल्या समोर आहे. त्याचवेळी रोहन आणि साकेत यांचीदेखील मोट बांधता येऊ शकत नाही.''\nबोपण्णाला वगळण्याच्या मुद्यावर अधिक ठळकपणे बोलताना मिश्रा म्हणाले, ''पेस अजून किती वर्षे खेळेल माहीत नाही. रोहनसमोर अजून खूप टेनिस खेळायचे बाकी आहे. त्यामुळे तो केव्हाही पुनरागमन करू शकतो. सोमदेवदेखील प्रदीर्घ काळ टेनिसपासून दूर आहे. त्यामुळे त्याचा विचार केला नाही. त्याने आदी स्पर्धात्मक पातळीवर आपले पुनरागमन सिद्ध करावे. त्यानंतर त्याचा विचार केला जाईल.''\nया लढतीसाठी युकी भांब्रीलादेखील पुनरागमनाची संधी देण्यात आली. त्यामुळे साहजिकच सुमीत नागल याला वगळण्यात आले. संघात युकी, साकेत आणि रामकुमार रामनाथन असे एकेरीतील तीन खेळाडू असतील. संघातील पाचवा खेळाडू म्हणून प्रज्ञेश गुणेश्‍वरन याला संधी देण्यात आली आहे.\nनिवड समितीने फेडरेशन करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ कायम ठेवला. अर्थात, तो संभाव्य असेल. या स्पर्धेतील आशिया-ओशियाना गट एकमधील सामन्यात भारत कझाकस्तानशी 6 फेब्रुवारीपासून खेळणार आहे. ही लढत अस्ताना येथे ��ोईल. संघ सानिया मिर्झा, अंकिता रैना, स्नेहादेवी रेड्डी, कामरान थंडी, रिया भाटिया, प्रार्थन ठोंबरे.\n‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले\nनागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी...\nलोणच्यातून मीठ काढणार कसं\nदोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं...\nसर्वसमावेशक लोकशाहीसाठी मुस्लिमांना आणि विविध अल्पमतातील राजकीय गटांना सामावणारे बहुमत घडविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराच्या पसंतीची दखल...\nदीप मुनीमला दुहेरी मुकुटाची संधी\nऔरंगाबाद : एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर (इएमएमटीसी) तर्फे आयोजित एमएसएलटीए-योनेक्‍स्‌ सनराईज्‌ इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस...\nविंबल्डन उपविजेता अँडरसनही आकर्षण\nपुणे - नववर्षात होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेत सहाव्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन हासुद्धा आकर्षण असेल. यंदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/prafulla-joshis-muktapeeth-article-15312", "date_download": "2018-11-15T07:29:17Z", "digest": "sha1:CMB43KEHAX4K5FBDGV6DD3LJVDHA4NRK", "length": 19194, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prafulla joshi's muktapeeth article फुटपाथवरचा मॉल | eSakal", "raw_content": "\nप्रफुल्ल जोशी (निवृत्त लेफ्टनंट कर्नल)\nशुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016\nकुणाकडे तरी भरपूर कपडे आहेत आणि त्यापासून वंचितही असंख्य कुणीतरी आहेत. जे वस्त्रहीन आहेत, त्यांच्यासाठी वस्त्रदान करायला हवे.\nशहर म्हटले की उंच उंच संकुले असतात आणि त्याच्या कुंपणाबाहेर झोपडपट्टीही लांबलचक पसरलेली दिसते. दोघेही एकमेकांवर अवलंबून असले तरी, प्रत्येक गोष्टीचे पैशांत रूपांतर केले, की दोघेही हे अवलंबणे विसरतात. पण, नुकतेच एका रविवारी वेगळे काहीतरी घडले. या दोन स्तरांमध्ये एक साकव तयार झाला. चारचाकीतून भरभरून सामान आले. त्यात लहान, किशोर वयातील मुलामुलींचे सर्व प्रकारचे फॅशनेबल कपडे होते.\nकुणाकडे तरी भरपूर कपडे आहेत आणि त्यापासून वंचितही असंख्य कुणीतरी आहेत. जे वस्त्रहीन आहेत, त्यांच्यासाठी वस्त्रदान करायला हवे.\nशहर म्हटले की उंच उंच संकुले असतात आणि त्याच्या कुंपणाबाहेर झोपडपट्टीही लांबलचक पसरलेली दिसते. दोघेही एकमेकांवर अवलंबून असले तरी, प्रत्येक गोष्टीचे पैशांत रूपांतर केले, की दोघेही हे अवलंबणे विसरतात. पण, नुकतेच एका रविवारी वेगळे काहीतरी घडले. या दोन स्तरांमध्ये एक साकव तयार झाला. चारचाकीतून भरभरून सामान आले. त्यात लहान, किशोर वयातील मुलामुलींचे सर्व प्रकारचे फॅशनेबल कपडे होते.\nजीन्स, पॅंन्टस्‌, बर्मुडा, सलवार कमीज, घागरा चोळी असे आकर्षक डिझाईनचे, रंगांचे कपडे होते. साधारण कोणत्याही मॉलमध्ये असेल अशी विविधता पण त्यातले नव्वद टक्के कपडे वापरलेले होते. बांधकाम सुरू असलेल्या एका गृह संकुलाजवळ आम्ही पोचलो. आदल्या दिवशी तेथे जाऊन आम्ही कपडे वाटपासाठी येणार आहोत हे कळवले होतेच. पादचारी मार्गावर आम्ही आमचा \"मॉल' थाटला. पाचेक मिनिटांतच गर्दी झाली. नवरा-बायको, त्यांच्या हाताला धरून किंवा कडेवरची मुले. आम्ही तोपर्यंत कपड्यांची वर्गवारी करून ठेवली होती. रांगेत या, आपल्याला बसणारेच कपडे फक्‍त घ्या, एकच संच घ्या, असे आम्ही वारंवार सांगत होतो; पण त्याकडे लक्ष कोणाचे होते पण त्यातले नव्वद टक्के कपडे वापरलेले होते. बांधकाम सुरू असलेल्या एका गृह संकुलाजवळ आम्ही पोचलो. आदल्या दिवशी तेथे जाऊन आम्ही कपडे वाटपासाठी येणार आहोत हे कळवले होतेच. पादचारी मार्गावर आम्ही आमचा \"मॉल' थाटला. पाचेक मिनिटांतच गर्दी झाली. नवरा-बायको, त्यांच्या हाताला धरून किंवा कडेवरची मुले. आम्ही तोपर्यंत कपड्यांची वर्गवारी करून ठेवली होती. रांगेत या, आपल्याला बसणारेच कपडे फक्‍त घ्या, एकच संच घ्या, असे आम्ही वारंवार सांगत होतो; पण त्याकडे लक्ष कोणाचे होते दिवाळी जवळ आलेली असताना नव्यासारखे, झुळझुळीत कपडे समोर आलेले, दिवाळीचा एक मोठा खर्च वाचणार होता. आत्ताच जे काही घेऊ शकतो ते घेऊन टाकूया. आम्ही ओरडत होतो, सांगत होतो. सबुरी धरा, आम्ही परत येऊ. पण परिणाम शून्य.\nआम्ही निमूट पाहात राहिलो होतो आता. अति श्रीमंतांनादेखील अजून अजूनची हाव सुटू शकत नाही, तेथे या मजुरांना कसे रागावणार आपण दिवाळीच्या खरेदीला गेलो तर कधी प्रत्येकी एकच कपडा घेऊन कधी येतो का आपण दिवाळीच्या खरेदीला गेलो तर कधी प्रत्येकी एकच कपडा घेऊन कधी येतो का एका घरातून लहान मुलांची खेळणी आली होती. आगगाडी, मोटार, बाहुल्या. ती खेळणी पाच मिनिटात उचलली गेली. नंतर माझ्या आसपास दहा-पंधरा मिनिटे एक छुटकुली रडत फेऱ्या घालत होती. बाबांचे बोट धरून. मी हिला काय पाहिजे असे विचारले. त्याने तिला खेळणे हवे आहे. आणि तिला ते कोणी देत नाही म्हणून ती रडत आहे असे सांगितले. आता खेळणे तर नव्हतेच. मी त्या माणसाला खिशातून एक नोट काढून दिली आणि आजच्या दिवसात तिला खेळणे आणून दे असे सांगितले. माझ्या डोळ्यासमोर त्या वेळेस माझा दुबईत असलेला खेळण्यांच्या राशीतला एकुलता एक नातू तरळला.\nसुमारे तास-दीड तास हे काम चालू होते. आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक. खाली वाकत होते, उभे रहात होतो. लहानग्यांसमोर ओणवे होत होतो, गुडघ्यावर बसत होतो, पण थकत नव्हतो. कारण वेळच नव्हता. शेवटी कपडे संपले. आम्ही एक दीर्घ श्‍वास सोडत पाण्याच्या बाटल्या उघडल्या. तात्पुरता बांधलेला साकव उचलला. या \"आम्ही'मध्ये मी, डॉक्‍टर लोवलेकर, स्नेहल पवार होतो. आणि कपडे गोळा करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता डॉक्‍टर शिवणकर यांनी. जास्तीत जास्त कपडे \"बावधन हास्य योग संघा'च्या सभासदांनी दिलेले होते. महत्त्वाचे योगदान बावधनचे गोरख दगडे यांचे होते. त्यांनी कपडे तर आणलेच होते; पण सोबत मदतनीसही आणले होते. त्यामुळे आमच्यावरचा ताण कमी झाला होता. आता ही बातमी दूरवर पोचली आहे. कोणाला तोपर्यंत मनात असूनही कपडे देता आले नाहीत, तर कोणाला आता कळले. त्यामुळे परत एकदा काम करायला आम्ही सज्ज आहोत. वस्त्रदानाची ही कल्पना माझ्या मनात साधारण दहाएक वर्षांपूर्वी आली. तेव्हापासून हा \"दिवाळी मॉल' चालू आहे. कुणाकडे तरी भरपूर कपडे आहेत आणि त्यापासून वंचितही असंख्य कुणीतरी आहेत. मी बांधकाम मजुरांवर लक्ष केंद्रित केले आहे. कारण बावधन परिसरात अजूनही बांधकामे सुरू आहेत. इतर कोणी दुसऱ्या कोणा वंचित गटासाठी हे करू शकतात. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एखादा दिवस \"वस्त्रदान दिवस' म्हणून जाहीर केला तर तो हळूहळू आपल्या राज्यात रुजेल. नंतर त्याचे अनुकरण इतर राज्यांत होईल आणि मग एके दिवशी त्याची दखल जग घेईल. ही बांधकाम मजुरांची मुले उद्याचे नागरिक आहेत. ती शाळेत न जाताच मोठी होणार आहेत. आताच निरक्षरांची संख्या पंचवीस टक्‍क्‍याच्या आसपास आहे. त्यात भरच पडत जाणार का आपण त्यांना साक्षरही करू शकत नाही का आपण त्यांना साक्षरही करू शकत नाही का आणि शिक्षणाबरोबरच त्यांच्यावर काही चांगले संस्कार होण्याची संधी त्यांना नाकारायची का\nनागपूर - राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\nनाशिक - शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात झालेल्या गोंधळामुळे गेल्या वर्षी शैक्षणिक संस्था \"व्हेंटिलेटर'वर आल्या होत्या. या शैक्षणिक वर्षातही असाच गोंधळ...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/NAT-GUJ-HDLN-video-of-doctor-goes-viral-5892737-NOR.html", "date_download": "2018-11-15T06:51:00Z", "digest": "sha1:6PADJUJD4X7FO4ILSORFECPJYI733S6B", "length": 5695, "nlines": 57, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "video of doctor goes viral | गुजरात : उपचारांच्या आडून डॉक्टरचे महिलांशी लैंगिक संबंध, 25 VIDEO व्हायरल", "raw_content": "\nगुजरात : उपचारांच्या आडून डॉक्टरचे महिलांशी लैंगिक संबंध, 25 VIDEO व्हायरल\nशहरातील अनगड गावात स्वतःचे क्लिनिक चालवणाऱ्या एका डॉक्टरचे लेडी पेशंट्ससोबत फिजिकल रिलेशनचे 25 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत\nडॉ. प्रतीक जोशी फरार आहे, त्याचे वडील म्हणाले, तो शहराबाहेर आहे.\nबडोदा - शहरातील अनगड गावात स्वतःचे क्लिनिक चालवणाऱ्या एका डॉक्टरचे लेडी पेशंट्ससोबत फिजिकल रिलेशनचे 25 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हा डॉक्टर चांगले उपचार करतो असे सांगत महिलांचे लैंगिक शोषण करत होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर डॉक्टर फरार आहे. अशी माहिती आहे, की कोणीतरी डॉक्टरचे स्टिंग करुन त्याचे काळेकृत्य उजेडात आणले आहे.\nबीएचएमएस डॉक्टर असलेला प्रतीक जोशी\n- बडोदा शहरातील गोत्री रोडवरील कृष्णा टाऊनशिपमध्ये राहातो. येथून जवळच असलेल्या अनगड गावात त्याचा दवाखाना आहे.\n- डॉ. जोशी त्याचा क्लिनिकमध्ये येणाऱ्या गरीब महिलांचे चांगल्या उपचारांच्या नावाखाली शोषण करत होता.\n- आतापर्यंतच्या माहितीनुसार डॉक्टरचे सहा महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले आहे. मात्र एकाही महिलेने डॉ. जोशी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही, त्यामुळे पोलिस या प्रकरणी काहीही बोलण्यास तयार नाही.\nमाझा मुलगा बाहेर गेलेला आहे- डॉ. जोशीचे वडील\n- डॉ. प्रतीक जोशी फरार झाल्यानंतर dainikbhaskar.com ने त्याच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली. डॉ. जोशीचे वडील म्हणाले, 'माझा मुलगा शहराबाहेर गेला आहे.'\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्र���न्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE", "date_download": "2018-11-15T06:26:52Z", "digest": "sha1:FONTGFWG6OEJVUTR5MK3EJEZGVYBWEYO", "length": 4806, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिप्रेम - विकिपीडिया", "raw_content": "\nविकी प्रेम मराठी विकिपीडिया वापरकर्ते आपापसांत सहकारी प्रेम आणि परस्पर समन्वय एक सर्वसाधारण आत्मा संदर्भात एक शब्द आहे. मराठीविकिपीडिअवर संपदांकार्य तर चालुस असते परंतु काही वेळ असं असले पाहिजे की एका दुसऱ्याला समझु वह एक दुसऱ्याचा अभिनंदन करू. विकिप्रेम हे विकिपीडियावर मानेजमेन्टची नवीन टेक्नीक कॉर्पोरेट सोसिअल रेस्पोन्सीबिलिटी टॉवर्ड्स एम्प्लॉयी आहे.प्रेम ही अंतरातमेची भावना आहे. आपण सर्व प्रेम जगात कायम राहावे वह विकिपीडियावर ही माणुसकीचा संदेश देणारे हे प्रकल्प आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१७ रोजी १४:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-godavari-gaurav-102091", "date_download": "2018-11-15T07:21:30Z", "digest": "sha1:4TGDWTMFWO2SDQQIFDFCE2GBLNVNGW7P", "length": 13953, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news godavari gaurav गोदावरी गौरव'द्वारे आज कृतज्ञतेचा नमस्कार | eSakal", "raw_content": "\nगोदावरी गौरव'द्वारे आज कृतज्ञतेचा नमस्कार\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nनाशिकः कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. 10) सायंकाळी सहाला रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल.\nनाशिकः कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. 10) सायंकाळी सहाला रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल.\nगोदावरी गौरव म्हणजे विशिष्ट क्षेत्र��त असामान्य कामगिरी करून समाजाचे सांस्कृतिक जीवन संपन्न करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी लोकसेवा, ज्ञान, शिल्प, संगीत, चित्रपट-नाट्य, तसेच साहस अशा सहा क्षेत्रांतील मान्यवरांना यंदाचा गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. 21 हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nपुरस्कारार्थींमध्ये मेळघाटमध्ये समाजसेवा करणारे डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे (लोकसेवा), मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान), ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट (चित्र-शिल्प), पं. सत्यशील देशपांडे (संगीत), ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (चित्रपट-नाट्य), मुंबईच्या कमला मिलमध्ये लागलेल्या आगीतून नागरिकांना वाचविणारे सुदर्शन शिंदे, महेश साबळे (साहस) यांचा समावेश आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले.\nआतापर्यंत 13 पुरस्कार सोहळे\nकविवर्य कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून 1992 पासून दर दोन वर्षांनी गोदावरी गौरव हे राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांना तात्यासाहेब \"कृतज्ञतेचा नमस्कार' असे संबोधत असत. पहिल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार, क्रीडापटू विजय हजारे, गंगूबाई हनगल, ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना गौरविण्यात आले होते. 1992 पासून आतापर्यंत 13 पुरस्कार सोहळे नाशिकला झाले आहेत. यात लोकसेवा, ज्ञान, चित्र-शिल्प, संगीत क्षेत्रातील 76 मान्यवरांना आतापर्यंत गौरविले आहे.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून च���त्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय...\nबछड्यांना शोधणार \"बोरिवली'चे पथक\nमुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Sudden-shotscricket-transformers-burn-event/", "date_download": "2018-11-15T06:29:55Z", "digest": "sha1:FUULOFIWHBNN72OFBXXXMCI4H3X4QZUP", "length": 7348, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " व्याापारी, नागरिकांच्या जीवाशी खेळ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › व्याापारी, नागरिकांच्या जीवाशी खेळ\nव्याापारी, नागरिकांच्या जीवाशी खेळ\nशहरातील कापड बाजार, सराफ बाजार, आडते बाजार, भिंगारवाला चौक, घासगल्ली, आडते बाजार, मोची गल्ली, येथे विद्युत रोहित्र रस्त्यावरच असल्याने, व्यापारी, तसेच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. या ठिकाणी अचानक शॉटसर्किट होऊन, रोहित्र जळण्याचे घटना होत आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांनी महावितरणकडे वारंवार तक्रार करुनही महावितरण अधिकारी जाणिवपूर्वंक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.\nकापड बाजार, घास गल्ली, मोची गल्ली, सराफ बाजार, आडते बाजार, परिसरात अनेक वस्त्रदालने, प्‍लॅस्टीक साहित्य, ताडपत्री, इलेट्रॉनिक उपकरणे, फुट वेअर, खाद्य पदार्थ, महिला प्रसाधने, सोने- चांदी आदी व्यवसायिकांची दुकाने आहेत. सणासुदीच्या दिवसात महिलासह नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात���र, या ठिकाणी रस्त्यावरच रोहित्र असून विजेच्या खांबावरील तारा अस्ताव्यस्त पसरलेल्या आहेत. या रोहित्रावर अधिक भार पडल्यास अचानक रोहित्र, तर कधी खांबावरुन ठिणग्या पडतात. तसेच काही दुकानातील विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे बाजारपेठेत व्यापार्‍यासह ग्राहकांना जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.\nमहावितरण ऐण सणासुदीच्या काळात तसेच पावसाळ्यात सायंकाळी वारंवार वीजपुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे बाजारात आलेल्या महिलांचे पर्स, गळ्यातील गंठण, पाकीट, सराफी दुकानातील सोने - चांदीची दागिने चोरीचे प्रमाण वाढले आहे. व्यापार्‍यासह ग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सराफ बाजारात रोहित्राची संख्या वाढविण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने खांबावरील तारांचे घर्षन होऊन बाजारात कायम वीज खंडीत होणे, खांबावर जाळ होणे, तसेच खांबावरुन पडलेल्या ठिणग्यामुळे रस्त्यावरील फेरीवाले तसेच अत्यावश्यक साहित्यांना आग लागणे, चोरी होणे, अशा घटना घडतात. रस्त्यात रोहित्र असल्याने वाहतुक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. उन्हाळ्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महावितरण बाबत नागरिकांच्या संतप्त आहेत.\nमहावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी खांबावरील तारा सुरक्षित करण्याची गरज आहे. तसेच अनेक भागात असणार्‍या खांबावर पथदिवे नाहित. त्यामुळे परिसरात आंधाराचे साम्राज्य असते. त्याचाच फायदा चोर उचलतात. त्यासाठी बाजारपेठेतील खांबावरील महापालिकेने त्वरीत पथदिवे बसवावेत. अशी व्यापार्‍यांची मागणी आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/In-three-months-it-is-necessary-to-complete-the-work-of-water-conservation-works-of-431-villages/", "date_download": "2018-11-15T06:38:58Z", "digest": "sha1:AYG4PVJXDOESLQR2J2UTKGBDN7AXHCWY", "length": 6398, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीन ���हिन्यांत ४३१ गावांमधील जलयुक्‍तची कामे पूर्ण करण्याची घाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › तीन महिन्यांत ४३१ गावांमधील जलयुक्‍तची कामे पूर्ण करण्याची घाई\nतीन महिन्यांत ४३१ गावांमधील जलयुक्‍तची कामे पूर्ण करण्याची घाई\nजलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत मराठवाड्यात यंदा निवडलेल्या दीड हजार गावांपैकी डिसेंबरअखेरपर्यंत साडेसहाशे गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत. तर साडेचारशे गावांमधील कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण होतील. उर्वरित साडेचारशे गावांमधील कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत यंत्रणांनी दिलेली आहे.\nमागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात दुष्काळाचे सावट नाही. त्यामुळे जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत हाती घेतलेल्या कामांचा विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकार्‍यांकडून होणारा पाठपुरावा कमी झालेला दिसून येत आहे. हिंगोली जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत जलयुक्‍तची कामे संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.\n2016-17 या वर्षात मराठवाड्यातील 1518 गावे निवडण्यात आलेली असून, या गावांतील 72 हजार कामांना मंजुरी मिळालेली असून 15 डिसेंबरपर्यंत 42,743 कामे पूर्ण तर 7641 कामे सध्या सुरू आहेत. या कामांवर 519 कोटी 27 लाख रुपये खर्च झाला आहे. 15 डिसेंबरपर्यंत यातील 647 गावांमधील कामे पूर्ण करण्यात यंत्रणांना यश आले आहे, तर 440 गावांमधील कामे ही 80 टक्के पूर्ण झाली असून, येत्या महिनाभरात ती कामे पूर्ण होतील.\nतर तब्बल 301 गावांतील कामे ही अर्ध्यावर आलेली आहेत. तर 130 गावांमध्ये कामांची गती खूपच संथ असल्याने या गावात 20-30 टक्क्यांपर्यंतच काम पूर्ण झाल्याची माहिती विभागीय आयुक्‍तालयातून मिळाली आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत 431 गावांमधील कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकार्‍यांची धडपड सुरू झाली आहे.\nमहाराजाकडून विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण\nमंडळ अधिकार्‍याला बजावली नोटीस\nतीन महिन्यांत ४३१ गावांमधील जलयुक्‍तची कामे पूर्ण करण्याची घाई\nविनापरवाना मांसविक्री करणार्‍या २० जणांना नोटिसा\nवैजापूर : ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वच्छतागृच नाही\nएसबीआयच्या पाच महिन्यांत १२ शाखा मर्ज\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Tirupati-Darshan-Tour-by-GTDC/", "date_download": "2018-11-15T06:10:16Z", "digest": "sha1:BE5PJZKI735ZWP5U3NPSZ4FJMTPHPY5R", "length": 8062, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘जीटीडीसी’तर्फे आता तिरूपती दर्शन सहल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘जीटीडीसी’तर्फे आता तिरूपती दर्शन सहल\n‘जीटीडीसी’तर्फे आता तिरूपती दर्शन सहल\nतिरुपती दर्शनासाठी उत्सुक असलेले स्थानिक गोवेकर आणि यात्रेकरूंना 2 जुलैपासून आरामात प्रवास करता येणार आहे. गोवा टुरिझम, गोवा पर्यटन विकास महामंडळाद्वारे (जीटीडीसी) प्रवाशांसाठी खास सुविधांचा समावेश असलेल्या पॅकेज टुर्सचे लाँच करत आहे.पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर व गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांच्या उपस्थितीत 2 जुलै रोजी तिरुपती बालाजी दर्शन सहल सेवा लाँच करण्यात येणार आहे.\nजीटीडीसी सीबर्ड ट्रॅव्हल्सच्या सहकार्याने दैनंदिन बससेवेचे गोवा ते तिरुपती आणि परतीच्या मार्गावर दोन दिवस व तीन रात्रींचे पॅकेज पुरवणार आहे. पर्यटनमंत्री आजगावकर म्हणाले की गोवा टुरिझम, गोवा पर्यटन विकास महामंडळाद्वारे तिरुपती येथे खास पॅकेज सहल सुरू करीत असल्यामुळे गोवेकरांची सोय होणार आहे. या सेवेला चांगले यश मिळेल.\nनीलेश काब्राल म्हणाले की तिरुपतीला भेट देऊ इच्छिणाऱया स्थानिकांकडून खास सेवा सुरू करण्याची मागणी बऱयाच दिवसांपासून होती. जीटीडीसीने परवडणाऱया किमतीत सहल तयार केली आहे. ज्यामध्ये आरामदायी प्रवास, दर्शन, वास्तव्य आणि इतर सोयींचा समावेश आहे.\nही सेवा लाँच झाल्यानंतर मल्टी एक्सेल व्होल्व्हो एसी सेमी स्लीपर कोच सेवा म्हापसापासून सुरू होईल. आणि पुढील मार्गावर पणजी, वेर्णा, मडगाव, कुंकळ्ळी, काणकोण येथून प्रवाशी घेत बेंगळुरमार्गे तिरुपतीला प्रस्थान करेल. बेंगळुरू येथे 12 तासांचा थांबा असेल. ज्यामध्ये यात्रेकरूंना स्थळदर्शन करता येईल किंवा राहण्याच्या सोयीचा अतिरिक्त पैसे भरून लाभ घेता येईल. या पॅकेजमध्ये प्राधान्य सेवा मिळणार असून त्यात तिरुमला येथे बालाजी दर्शनासाठी खास प्रवेश, प्रसाद तसेच तिरुमला येथे जाण्यासाठी अलामेलू मंगपुरा येथे पद्मावती देवीचे दर्शन यांचा समावेश असेल.\nचार हजार रुपये किंमतीच्या या प्रवासात एपीएसआरटीसीची तिरुपती ते तिरूमला लिंक कोच, गाईड आणि दर्शन तिकिटाचा समावेश असेल. यामध्ये एक मोफत नाश्ता आणि तिरुपती येथे दुपारच्या जेवणाचा समावेशही असेल.\nतिरुपती पॅकेज टुरचे तपशील\nम्हापसा येथून 6.30 वाजता प्रयाण. पणजी, वेर्णा, मडगाव, कुंकळ्ळी आणि काणकोण येथून प्रवासी घेणे. दुसऱया दिवशी सकाळी आठ वाजता बेंगळुरू येथे आगमन (पर्याय 12 तासांच्या थांब्यादरम्यान अतिरिक्त पैसे भरून सहल/ हॉटेलमध्ये राहण्याची सोय). 8.30 वाजता तिरुपतीसाठी प्रयाण होईल. दुसर्‍या दिवशी पहाटे 3.30 वाजता तिरुपती येथे आगमन, पद्मावती देवीच्या दर्शनासाठी प्रयाण. नाश्ता, भगवान बालाजी दर्शनासाठी तिरुमलासाठी प्रयाण. तिरुपतीला परत येणे, भोजन आणि हॉटेलवर परतणे. तिरुपतीवरून दुपारी तीन वाजता निघणे. बेंगळुरुमध्ये 8.30 वाजता आगमन, छोटी विश्रांती आणि रात्री 9.30 वाजता गोव्याकडे प्रयाण. दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता गोव्यात आगमन.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Leader-of-a-robber-gang-vilas-bade-arrested-in-kolhapur/", "date_download": "2018-11-15T06:10:28Z", "digest": "sha1:DKISM2N36VLOSJF2C5VVKUSCJWORMRLW", "length": 10264, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दरोडेखोर टोळीचा फरारी म्होरक्या जेरबंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दरोडेखोर टोळीचा फरारी म्होरक्या जेरबंद\nदरोडेखोर टोळीचा फरारी म्होरक्या जेरबंद\nबीड पोलिसांना हिसडा देऊन हातातील बेड्यासह धूम ठोकलेल्या आणि मराठवाडा, विदर्भात प्रचंड दहशत असलेल्या कुख्यात दरोडेखोर टोळीच्या म्होरक्याला येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणने सांगली फाट्यावर थरारक पाठलाग करून अटक केली. विलास महादेव बडे (वय 26, रा. चाटगाव, ता. माजलगाव, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. पुण्यासह अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात दोन डझनावर गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. ‘मोका’अंतर्गत अटक झालेली असताना त्याने पोलिसांना हिसडा देऊन पलायन केले होते.\nबडे याचे उचगाव (ता.करवीर) येथील मणेरमळा, पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा, तसेच कर्नाटकातील मुधोळ (जि. बागलकोट) जिल्ह्यात वास्तव्य होते, अशी माहिती निष्पन्‍न झाली आहे. संशयिताने स्थानिक गुंडांना हाताशी धरून पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटकात गुन्हे केले असावेत, असा संशय पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी व्यक्‍त केला.\nदोन डझनावर गंभीर गुन्हे\nभरदिवसा दरोड्यासह जबरी चोरी, ठकबाजीसह महामार्गावर निमआराम बस, आलिशान वाहने रोखून लूटमारी करणार्‍या बडे याच्या टोळीविरुद्ध मराठवाडा, विदर्भासह पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. बीड पोलिसांनी 2017 मध्ये टोळीचा छडा लावून म्होरक्या विलास बडे, त्याचा भाऊ गणेश बडे, बाळू पवारसह एका महिला साथीदाराला बेड्या ठोकल्या होत्या.\nबडे टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगाही उगारण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये धारूर (जि. बीड) पोलिसांनी चौकशीसाठी म्होरक्यासह साथीदारांना ताब्यात घेतले होते. मात्र, अधिकार्‍यासह पोलिसांना हिसडा देऊन विलास बडे बेड्यासह पसार झाला होता. त्याच्या अटकेसाठी महाराष्ट्र, कर्नाटकासह अन्य राज्यात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नव्हता.\nस्थानिक गुन्हे अन्वेषणचे सुनील इंगवले यांच्यासह सुनील कवळेकर, ओंकार परब, राम कांबळे, राजू आडूरकर यांना फरारी बडे याच्या वास्तव्याचा सुगावा लागला. उचगाव येथील मणेर मळ्यात पत्नी, दोन मुलांसह त्याचे वास्तव्य असल्याची खात्री झाली. पोलिसांनी सापळा रचला. पोलिस मागावर असतानाच त्याने वास्तव्याचे ठिकाण बदलले. कर्नाटकातील मुधोळ येथे काही दिवस ठाण मांडले.\nरविवारी पहाटेच्या सुमाराला संशयित उचगाव येथील खोलीवर आला. अगदी थोडा वेळ थांबून त्याने तेथून पलायनाचा बेत केला होता. घाईघाईत त्याने पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा गाठला. पहाटेची वेळ असल्याने फाट्यावर एस.टी. बसच्या प्रतीक्षेत तो थांबला होता. संश��� येऊ नये, म्हणून त्याने अन्य प्रवाशांच्या मागे दडण्याचा प्रयत्न केला. पोलिस पथकाने पाठलाग करीत चारही बाजूने सापळा रचला. पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच त्याने महामार्गावरून पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी महामार्गावर पाठलाग करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. शरीराने धडधाकट, उंचापुर्‍या संशयिताने त्यातूनही पोलिसांना हिसडा देण्याचा प्रयत्न केला.\nपोलिस अधीक्षकांनी केली चौकशी\nपोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी स्वत: संशयिताकडे चौकशी केली. टोळीने कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात गंभीर गुन्हे केले असावेत का याच्या चौकशीच्या सूचनाही त्यांनी पोलिस निरीक्षक सावंत यांना दिल्या.\nटोळीच्या म्होरक्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच, बीड येथील अधिकारी, कर्मचार्‍यांचे पथक येथे दाखल झाले आहे. पथकाने सकाळी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने दाद लागू दिली नाही. सायंकाळी संशयिताचा ताबा घेऊन पथक बीडला रवाना झाल्याचे सावंत यांनी सांगितले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Livestock-lost-three-lakhs-in-ten-years-in-the-kolhapur-district/", "date_download": "2018-11-15T06:13:02Z", "digest": "sha1:MX2NQFUCE75NHPZUZM3KCTZOV2ENQ6XE", "length": 6757, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात दहा वर्षांत पशुधन तीन लाखांनी घटले? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्यात दहा वर्षांत पशुधन तीन लाखांनी घटले\nजिल्ह्यात दहा वर्षांत पशुधन तीन लाखांनी घटले\nकोल्हापूर : नसिम सनदी\nगेल्या दहा वर्षांत 2007 आणि 2012 अशा दोनवेळा झालेल्या गणनेत जिल्ह्यातील पशुधनात तब्बल 3 लाख 9 हजार 548 इतकी घट झाल्याचे आढळून आले होते. 2007 ला 21 लाख 31 हजार 428 असणारे पशुधन 2012 साली कमी होऊन ते 18 लाख 21 हजार 880 पर्यंत खाली आले. गेल्या 5 वर्षांत यात आणखी घट झाल्याचा अंदाज पशुसंवर्धन विभागातील अधिकारी वर्तवत आहेत.\nजनावर संगोपनाचा वाढलेला खर��च व शासन धोरण याच्यासह नव्या पिढीची व्यवसायाकडे बघण्याची बदललेली मानसिकता याला कारणीभूत ठरली आहे. भरलेला गोठा हे ग्रामीण भागातील समृद्धीचे प्रतीक मानले जात होते; पण अलीकडे गावागावांतील चित्र बदलताना दिसत आहे.\nदर पाच वर्षांनी होणारी पशुगणना टॅबसारख्या अत्याधुनिक साधनाद्वारे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. तशा सूचना जिल्हा परिषदांना प्राप्त झाल्या. गणनेसाठी प्रगणक नेमले गेले, त्यांचे प्रशिक्षण झाले, टॅब मागणीचा आकडा पाठवण्यात आला. या घटनेला आता सहा महिने उलटून गेले आहेत, अजूनपर्यंत ना टॅब आले, ना पशुगणना सुरू झाली. जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग कधी आदेश येतील याच प्रतीक्षेत बसला आहे. यासंदर्भात कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने 20 वी पशुगणना होईल की नाही, यावरच आता शंका उपस्थित होत आहेत.\nही गणना यावेळी पारंपरिक पद्धतीने न होता अत्याधुनिक साधनाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हा परिषदेकडून प्रगणकांची नियुक्ती आणि टॅबच्या संख्येची माहिती मागवण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेने 450 टॅब लागतील, अशी मागणी कळवण्यात आली. एका कुटुंबामागे 6 रुपये असे प्रगणकांना मानधन देण्याचे मान्य करून या प्रगणकांना टॅबद्वारे गणना करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. याला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मागणीप्रमाणे अजूनही केंद्र सरकारकडून टॅबचा पुरवठा झालेला नाही. टॅबच नसल्याने गणनेचे कामही हाती घेण्यात आलेले नाही. सहा महिन्यांपासून हे काम पूर्णपणे ठप्प झाल्याने जिल्हा परिषद कधी आदेश येतील, याच्या प्रतीक्षेत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एच. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा दिला.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/loss-because-of-fire/", "date_download": "2018-11-15T06:08:38Z", "digest": "sha1:4NC6BXCYVFZGCR2KSA6PMISZWFSGOB56", "length": 6935, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिमणी -कावळ्याची झुंज; दोन झोपड्या खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › चिमणी -कावळ्याची झुंज; दोन झोपड्या खाक\nचिमणी -कावळ्याची झुंज; दोन झोपड्या खाक\nअंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत दोन झोपड्या जाळून खाक झाल्या तर तीन घरांचे अतोनात नुकसान झाले. विजेच्या तारांवरील चिमणी-कावळ्याच्या झुंजीमुळे स्पार्किंग झाल्याने ठिणग्या उडून झोपड्यांनी पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना गुरुवारी (दि.26)दुपारी घडली. हातोला गावाने वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेला आहे. गुरुवारी सकाळचे श्रमदान आटोपून लोक गावात आलेले होते. महिला घरांकडे गेल्या होत्या, तर पुरुष लोक गावातील मंदिरासमोर थांबले होते. त्याचवेळी दुपारी 12 वाजेच्या सुमारास झोपड्यांना आग लागली. वाळलेल्या कुडांमुळे आणि कडक उन्हामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.\nआग लागल्याचे लक्षात येताच झोपड्यातील आणि आजूबाजूच्या घरातील ग्रामस्थ बाहेर पळाल्याने जीवितहानी झाली नाही. श्रमदान करून आल्यामुळे सरपंच जयसिंग चव्हाण आणि बहुतांशी ग्रामस्थ गावातच होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माती आणि पाण्याच्या साह्याने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेर अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत सुंदर नागोराव पंडित आणि महादेव पिराजी दासूद या दोघांच्या झोपड्या पूर्णपणे जाळून भस्मसात झाल्या होत्या तर प्रभावती लिंबराज माने, विठ्ठल इराप्पा लोखंडे, छायाबाई विलास गायकवाड यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग लागल्याचे पाहताच झोपड्या शेजारच्या घरातील ग्रामस्थांनी भीतीने गॅस सिलिंडर घराबाहेर आणून टाकले. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी जरी टळली असली तरी पाच कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे दोन कुटुंबे तर अक्षरशः उघड्यावर आली आहेत.\nसदरील आग चिमणी-कावळ्याच्या झुंजीमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. झोपड्याजवळून गेलेल्या विजेच्या मुख्य तारांवर चिमणी आणि कावळ्याची झुंज सुरू होती. त्यामुळे हेलकावे खावून तारा एकमेकांना घासल्याने स्पार्किंग झाली आणि ठिणग्या उडून खाली वाळलेल्या ���वतावर पडल्या. आधीच उन्हामुळे तापलेल्या गवताने ठिणग्यामुळे लागलीच पेट घेतला आणि आग पसरून झोपड्यापर्यंत आली. तारांच्या स्पार्किंगमुळे दुर्घटनेस कारणीभूत ठरलेला कावळा देखील ठार झाला.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Womens-Judge-offensive-statement-against-advocates/", "date_download": "2018-11-15T06:08:53Z", "digest": "sha1:QIZPOTAHH6R3VOOSHP24YTCXXL3RTID7", "length": 5783, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिला न्यायाधीश, वकिलांविरुद्ध आक्षेपार्ह विधान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला न्यायाधीश, वकिलांविरुद्ध आक्षेपार्ह विधान\nमहिला न्यायाधीश, वकिलांविरुद्ध आक्षेपार्ह विधान\nमहिला न्यायाधिशासह वकिलांविरोधात फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान करुन खळबळ उडवून देणार्‍या सामाजिक कार्यकर्ते असलेल्या केतन कमलाकर तिरोडकर (53) या माजी पत्रकाराला गुरुवारी सायबर सेल पोलिसांनी अटक केली. त्यांना येथील स्थानिक न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.\nकेतन तिरोडकर यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस आयुक्तांच्या विरोधातही अशाच प्रकारे आक्षेपार्ह विधान केले होते. पत्रकार म्हणून काम करताना केतन तिरोडकर यांनी अनेक वादग्रस्त वृत्त देऊन खळबळ उडवून दिली होती. त्यांनी पत्रकारिता सोडून सामजिक कार्यकर्ते म्हणून कामाला सुरुवात केली. माहिती अधिकारातून अनेक वादग्रस्त प्रकरणे बाहेर काढून त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. अनेकदा त्यांच्या याचिकेमुळे राज्य सरकार अडचणीत आले होते. जुलै महिन्यांत एका प्रकरणात त्यांनी थेट एका महिला न्यायाधिशांसह महिला वकिलांविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह विधान करणारी पोस्ट अपलोड केली होती. या पोस्टवर अनेकांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त ���ेली होती. त्याची सायबर सेल पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती.\nमुख्यमंत्र्यांचा विरोधकांना धक्का : शिवसेनेलाही इशारा\n१९ हजार कोटी बँकांच्या खात्यात\nअभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पडतोय घाला\nबसची वाट पाहणार्‍या महिलेचा चेंबूरमध्ये झाड कोसळून मृत्यू\nमहिला न्यायाधीश, वकिलांविरुद्ध आक्षेपार्ह विधान\nअश्विनी बिद्रेप्रकरणी पोलिस निरीक्षक कुरुंदकर यांना अटक\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/In-Nashik-temperature-is-12-5-degrees-Celsius/", "date_download": "2018-11-15T06:41:57Z", "digest": "sha1:6UU6CLWQSNRME6O6I6PDSW6NQHT47AL5", "length": 4471, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकचा पारा स्थिर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकचा पारा स्थिर\nसलग दुसर्‍या दिवशी नाशिकमध्ये 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पारा स्थिर असला तरी नाशिककरांना हुडहुडी भरली असून, ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.\nगत दोन दिवसांपासून तापमानात सतत घट होत असून, रविवारी (दि. 26) नाशिकमध्ये 12.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. रात्री व पहाटेच्या सुमारास थंडीचा जोर अधिक आहे. दरम्यान, थंडीचा कडाका वाढल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपड्याची मदत घेत आहेत. चौकाचौकांमध्ये तसेच गल्लीबोळांमध्ये शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.\nगत आठडवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे पारा 19 अंशांपर्यंत पोहोचला होता. मात्र, आता पार्‍यात पुन्हा घसरण होऊ लागली आहे. येत्या काही दिवसांमध्ये तपमानात लक्षणीय घट होणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे.\nभक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन\nअध्यक्ष पदासाठी कोकाटे, कोकणी आघाडीवर\nजिल्हा बँकेचा काटेरी मुकुट कोण स्वीकारणार\nपोलीस कँटीन नव्या जागेत सुरू\nआरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाका\nअन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-Municipal-election-issue/", "date_download": "2018-11-15T06:37:00Z", "digest": "sha1:VRDCI24B7WXGJRVCQW7TJK2MO26PC5FF", "length": 5749, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘होऊ द्या खर्च’वर आता आयकरची नजर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘होऊ द्या खर्च’वर आता आयकरची नजर\n‘होऊ द्या खर्च’वर आता आयकरची नजर\nमहापालिका निवडणुकीतील ‘होऊ द्या खर्च’ अशा प्रथेला रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने काटेकोर नियोजन केले आहे. त्यासाठी स्वतंत्र आयकर निरीक्षकाची नियुक्‍ती केली आहे. मतदार आणि राजकीय पक्षांच्या होणार्‍या खर्चावर आयकरची करडी नजर असणार आहे.\nमहापालिका निवडणुकीची आचारसंहिता आठवडाभरात लागू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला निवडणुकीची पूर्वतयारी करण्याची सूचना केली आहे. मतदान केंद्रांची निश्चिती, एव्हीएम मशीनची तयारी, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसह आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.\nनिवडणूक काळात उमेदवार व राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रभावित करण्यासाठी आर्थिक बळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याच्या तक्रारी केल्या जातात. अनेक प्रभागात दिग्गज उमेदवार आमने-सामने असले तर पैशाचा चुराडा होत असतो. अशी चुरशीची लढत असलेल्या प्रभागातील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आयकर निरीक्षकांची नियुक्ती होणार आहे. या निरीक्षकांना ठराविक प्रभागातील विशिष्ट उमेदवारांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी दिली जाईल. प्रचार काळात भरारी पथकासह विविध यंत्रणांमार्फत संबंधित उमेदवाराबद्दलचे पुरावे गोळा केले जाणार आहेत.\nएका केंद्रात 800 मतदान\nनिवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रात सुमारे 750 ते 800 मतदार असावेत, अशा आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने महापालिकेने मतदान केंद्राची निश्चिती करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत. तेथे सर्व सुविधांचाही समावेश असावा. संवेदनशील व असंवेदनशील केंद्रांची यादी तयार करून त्यावर उपाययोजना आखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/an-epidemic-of-dis-entry-in-satara/", "date_download": "2018-11-15T06:21:17Z", "digest": "sha1:ZE2MM5WLYQ5S5H46BZ3DPEO6M22H5I3X", "length": 7035, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : खटाव तालुक्यासह भागात अतिसाराच्या साथीचे थैमान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : खटाव तालुक्यासह भागात अतिसाराच्या साथीचे थैमान\nसातारा : खटाव तालुक्यासह भागात अतिसाराच्या साथीचे थैमान\nखटाव तालुक्यातील लाडेगाव येथे गेल्या चार दिवसापासून अतिसाराच्या साथीने थैमान घातले असून सध्या तेथे घबराटीचे वातावरण पसरले आहे.आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सेवा देण्याचे काम तातडीने करण्यात आले आहे.\nआजपर्यंत सुमारे 18 रुग्णांनी आरोग्य उपकेंद्रात उपचार घेतले आहेत.अजूनही काही रुग्ण पुसेसावळी,वडुज व अन्य ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाण्याच्या अनियमित शुद्धीकरणामुळे रोग परिस्थिती उदभवली आहे असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस.आर. टकले व आरोग्य कर्मचारी गेले तीन दिवस लाडेगाव येथे ठाण मांडून आहेत या आरोग्य उपकेंद्रात रुग्ण सेवा घेण्यासाठी दाखल होत आहेत.\nयाबाबत माहिती देताना कृष्णत पाटील म्हणाले,गावातील दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथरोग उदभवली आहे.वैद्यकीय सेवा चांगल्या पद्धतीने मिळत आहे. दरम्यान,लाडेगावचे सरपंच संतोष कदम यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले,गावाला पाणी पुरवठा नेहमी शुद्ध व स्वच्छ असतो. उदभवलेल्या साथरोगाला आ���ा घालण्यासाठी तातडीने गावची पाणी पुरवठा विहीर व सार्वजनिक ठिकाणाचे पाण्याचे स्रोत यांची साफसफाई करून ग्रामस्थांना दिलासा देत आहोत. रुग्णांना आरोग्यसेवाही चांगल्या पद्धतीने मिळत आहे.\nसध्या परिस्थिती आटोक्यात आली आहे.नागरिकांनी घाबरून न जाता पाणी उकळून गार करून प्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.21 जानेवारीपासून जलसुरक्षकांशी समन्वय साधून पाण्याचे नमुने तपासून योग्य ती उपाययोजना केली जात आहे.\nआतापर्यंत सुधीर मारुती यादव (वय 35), संदीप सदाशिव यादव (वय 28), सुमन बाळासो राऊत ( वय50 ),वैशाली विठ्ठल दबडे (वय 32),पायल प्रकाश दबडे( वय23),विठ्ठल भीमराव दबडे(वय 40),शुभम प्रकाश दबडे ( वय20), मारुती रामचंद्र गायकवाड(वय32),अशोक वसंत गायकवाड(वय42), गंगाराम शंकर मदने( वय40), कमल मारुती घार्गे ( वय50), लिलाबाई शिवाजी घाडगे( वय65), पूजा रमेश उमापे( वय25), सुरज राजेंद्र गुरव( वय27),नितीन रामचंद्र गुरव( वय21),प्राजक्ता आबाजी यादव( वय15),गजराबाई गोपाळ थोरात(वय60),कृष्णा बाबूराव यादव( वय50)अशी उपचार घेतलेल्या रुग्णांची नावे आहेत.यातील 10 रुग्ण आज पुन्हा उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-shiv-jayanti-celebrate-in-new-york/", "date_download": "2018-11-15T06:22:30Z", "digest": "sha1:LBQVOR4PTF77NLNOZWL4OB4OT4K4WPHV", "length": 6428, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा जयघोष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा जयघोष\nन्यूयॉर्क येथील छत्रपती फाऊंडेशनच्यावतीने भारतीय दूतावासामध्ये अधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊन छत्रपतींचा जयघोष करण्यात आला.\nन्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासामध्ये झालेल्या या कार्यक्रमास कौन्सिल जनरल ऑफ इंडियाचे प्रतिनिधी के. डी. नायर यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्प��ार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद झेंडे यांनी करून छत्रपती फाऊंडेशनची भूमिका व कार्यप्रणालीची माहिती दिली.\nत्यानंतर अक्षय नाईक यांनी शिवचरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वप्निल खेडेकर यांनी शिवविचार, आधुनिक युगातील शिवाजी, छत्रपती फाऊंडेशन व युवकांमध्ये समन्वय या विषयांवर विचार व्यक्त केले.\nयाप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे नायर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वप्रथम न्यूयॉर्कमध्ये अधिकृतपणे साजरी होणे हा इतिहास आहे. छत्रपतींच्या जयंतीसाठी हे सभागृह नवयुवकांनी भरलेले असल्याबाबत कौतुक करून पुढील वर्षी शिवजयंती ही अधिक मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन दिले. यावेळी बोलताना दिलीप म्हस्के यांनी सर्व समतावादी चळवळीचे मूळ हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे यूएनमध्ये सामूहिकरित्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव करताना किशोर गोरे यांनी शिवजयंतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहास लिहिला जाईल त्यावेळी छत्रपती फाऊंडेशनचा उल्लेख करावाच लागेल, असे सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. सुप्रिया सुळे, विनायक मेटे, पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवजयंतीपर दिलेल्या संदेशची व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. या कार्यक्रमात छत्रपती फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/campaigning-human-screen-30566", "date_download": "2018-11-15T07:03:19Z", "digest": "sha1:WNWJCKOVIMFC5GYJR76LRKM7NR36BSYG", "length": 13982, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Campaigning for human screen प्रचारात मानवी स्क्रीन | eSakal", "raw_content": "\nरश्‍मी पाटील- सकाळ वृत्तसेवा\nमंगळवार, 14 फेब्रुवारी 2017\nकारवाईपासून वाचण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत बॅनरबाजी न करता मानवी स्क्रीन ठाण्यामध्ये फिरताना दिसत आहेत...\nठाणे - पालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सुरू असताना बॅनरबाजीवर कठोर कारवाई होत असल्यामुळे शहरात नाक्‍या-नाक्‍यांवर लागणारे बेकायदा होर्डिंग दिसेनासे झाले आहेत. निवडणूक म्हटली की, प्रचार गरजेचा ठरतो. उमेदवार या ना त्या मार्गाने प्रचार करण्याची खटपट करत आहेत. यंदा ठाण्यात डिजिटल प्रचारावर चांगलाच भर दिलेला दिसत आहे. अवाढव्य स्क्रीनपाठोपाठ आता मानवी स्क्रीनचा वापर सुरू झाला आहे.\nकारवाईच्या बडग्यापासून वाचण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत बॅनरबाजी न करता मानवी स्क्रीन ठाण्यामध्ये फिरताना दिसत आहेत.\nशहरात विविध मतदारसंघात फिरणाऱ्या या स्क्रीन नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहेत. परिसरात या स्क्रीन्स फिरू लागल्या की मतदार ‘हे काय नवीन’ असे म्हणत स्क्रीन पाहण्यासाठी क्षणभर थांबल्याशिवाय पुढे जात नाही. दीड बाय चार फूट असलेल्या या स्क्रीनवर मागील बाजूला पक्षाची निशाणी व त्याखाली उमेदवाराचे मोठे छायाचित्र लावले आहे. पुढच्या बाजूला स्क्रीनधारी व्यक्तीच्या डोक्‍याच्या वर असलेल्या छोट्या स्क्रीनवर त्या उमेदवाराची माहिती व कामाचा आढावा घेणारी माहिती अथवा चित्रफीत फिरत असते. ही स्क्रीन दप्तराप्रमाणे खांद्यावर लटकवून फिरवता येते. पैसे घेऊन काही तास प्रभागात नाक्‍या-नाक्‍यांवर संध्याकाळच्या वेळी फिरणाऱ्या या मानवी स्क्रीन एका चौकात १५ ते २० मिनिटे थांबल्यावर पुढील चौकात जाऊन थांबतात. अशा प्रकारे संध्याकाळी या फिरत्या स्क्रीनचा प्रचार जोरदार सुरू आहे. इतरांप्रमाणे स्क्रीन घेऊन चालता येत असल्याने त्याचा कुठेही, कुणाला अडथळा होत नाही. तसेच रात्रीच्या अंधारात चकाकणाऱ्या या स्क्रीन त्यावरील उमेदवार कोण हे पाहण्यास मतदारांना भाग पाडत आहेत.\nमानवी स्क्रीन म्हणजे दुकानावर लावल्या जाणाऱ्या लाईटच्या बोर्डप्रमाणे आहेत. फायबरपासून बनवलेल्या या स्क्रीन वजनाला हलक्‍या असल्याने त्या खांद्यावर सहज अडकवून फिरवता येतात. यामध्ये मोठ्या बॅटरी असतात किंवा काही स्क्रीन चार्जेबल आहेत. काही स्क्रीनमध्ये पुढच्���ा बाजूस मोबाईलप्रमाणे छोटे सॉफ्टवेअर देऊन स्क्रीनवर एखादी चित्रफीत रेकॉर्डिंग करून लावता येईल अशी सोय केलेली असते.\n- संदेश वायले, स्क्रीन विक्रेते.\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\nतलावांच्या किनाऱ्यावर तेलाचे तवंग\nठाणे - उत्तर भारतीय समाजाने केलेल्या छटपूजेच्या कार्यक्रमानंतर बुधवारी संपूर्ण उपवन तलावाच्या किनाऱ्यावर तेलाचा तवंग आढळून आला; तर मासुंदा, जेल...\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekventure.blogspot.com/2012/10/enjoying-beautiful-landscapes-at.html", "date_download": "2018-11-15T06:42:18Z", "digest": "sha1:3LLLWDYFD2GPBTUMWRNWEMQOR74GKOMX", "length": 7085, "nlines": 91, "source_domain": "trekventure.blogspot.com", "title": "माझी मुशाफिरी... A trekker's photodiary by Sandip Wadaskar: Enjoying The Beautiful Landscapes at Purandar", "raw_content": "\nशनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच\n(click her for previous part)मुल्हेर ची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारख...\nब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या \"12 जुन 2015\" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ ज...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे गेल्या आठवड्यातच अंधार...\n घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओ...\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकोयना (शिवसागर) जलाशय All the photos and content © Sandip Wadaskar कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीन...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nलोकप्रभा : १२ जुन २०१५\nलोकप्रभा : १९ डिसेंबर २०१४\nलोकप्रभा : २ मे २०१४\nलोकप्रभा : २५ डिसेंबर २०१५\nलोकप्रभा : ४ सप्टेंबर २०१५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/samajik-maharashtra/26985-patras-karan-ki-arwind-jagtap-granthali-buy-marathi-books-online-at-akshardhara.html", "date_download": "2018-11-15T06:49:27Z", "digest": "sha1:VOTUMTM5AHBPU7YCNHFP6VEUPJ5OBLVS", "length": 23130, "nlines": 583, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Patras Karan Ki by Arvind Jagtap zee marathi Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > सामाजिक>सामाजिक-महाराष्ट्र>Patras Karan Ki (पत्रास का��ण की)\nमुळात टीव्हीसाठी केलेलं लिखाण पुस्तकरुपात येणं ही तशी दुर्मिळ गोष्ट.त्यामुळे जरा साशंक होतो. पण”ग्रंथाली’ आणि ’झी मराठी’ चा बिझनेस हेड नीलेश मयेकर त्यांच्यामुळे हा पत्रांचा संग्रह पुस्तकरुपात येतोय.पत्र ही जोडणारी गोष्ट होती. इ-मेल वैयक्तिक गोष्ट आहे.इ-मेल वाईट आहे असं नाही.ती जवळीक, तो आपलेपणा इ-मेल मध्ये येऊ शकत नाही. म्हणून पत्रं खास आहेत.अजूनही.जी मांणसं भेटू शकत नाहीत,ज्यांच्याशी मनातलं बोलणं आपल्याला खूप आवश्यक वाटतं.अशा जवळच्या माणसांसाठी पत्र हेच माध्यम आहे. पत्र इतिहास होतात. पत्र संदर्भ होतात. पत्र लिहिणार्‍या माणसांच्या आयुष्याचा अभ्यास असतात. आपल्याला माहीत आहे की आपला खूप मोठा इतिहास आपल्याला पत्रांमुळे कळलाय.इतिहासातल्या खूप घटणांची संगती, पुरावे पत्रांनी दिलेत.\nSthalkal Akashvani (स्थळकाळ आकाशवाणी)\nPannashi Samajik Maharashtrachi (पन्नाशी सामाजिक महाराष्ट्राची)\nHindutvavicharachi phermandani (हिंदुत्वविचाराची फेरमांडणी)\nMumbaicha Annadata (मुंबईचा अन्नदाता)\nGood Morning. Namaste (गुड्मॉर्निंग.नमस्ते.)\nKhyatanam Itihaskar (ख्यातनाम इतिहासकार)\nLadhanaryanchya Mulakhati (लढणार्‍यांच्या मुलाखती)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/jayalalithaas-death-was-not-natural-29586", "date_download": "2018-11-15T07:27:09Z", "digest": "sha1:GL4JUAG35NXV7VOV5BRDBJ64S5FXX3Y6", "length": 14480, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jayalalithaa's death was not natural जयललिता यांना ढकलून दिल्यानेच त्या बेशुद्ध- पी. एच. पांडियन | eSakal", "raw_content": "\nजयललिता यां��ा ढकलून दिल्यानेच त्या बेशुद्ध- पी. एच. पांडियन\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nतमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत अण्णा द्रमुकचे ज्येष्ठ नेते पी. एच. पांडियन यांनी संशय व्यक्त केला आहे. जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी \"पोएस गार्डन' या त्यांच्या निवासस्थानी भांडण झाले होते. त्या वेळी जयललिता यांना ढकलून देण्यात आले, त्यातच त्या बेशुद्ध झाल्याचा आरोपही त्यांनी केला\nचेन्नई- तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत अण्णा द्रमुकचे ज्येष्ठ नेते पी. एच. पांडियन यांनी संशय व्यक्त केला आहे. जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी \"पोएस गार्डन' या त्यांच्या निवासस्थानी भांडण झाले होते. त्या वेळी जयललिता यांना ढकलून देण्यात आले, त्यातच त्या बेशुद्ध झाल्याचा आरोपही त्यांनी केला. शशिकला यांच्या मुख्यमंत्रिपदालाही त्यांनी विरोध केला आहे. पांडियन यांच्या आरोपामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.\nपांडियन हे विधानसभेचे माजी सभापती आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, \"\"जयललिता यांचा मृत्यू ही अनैसर्गिक घटना आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या घटनेचीही चौकशी करायला पाहिजे. 22 सप्टेंबर रोजी रात्री जयललिता यांच्या घरी शाब्दिक वाद झाला. जयललिता व शशिकला यांच्या कुटुंबीयात काही कारणावरून हा वाद झाला. त्या वेळी जयललिता यांना ढकलून देण्यात आले. त्यामुळे त्या खाली पडल्या आणि बेशुद्ध झाल्या. त्यामुळे त्यांना त्या रात्रीच अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.''\nते म्हणाले, \"\"जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या घटनाक्रमाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्या वेळी घरात उपस्थित असलेल्या व्यक्तीचींही चौकशी करावी. रुग्णालयाला कदाचित पेशंटची खासगी माहिती देण्यात अडचणी असतील; मात्र घरातील कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे स्वतःचा बचाव करू शकत नाही.''\nजयललिता यांचा मृत्यू झाल्याने आपण इतके दिवस शांत राहिलो. मात्र तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांतील घटना पाहिल्यानंतर मी अस्वस्थ झालो आणि त्यामुळे जयललिता यांच्या मृत्यूबाबत खरी माहिती सांगण्यास भाग पडल्याचे त्यांनी नमूद केले. जयललिता यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचे, तसेच चुकीचे उपचार झाले नसल्याचे स्पष��टीकरण कालच अपोलो रुग्णालय व सरकारने केले होते.\nशशिकला यांच्या मुख्यमंत्रिपदालाही पांडियन यांनी विरोध केला, ते म्हणाले, \"\"पक्षात शशिकला यांना कोणतेही स्थान नाही. त्यांची निवड पक्षाच्या नियमांविरुद्ध आहे. केवळ केडरच सरचिटणीसांची निवड करू शकते.''\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nआता ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी\nचंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव...\nमाधवरव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार\nमनमाड - कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड माधवरव गायकवाड आज अनंतात विलीन झाले. माधवरावांच्या पार्थिवावर मनमाडच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/aatpadi-sangli-news-7-megawatt-solar-power-generation-project-72137", "date_download": "2018-11-15T07:32:43Z", "digest": "sha1:3JJJADBTQE65NTXD5OHI4O5I6W25MQQA", "length": 13072, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "aatpadi sangli news 7 megawatt solar power generation project आटपाडीत सात मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प | eSakal", "raw_content": "\nआटपाडीत सात मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nसांगली - आटपाडी येथे सात मेगावॉट वीज निर्मिती करणारा सौरऊर्जा प्रकल्प उभारणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकल्पासाठी लागणारी ३८ हेक्‍टर जागा महानिर्मितीकडे हस्तांतरित करा, अशा मागणीचे पत्र महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना पाठवले आहे.\nसांगली - आटपाडी येथे सात मेगावॉट वीज निर्मिती करणारा सौरऊर्जा प्रकल्प उभारणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकल्पासाठी लागणारी ३८ हेक्‍टर जागा महानिर्मितीकडे हस्तांतरित करा, अशा मागणीचे पत्र महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना पाठवले आहे.\nमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून शेतकऱ्यांना माफक दरात व सोयीनुसार वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत आटपाडी येथे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित होता. त्यासाठी जागेची पाहणी झाली होती. शासनाकडे सध्या २४ हेक्‍टर जागा उपलब्ध आहे. अजून १४ हेक्‍टर जागा लागणार आहे. ती शेतकऱ्यांकडून भाडेकरारावर घ्यावी लागणार आहे. त्याची प्रक्रिया तातडीने सुरू करून ३८ हेक्‍टर क्षेत्र महानिर्मितीकडे द्यायचे आहे. पैकी शासकीय जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया आज सुरू करण्यात आली. शासकीय जमीन ३० वर्षांसाठी भाडेपट्टयाने द्यायची आहे. त्यासाठी एक रुपया नाममात्र भाडे असेल. आता शेतकऱ्यांकडून उर्वरित जमीन भाडेपट्टयाने घेण्यात येईल. त्याचा भाडेपट्टा बाजार दराप्रमाणे आकारला जाणार असल्याचे सांगण्यात आले.\nआटपाडी येथे वीज उपकेंद्रालगतची २६०५ गटक्रमांकाची जमीन यासाठी दिली जाणार आहे. यानिमित्ताने दुष्काळी टापूत मोठा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. याची वीज टेंभू योजनेसाठी वापरणे शक्‍य होणार आहे. कृषी पंपांना आवश्‍यकतेनुसार वीजपुरवठा होईल.\nअपहरणाच्या गुन्ह्यातील सहा जणांना ‘मोका’\nपुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वय��� (मोका) कारवाई केली...\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/prem01.html", "date_download": "2018-11-15T06:18:23Z", "digest": "sha1:2OYUMDT73PHN52S2NT2F456LVL7ZFZZH", "length": 5330, "nlines": 112, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "वेडा आहेस तू ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nकुण्या एका मैफिलीत, साद ऐकून फिरलो मागे\nपाहत राहिलो आणि पाहतच बसलो\nते कात टाकले��ं लावण्य रूप\nगुंतलो त्यातच , हरवलो .... सापडेनासाच झालो\nआली सर सर .. लांबून हाका मारत\nधड धड धड धड काळजाची\nआली आणि सरळ मिठीतच घुसली\nआह्ह ... हृद्यातच भिडली अन\nकानात म्हणाली \"वेडा आहेस तू ........\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-government-will-not-purchase-sugar-maharashtra-6973", "date_download": "2018-11-15T06:57:58Z", "digest": "sha1:YJAJUNWHI3JEORTIQMVXUIPVISE5DOOC", "length": 18759, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, government will not purchase sugar, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर खरेदीला शासनाची बगल\nसाखर खरेदीला शासनाची बगल\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nकोल्हापूर: साखरेचे घसरते दर स्थिर राहण्यासाठी राज्य शासनाने दहा लाख टन साखर खरेदी करण्याची घोषणा केली होती. आता या घोषणेला बगल मिळण्याची शक्यता आहे. याऐवजी शासनाने रेशनिंगसाठी ३२ रुपये किलोने थोड्या थोड्या प्रमाणात साखर कारखान्यांकडून खरेदी करावी, असा प्रस्ताव शासनापुढे मांडला जाण्याची शक्‍यता आहे. एकदम दहा लाख टन खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची तरतूद नसल्याने रेशनिंगसाठी लागणारी साखर खरेदी करण्याचा पर्याय सामोर आला आहे.\nकोल्हापूर: साखरेचे घसरते दर स्थिर राहण्यासाठी राज्य शासनाने दहा लाख टन साखर खरेदी करण्याची घोषणा केली होती. आता या घोषणेला बगल मिळण्याची शक्यता आहे. याऐवजी शासनाने रेशनिंगसाठी ३२ रुपये किलोने थोड्या थोड्या प्रमाणात साखर कारखान्यांकडून खरेदी करावी, असा प्रस्ताव शासनापुढे मांडला जाण्याची शक्‍यता आहे. एकदम दहा लाख टन खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडे निधी���ी तरतूद नसल्याने रेशनिंगसाठी लागणारी साखर खरेदी करण्याचा पर्याय सामोर आला आहे.\nमुख्यमंत्र्यांनी चार दिवसांपूर्वीच साखर उद्योगाच्या अडचणीबाबत उपाय सुचविण्यासाठी संबंधित मंत्री, सर्वपक्षीय नेते, कारखानदार, शासकीय अधिकारी, राज्य, केंद्राच्या साखर महासंघांचे पदाधिकारी यांची एकत्र ‘टास्क फोर्स’ (विशेष समिती) तयार केली आहे. या फोर्सने घेतलेल्या निर्णयाबाबत सरकार सकारात्मक विचार करून हा निर्णय तातडीने अमलात आणण्यासाठी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. यानुसार या टास्क फोर्सच्या बैठकीत शासनाने रेशनिंगसाठी साखर 32 रुपये किलोप्रमाणे खरेदी करावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. तो लवकरच शासनाकडे देण्यात येणार आहे.\nही होती सहकारमंत्र्यांची घोषणा\nफेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी साखरेचे घसरते दर स्थिर ठेवण्यासाठी राज्य शासन पहिल्यांदाच यात हस्तक्षेप करणार असल्याचे म्हटले होते. राज्यातील विविध कारखान्यांतून निर्माण होणारी सुमारे दहा लाख टन साखर शासन ३२०० रुपये हमीभावाप्रमाणे खरेदी करणार असल्याचे सांगितले होते. याबाबतचा प्रस्तावही साखर आयुक्तालयाने शासनाकडे पाठविला होता. प्रस्ताव पाठवून एक महिना होऊनही याबाबत निर्णय होत नसल्याने कारखानदार अस्वस्थ होते. अखेर एकदम खरेदी सध्या तरी शक्‍य नसल्याचाच सूर या टास्क फोर्समधील चर्चेत दिसून आला.\nदर स्थिर राहण्यासाठीच घोषणा\nसाखरेचा बाजार हा केंद्र व राज्य स्तरावरील साखरेच्या निर्णयावरही अवलंबून असतो. अनेकदा साखरेबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास त्याचा प्रभाव काही काळ बाजारावर राहून साखरेचे दर बाजारात वधारतात असा अनुभव आहे. किमान निर्णय जाहीर केल्यास दर वधारतील या भावनेतून शासनाने निधीची तरतूद नसतानाही ही घोषणा केली. या वेळी आयातशुल्क शंभर टक्के करण्याचीही घोषणा केंद्राने केल्यानंतर दोन्ही घोषणांचा तातडीचा परिणाम म्हणून साखरेच्या दरात आठवडाभर साखरेच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली. पण त्यानंतर साखरेची झालेली घसरगुंडी कायम आहे. अजूनही साखरेचा दर ३००० ते ३१०० रुपयांच्या आसपासच रेंगाळत आहे.\nमुख्यमंत्र्यांनी नेमलेली टास्क फोर्स ही दोन स्तरावर काम करणार आहे. राज्य शासनाला जे उपाय सुचवायचे असतील ते थेट सुचविले जातील. केंद्र स्तरावरच्या मागण्यांचे टिपण तयार करून ते केंद्राला सादर करण्यात येणार आहेत. नव्याने होणाऱ्या मागण्यांचे टिपण तयार करण्याचे काम सुरू असून, ते लवकरच केंद्राला देण्यात येणार असल्याचे टास्क फोर्समधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nसाखर सरकार सुभाष देशमुख हमीभाव\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताच��� उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/9658", "date_download": "2018-11-15T07:11:00Z", "digest": "sha1:ZK7S2COMLHG4GYOZATRCPCYJMZK56PBX", "length": 33907, "nlines": 215, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,different scheams of fertilisers management , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजना\nखत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजना\nखत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजना\nसोमवार, 25 जून 2018\nपीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. जमीन सुपीकता वाढविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. जमीन आरोग्य पत्रिका, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, पीक उत्पादनवाढ योजना, सेंद्रिय शेती योजना फायदेशीर ठरणाऱ्या आहेत.\nजमीन आरोग्यपत्रिका अभियान :\nपीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. जमीन सुपीकता वाढविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. जमीन आरोग्य पत्रिका, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, पीक उत्पादनवाढ योजना, सेंद्रिय शेती योजना फायदेशीर ठरणाऱ्या आहेत.\nजमी�� आरोग्यपत्रिका अभियान :\nमृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभागाच्या माध्यमातून जमिनीचा अभ्यास, विविध गुणधर्माची माहिती गोळा करून गावाचे मृद सर्वेक्षण नकाशे, अहवाल तयार करण्यात येतात. या आधारे भूमी उपयोगिता वर्गवारी पीक नियोजन आराखडा, पडीक जमिनी, कुरणे व जंगले यांची वर्गवारी, समस्यायुक्त जमिनीमध्ये सुधारणा आदी कामांचे नियोजन केले जाते.\nमृद चाचणी योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीच्या नमुन्याचे पृथक्करण करून प्रमुख पिकांसाठी अन्नद्रव्यांचे प्रमाण शोधून त्यांच्या आधारे निरनिराळ्या पिकांसाठी खतांच्या शिफारशी दिल्या जातात.\nराज्यातील सर्व शेतकरी या योजनेतून माती तपासणीसाठी पात्र आहेत. जमिनीची आरोग्यपत्रिका वितरण कार्यक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.\nकृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर नवीन तंत्रज्ञानाचे विविध प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. ही प्रात्यक्षिके जमीन आरोग्यपत्रिकेचा आधार घेऊन नियोजन करतात.\nशासकीय प्रयोगशाळातील माती नमुने तपासणीचे दर : सर्वसाधारण माती नमुना - ३५ रुपये, सूक्ष्म अन्नद्रव्ये माती नमुना - २०० रुपये, विशेष माती नमुना - २७५ रुपये, पाणी नमुना ५० रुपये\nकडधान्य उत्पादन कार्यक्रम :\nराज्यात कडधान्य उत्पादकता व क्षेत्रवाढीकरिता राबविण्यात येत असलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश जमिनीचा सुपीकता व उत्पादनक्षमता वाढविणे हा आहे.\nखरीप व रब्बी हंगामांत विविध घटकांसाठी शंभर टक्के अनुदान.\nकोकण विभाग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांचा या योजनेत समावेश.\nगळीतधान्य उत्पादन कार्यक्रम :\nकेंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजनेत विविध घटकांसोबतच गट प्रात्यक्षिके आणि सूक्ष्म अन्नद्रवांचा पुरवठा.\nसेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब :\nया घटकांतर्गत २०,००० रुपये प्रतिहेक्टर मापदंडानुसार ५० टक्के अथवा जास्तीत जास्त १०,००० रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे एका लाभार्थास जास्तीत जास्त चार हेक्टर मर्यादेपर्यंत एकूण तीन वर्षांसाठी अनुदान.\nरक्कम १०,००० रुपयांपैकी प्रथम वर्ष ४००० रुपये, द्वितीय व तृतीय वर्ष प्रत्येकी ३००० रुपये याप्रमाणे अनुदान. यामध्ये सेंद्रिय शेती पद्धतीच्या विविध घटकांना उदाः हिरवळीच्या खताचा वापर, गांडूळखत युनिटची उभारणी, जैविक कीटकनाशके व जैविक नियंत्रण घटक तयार करणे, जीवामृत, अमृतपाणी, बीजामृत, दशपर्णार्क, इ. सेंद्रिय द्रव्ये तयार करणे, ई. एम. द्रावणाचा वापर, कायनेटीक रिफाइंड फॉर्म्युलेशन द्रावणाचा वापर, नीलहरित शेवाळ / अझोला तयार करणे, जैविक खतांचा वापर, बायोडायनामिक उत्पादनांचा वापर इत्यादी तसेच रॉक फॉस्फेट, बोन मील, फिश मिल, वगैरे बाबींचा समावेश.\nसेंद्रिय शेती प्रमाणीकरण :\nही बाब प्रकल्प आधारित असून, सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाकरिता ५० हेक्टरचा समूह असणे आवश्यक.\nएकूण पाच लाख मर्यादेत अनुदान देय. त्यापैकी प्रथम व द्वितीय वर्ष प्रत्येकी रक्कम १५० लाख रुपये आणि तृतीय वर्षासाठी २०० लाख रु.अनुदान देय.\nगांडूळखत उत्पादन केंद्र/ शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादन :\nबांधकाम केलेल्या केंद्रासाठी प्रकल्पाचा मापदंड : ३० फूट बाय ४८ फूट बाय २५ फूट या आकाराचे बांधकाम केलेल्या केंद्राकरिता १,००,००० रुपये या खर्चाचे मापदंडापैकी ५० टक्के अनुदान बांधकामाचे प्रमाणानुसार देय.\n२) एचडीपीई गांडूळखत केंद्र :प्रतिकेंद्र एकूण ९६ चौरस फूट (१२ फूट बाय ४४ फूट बाय २ फूट) आकाराचे एचडीपीई गांडूळ केंद्रासाठी खर्चाचा मापदंड १६,००० रुपयांच्या ५० टक्के व जास्तीत जास्त ८,००० रुपये इतके अनुदान प्रमाणानुसार देय.\nयोजनेतील विविध बाबी :\nशेतकरी गट/समूह संघटनासाठी तांत्रिक मार्गदर्शन प्रशिक्षण आणि समूह संघटन ५० शेतकऱ्यांचा एक गट व प्रतिशेतकरी २०० रुपयेप्रमाणे अर्थसाह्य.\nयशस्वी सेंद्रिय शेतीवर क्षेत्रीय भेटीचे आयोजन, २०० रुपये प्रतिशेतकरी\nसहभागीता हमी प्रणालीअंतर्गत सेंद्रिय प्रमाणीकरण शपथविधी, प्रमाणीकरण गट नेत्याची निवड, ५० शेतकऱ्यांची तीन प्रशिक्षण : २०,००० रुपये प्रती प्रशिक्षणप्रमाणे अर्थसाह्य.\nगटनेत्यांच्या पीजीएस प्रमाणीकरणासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण, २०० रुपये प्रतिप्रवर्तक प्रतिदिन.\nमार्गदर्शकाचे तीनदिवसीय प्रशिक्षण २५० रुपये प्रतिप्रवर्तक प्रतिदिन.\nशेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी : १०० रुपये प्रतिशेतकरी.\nमाती नमुने तपासणी २१ नमुने प्रतिवर्ष प्रतिगट : १९० रुपये प्रतिनमुनानुसार अर्थसाह्य. सेंद्रिय निविष्ठांचा वापर करणे, पीक पद्धतीत बादल करणे, सेंद्रिय खत वापर करून क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आणणे, सदरचे अभिलेख जतन करण्यासाठी १०० र���पये प्रतिशेतकरी.\nशेतकऱ्यांच्या शेताची गट मार्गदर्शकामार्फत सेंद्रिय शेतीची तपासणी : ४०० रुपये प्रतितपासणी (३ तपासण्या प्रतिवर्ष)\nएनएबीएल प्रमाणित प्रयोग शाळेतून सेंद्रिय नमुन्यातील रसायनिक / विषयुक्त अंश तपासणी ः १०,००० रुपये प्रतिनमुना (८ नमुने प्रतिगट प्रतिवर्ष)\nसेंद्रिय प्रमाणिकरणाकरिता प्रशासकीय खर्च ः प्रथम वर्ष २६,१५० रूपये, द्वितीय वर्ष १६,९०० रुपये, तृतीय वर्ष १६,९०० रुपये देय.\nसाधारण शेतीचे सेंद्रिय शेतीमध्ये रुपांतर करण्यासाठी : १००० रुपये प्रतिएकर.\nसेंद्रिय बियाणे खरेदी, सेंद्रिय बीज रोपवाटिका उभारणी :५०० रुपये प्रतिएकर/ प्रतिवर्ष\nपारंपरिक पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा निर्मिती :बीजामृत, जीवमृत, बायोडायनॅमिक, सी.पी.पी. कंपोस्ट इ. कीडनाशके निर्मिती : १५०० रुपये प्रतियुनिट /प्रतिएकर.\nनत्र स्थिरीकरण करणाऱ्या पिकांची लागवड (गिरिपुष्प, सिसेबिनिया) : २००० रुपये प्रतिएकर.\nवनस्पती घटकांपासून अर्क/बायोडायनॅमिक तरल कीड रोधक / दशपर्णी पावडर निर्मिती युनिट उभारणे (निम केक व निम ऑइल) : १००० रुपये प्रतियुनिट प्रतिएकर.\nसेंद्रिय प्रमाणित द्रवरूपी सेंद्रिय खते खरेदी करणे, नत्र स्थिरीकरण करणारे घटक, स्फुरद, पालाश विरघळविणारी जिवाणू खते, सेंद्रिय प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी ः ५०० रुपये प्रतिएकर.\nसेंद्रिय प्रमाणित द्रवरूप निमयुक्त-करंज युक्त बायोडायनॅमिक कीडरोधक कीटकनाशके : ५०० रुपये प्रतिएकर.\nनिंबोळी अर्क, निंबोळी केकसाठी : ५०० रुपये प्रतिएकर.\nफॉस्फेट युक्त सेंद्रिय खत देण्यासाठी : १००० रुपये प्रतिएकर.\nगांडूळखत युनिट उभारणी (७ बाय ३ बाय १ फूट) प्रमाणे २ वाफे उभारून त्यावर सावली करणे व गांडूळ बीज सोडणे : ५,००० रुपये प्रतियुनिट.\nबायोडायनॅमिक सी.पी.पी. युनिट उभारणी : १००० रुपये प्रतियुनिटप्रमाणे एका प्रकल्पात २५ यूनिट उभारणे.\nविविध कृषी अवजारे भाड्याने घेण्यासाठी : १५,००० रुपये प्रतिवर्षनुसार तीन वर्षांसाठी अर्थसाह्य.\nसेंद्रिय उत्पादनासाठी पी.जी.एस. लोगो, पॅकिंग साहित्य, होलोग्राम इत्यादीसाठी ः २५०० रुपये प्रतिएकर.\nसेंद्रिय उत्पादित मालाची वाहतूक करण्यासाठी गटास कमीतकमी १.५ टन क्षमता असलेल्या चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी : १,२०,००० रुपये प्रतिगट अर्थसाह्य.\nसेंद्रिय शेती विक्री मेळावा आयोजित करण्यासाठी ��६,३३० रुपये प्रतिगट\nराष्ट्रीय फलोत्पादन अभियान (एनएचएम) :\nएकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी हेक्टरी तीनशे रुपये, ५० टक्के जास्तीत जास्त चार हेक्टरपर्यंत मर्यादित अनुदान.\nजैविक कीडनाशके निर्मिती प्रयोगशाळेसाठी प्रकल्प आधारित सार्वजनिक क्षेत्रासाठी शंभर टक्के, जास्तीत जास्त ९० लाख व खाजगी क्षेत्रासाठी ५० टक्के, जास्तीत जास्त रुपये ४५ लाख रुपये अर्थसाह्य. हे अर्थसाह्य बँक कर्जाशी निगडित आहे.\nऊती, पाने यामधील सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणी प्रयोगशाळेसाठी सार्वजनिक क्षेत्राला शंभर टक्के, किंवा जास्तीत २५ लाख व खासगी क्षेत्रासाठी ५० टक्के, जास्तीत जास्त १२.५० लाख रुपये अनुदान हे अनुदान बँक कर्जाशी निगडित आहे.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खर्चाचे मापदंड :\nयात दरवर्षी बदलत्या मजुरी दरानुसार मापदंड बदलतो.\nभू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग (गांडूळ खत प्रकल्प) : ११,५२० रुपये\nभू-संजीवनी व नाडेप कंपोस्टिंग : १०,७४६ रुपये\nया योजनेत भाग घेण्यासाठी लाभार्थ्यास सर्व प्रथम ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजूर म्हणून नोंदणीसाठी अर्ज करून जॉब कार्ड प्राप्त करून घ्यावे लागते. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे अर्ज करून कामाची मागणी करावी लागते. या नंतर ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सदर लाभार्थी व काम मंजूर करते. कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर लाभार्थी स्वत: व गावातील इतर मजूर काम करून काम पूर्ण करतात. या योजनेतील कुशल व मजुरीची रक्कम लाभार्थी व काम करणारे इतर मजूर यांचे बँक खात्यावर जमा होते.\nपरंपरागत कृषिविकास योजना :\nया योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गटनिर्मिती करून त्यांना साह्य करण्यात येते. यात एका शेतकऱ्यास एक एकर ते जास्तीस जास्त २.५० एकरपर्यंत लाभ देण्यात येतो. साधारण ५० एकराचे गट केले जातात. यात महिला, अनुसूचित जाती-जमाती यांना प्राधान्य दिले जाते.\nगटामध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्याने तीन वर्षे सेंद्रिय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक.\nरासायनिक कीटक नाशके, रासायनिक खते वापरणार नसल्याचे प्रतिज्ञा पत्र शेतकऱ्यांनी लिहून देणे बंधनकारक. तसेच त्याच्याकडे किमान दोन जनावरे असणे आवश्यक.\nलाभार्थाने दर वर्षी माती व पाणी तपासून घेणे बंधनकारक. यात ‘आत्मा` योजनेअंतर्गत गटसमूह/शेतकरी उत्पादक कंपनी यांना सहभागी होता येईल.\nयोजनेच्या माहितीसाठी : स्थानिक कृषी सहायक,\nमंडळ कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. कृषी विस्तार विभाग, पुणे.\n: ०२० - २५५१२८२५\nआरोग्य health शेती विभाग sections खत fertiliser कृषी विभाग agriculture department कडधान्य खरीप रब्बी हंगाम कोकण पूर रॉ संघटना unions गीत song वन forest अवजारे equipments साहित्य literature कर्ज रोजगार employment ग्रामपंचायत विकास\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातार�� : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2018-11-15T06:05:32Z", "digest": "sha1:JMARP6XAMKUUGOS352JIE5C6DVRREN46", "length": 7061, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईतील विद्यार्थी आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंबईतील विद्यार्थी आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम\nपुणे – मुंबईत कुर्ल्याजवळ झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक मंगळवारी विस्कळीत झाली. पुण्याहून मुंबईला पोहोचणाऱ्या गाड्या सुमारे तीन तास तर, मुंबईहून पुण्याला येणाऱ्या गाड्या तब्बल चार तासांनी पोहोचल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली.\nमुंबईहून पुण्याला निघालेल्या मुंबई-पुणे इंटरसिटी एक्‍स्प्रेस, डेक्‍कन एक्‍स्प्रेस, उद्यान एक्‍सप्रेस, कोयना एक्‍सप्रेस या गाड्या मंगळवारी दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान पोहोचल्या; तर पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्‍स्प्रेस आणि डेक्‍कन एक्‍स्प्रेस या गाड्या दुपारी दीडनंतर टप्प्याटप्प्याने मुंबईला पोहोचल्या. कुर्ल्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या अनेक मार्गांवरील सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. मुंबई-नाशिक मार्गावरील रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाल्याचे समजते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतीय प्राध्यापकांचा अमेरिकेत मोर्चा\nNext articleजामखेड आगारात प्रवाशांना उन्हात थांबण्याची वेळ\n‘ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली उपलब्ध करा’\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nपुणे महापौर श्री 2018 : अवधूत निगडे, नितिन म्हात्रे, गणेश आमुर्ले यांना विजेतेपद\nहॉटेल मालकाला नोकरांचा 10 लाखाचा गंडा\nमहामार्गावरील दुभाजकामधील फुलझाडांची स्थिती दयनीय\nपुणे विभागात अडिच हजार तलाठी पदे मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/52724", "date_download": "2018-11-15T06:58:01Z", "digest": "sha1:HOPTMDGPKMVP5S6ZNQK22EPMDUUHLIGG", "length": 7535, "nlines": 201, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माहिती हवी आहे--मराठ्यांची ९६ कुळे आणि पंच कुळे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माहिती हवी आहे--मराठ्यांची ९६ कुळे आणि पंच कुळे\nमाहिती हवी आहे--मराठ्यांची ९६ कुळे आणि पंच कुळे\nया बद्दल काहि इतीहास कोणाला माहिती आहे का.\nपंच कुळी मराठा कोन आहेत ९६ कुळी मराठा कोन आहेत ९६ कुळी मराठा कोन आहेत त्यांची आडनाव कायम तिच असतात का\nराज्याभाऊ, तुम्हाला एक खासमखास माहिती देते.\nसौजन्यः पैसा (ज्योती कामत) मायबोली.\nत्यांची आडनाव कायम तिच असतात\nत्यांची आडनाव कायम तिच असतात का\nमाझ्या माहितीप्रमाणे - नाही.\nनिदान महिलांची तरी लग्नानंतर आडनावे बदलतात\nपंच कुळी मराठा कोन आहेत\nपंच कुळी मराठा कोन आहेत\nराज्याभाऊ, मी जी लिंक दिलीय\nराज्याभाऊ, मी जी लिंक दिलीय त्यात पंचकुळी मराठ्यांची पण माहिती आहे.\nनीट खालपर्यंत वाचल्यास मिळेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Vidarbha/Drug-smugglers-to-crush-police-sub-inspector/", "date_download": "2018-11-15T06:04:20Z", "digest": "sha1:MGCWG4IHGJMO7ZK5S673RRNRF4IUTI2U", "length": 5678, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " दारू तस्करांनी पोलीस उपनिरीक्षकाला चिरडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › दारू तस्करांनी पोलीस उपनिरीक्षकाला चिरडले\nदारू तस्करांनी पोलीस उपनिरीक्षकाला चिरडले\nनागपूर : पुढारी ऑनलाईन\nराज्याचे वित्त, नियाजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाली होती. मात्र आज दारुबंदी असलेल्या चंद्रपूरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली असून अवैध दारुची वाहतूक करणाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षकाला चिरडले. उपचारादरम्यान त्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी ८ च्या सुमारास घडली.\nघटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चंद्रपूरमध्ये दारुबंदी असल्याने तेथे मोठ्याप्रमाणावर अवैध दारुची तस्करी होत असते. एका स्कॉर्पिओ गाडीतून अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याकडून नागभीड पोलिसांना मिळाली त्याप्रमाणे पोलीसांनी आज सकाळी मौशी-चोरगावजवळील गोसी खुर्द कालव्याजवळ सापळा रचला होता. स्कॉर्पिओ तेथे येताच पोलिसांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात पोलीस उपनिरीक्षक चिडे चिरडले गेले.\nगाडी थांबविण्यास सांगूनही स्कॉर्पिओ न थांबविल्याने पोलिसांनी तिचा पाठलाग केला. त्याचवेळी स्कॉर्पिओ गाडी पुढे जाणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. स्कॉर्पिओ आणि ट्रकचा अपघात झाल्याने गाडी थांबलेली पाहून पोलीस त्या गाडीकडे सरसावले, मात्र त्याचवेळी या तस्कराने प्रचंड वेगात गाडी पोलिसांच्या अंगावर घातली. यावेळी इतर पोलिस सावध असल्याने कोणालाही दुखापत झाले नाही मात्र या अपघातात चिडे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सहगलवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/1286__n-d-mahanor", "date_download": "2018-11-15T06:56:38Z", "digest": "sha1:3OWK47YY56SFC4QLQJM65NV7ATCJM3IV", "length": 18124, "nlines": 434, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "N D Mahanor - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nPavsali Kavita (पावसाळी कविता)\nRanatalya Kavita (रानातल्या कविता)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला ��िडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/6193-steve-smith-and-ball-tampering-scandal-updates-david-warner-steps-down-as-captain-of-sunrisers-hyderabad", "date_download": "2018-11-15T06:46:34Z", "digest": "sha1:7UODXMW4ASJJKB65NDL62743OCR4U7PN", "length": 4135, "nlines": 116, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "चेंडू छेडछाड प्रकऱणी स्मिथच्या अडचणीत वाढ - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचेंडू छेडछाड प्रकऱणी स्मिथच्या अडचणीत वाढ\nआफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूसोबत छेडछेड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या अडचणीत आता आणखी वाढ झालीय. या घटनेनं क्रिकेटविश्वात नाचक्की झाल्याने स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, कॅमरुन बँक्रॉफ्ट यांना आता शिक्षा ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आलाय.\nसध्या या तिघा खेळाडूंनाही ऑस्ट्रेलियात मायदेशी परत बोलवण्यात आलंय. पुढील 24 तासांत या तिघांची शिक्षा निश्चित करण्यात येईल, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी दिलीय.\nअखेर स्टीव्ह स्मिथने सोडलं ऑस्ट्रेलियन टीमचं कर्णधारपद\nस्मिथसह डेव्हिड वॉर्नरवर आजीवन बंदी \nहैदराबाद सनरायजर्सची राजस्थान रॉयल्सवर मात, शिखर धवनची झुंजार खेळी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/17-london", "date_download": "2018-11-15T05:58:27Z", "digest": "sha1:Z7BB63KG3NOO23GLERBXZ3O2QQADZBVD", "length": 2666, "nlines": 94, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "london - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#RoyalWedding: प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहाची लगीनघाई\nइरफान खान म्हणाला 'शुक्रिया जिंदगी'...\nउद्योगपती वियज मल्ल्याला लंडनमध्ये अटक आणि जामीन\nकर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळल्या\nछोटा शकीलकडून व्यापाऱ्याला 10 कोटींच्या खंडणीसाठी धमकी\nलंडनमधील भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये भीषण स्फोट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/2-killed-in-accident-at-belgaon/", "date_download": "2018-11-15T06:11:05Z", "digest": "sha1:6JJFNDUG5TLHT6FANIDTJMVXQCW3IOZK", "length": 4425, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लग्नाच्या वाढदिनीच काळाचा घाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › लग्नाच्या वाढदिनीच काळाचा घाला\nलग्नाच्या वाढदिनीच काळाचा घाला\nनात्यामधील लग्नसमारंभ आटोपून आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणार्‍या दोन तरुण अभियंत्यांचा शनिवारी (दि. 28) अपघाती मृत्यू झाला. देसूर क्रॉसजवळ रात्री 9 वाजता ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात समोरून येणार्‍या बसला दुचाकीची धडक बसल्याने हा अपघात घडला.\nप्रशांत रामा कोटगी (30, रा. भवानीनगर, बेळगाव) व प्रमोद विजय जाधव (27, रा. संभाजीनगर, वडगाव) अशी आहेत. प्रशांत व प्रमोद बेळगावमध्ये नातेवाईकांच्या लग्नसमारंभाला आले होते. प्रशांतच्या लग्नाचा वाढदिवस शनिवारी होता. तो साजरा करण्यासाठी ते लग्न समारंभ आटोपून प्रशांतची सासुरवाडी बरगाव (ता. खानापूर) येथे जात होते.\nघटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात झाली आहे. प्रशांत हा इलेक्ट्रिक अभियंता म्हणून पुण्यात सेवा बजावत होता. प्रवीण बेळगावातील खासगी कंपनीत होता.\nसरप्राईज गिफ्ट देण्याच्या उद्देशाने प्रशांत आणि प्रमोद बरगावला जात होते. वाढदिवस साजरा करण्यासाठी सोबत केक घेतला होता. अपघाताच्या ठिकाणी केक रक्ताच्या थारोळ्यात विखुरला होता. हे दृश्य पाहणार्‍यांचे डोळे पाणावले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/p-chidambaram-get-shocked-about-tea-coffee-price-at-chennai-airport-285510.html", "date_download": "2018-11-15T06:02:35Z", "digest": "sha1:F4X2M32QNOCMUE3KWVMTLAQQJAX3TOMV", "length": 13025, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विमानतळावर चहा-काॅफीचे भाव ऐकून पी.चिदंबरम यांना बसला धक्का", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nविमानतळावर चहा-काॅफीचे भाव ऐकून पी.चिदंबरम यांना बसला धक्का\nदेशातील वाढत्या महागाईमुळे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरमही हैराण झाले आहेत. चेन्नई विमानतळावरील चहा आणि कॉफीचे भाव ऐकून त्यांना धक्का बसला असून वाढत्या महागाईवर त्यांनी चिंता व्यक्त केलीय.\nचेन्नई, 26 मार्च : देशातील वाढत्या महागाईमुळे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरमही हैराण झाले आहेत. चेन्नई विमानतळावरील चहा आणि कॉफीचे भाव ऐकून त्यांना धक्का बसला असून वाढत्या महागाईवर त्यांनी चिंता व्यक्त केलीय. 'विमानतळावर चहाची किंमत १३५ रुपये आणि कॉफीची किंमत १८० रुपये असल्याचं पाहून मी घाबरून गेलो आहे. धास्तावलो आहे. कदाचित मी आउटडेटेडही झालो असेल,' असं टि्वट चिदंबरम यांनी केलं. दरम्यान त्यांच्या या ट्विटमुळे त्यांना ट्विटरवर बरेच विचित्र रिप्लाय मिळाले आहेत.\n'चेन्नई विमानतळावर मी चहाची ऑर्डर दिली होती. गरम पाणी आणि टी बॅग मला देण्यात आली. त्याची किंमत होती १३५ रुपये. भयंकर आहे. मी चहा घेण्यास नकार दिला. मी बरोबर आहे की चुकीचा,' असं चिदंबरम यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.\nत्यानंतर त्यांनी आणखी एक टि्वट केलं. 'विमानतळावर कॉफीची किंमत १८० रुपये आहे. मी विचारलं, 'कोण घेतं ही कॉफी'. तर उत्तर होतं, 'बरेच लोक.' खरंच मी आऊटडेटेड झालोय का,' असा सवालही त्यांनी केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: airportcostlyp chidambaramteaअर्थमंत्रीकाॅफीचहापी चिंदबरमविमानतळ\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/jitu-jagtap/", "date_download": "2018-11-15T06:01:42Z", "digest": "sha1:7SB4BRUY7IV53EVIOQAN7EFVFL56C7F5", "length": 8967, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jitu Jagtap- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर ���िंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nजीतू जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे कोण आहेत आरोपी दीपक मानकर \nदीपक मानकर नेमके कोण आहेत ते यांच्यावर आतापर्यंत कोण कोणत्या प्रकरणात गुन्हे दाखल झालेयत पाहुयात...\nजीतू जगताप आत्महत्ये प्रकरणातील आरोपी दीपक मानकरांवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल\nजीतू जगताप आत्महत्ये प्रकरणी दीपक मानकर पुन्हा गोत्यात \nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-11-15T06:32:25Z", "digest": "sha1:KFIYM7Q7SGS26B2LBQ2OE4DIX25Q6LQK", "length": 6069, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:महाराष्ट्र राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nराजधानी: मुंबई उपराजधानी: नागपूर\nहा साचा कोसळलेल्या स्थितीत (collapsed) दाखवण्यासाठी हे वापरा: {{महाराष्ट्र राज्य|state=collapsed}}\nहा साचा पूर्ण उघडलेल्या स्थितीत (expanded) दाखवण्यासाठी हे वापरा: {{महाराष्ट्र राज्य|state=expanded}}\nजर साचा लावलेल्या पानावर ह्यासारखा दुसरा साचा असेल तर हा साचा कोसळलेल्या स्थितीत दाखवण्यासाठी हे वापरा: {{महाराष्ट्र राज्य|state=autocollapse}}\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanskrutsanwad-news/religion-in-indian-constitution-1335337/", "date_download": "2018-11-15T06:34:00Z", "digest": "sha1:AOEQ5EF6GL5J5LT6HVLMSYCNT3HGDHR4", "length": 30309, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "religion in indian Constitution | ‘धर्मा’चा राज्यघटनेतील अर्थ काय? | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\n‘धर्मा’चा राज्यघटनेतील अर्थ काय\n‘धर्मा’चा राज्यघटनेतील अर्थ काय\nभारतात धर्म ही संकल्पना मानवी जीवनाइतकी व्यापक मानली जाते.\nधर्मग्रंथांनी, ऋषिमुनींनी वा धर्मप्रणेत्यांनी सांगितलेल्या ‘धर्मा’वर राज्यघटनेने कायदा-सुव्यवस्था, नीतिमूल्ये आणि आरोग्य अशी बंधनेच केवळ घातली नाहीत; समाजाला नव्या, आधुनिक व मानवी नीतितत्त्वांचे, मूल्यांचे अधिष्ठानही आपल्या राज्यघटनेने देऊ केले.. ही नीतिमूल्ये राज्यघटनेत अनेक ठिकाणी आढळतील..\nआजकाल भारतात सर्वाधिक चर्चा व विवाद होणारा विषय म्हणजे ‘सेक्युलॅरिझम’ होय. निवडणुकीत मते मागण्याची बाब असो, पक्षांची आघाडी करण्याची गोष्ट असो किंवा एखाद्याला पुरोगामी वा प्रतिगामी ठरविण्याचा प्रश्न असो- यासाठी कोण ‘सेक्युलर’ आहे नि कोण नाही ही कसोटी लावली जाते. १९७३ ला ‘केशवानंद भारती’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ‘सेक्युलॅरिझम’ हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अभिरचनेचा भाग होय, असा निकाल दिल्यानंतर व १९७६ ला घटनेच्या उद्देशपत्रिकेत दुरुस्ती करून त्यात ‘सेक्युलर’ शब्दाचा अंतर्भाव क���ल्यानंतर या संज्ञेची देशभर जोरदार चर्चा सुरू झाली. जणू काय तोपर्यंत भारत हे सेक्युलर राज्यच नव्हते व या दुरुस्तीमुळे आता ते तसे झाले आहे असा प्रचार सुरू झाला. हिंदुवाद्यांनी आक्षेप घेतला, की ‘भारताला सेक्युलर घोषित करून या देशाच्या आत्म्यावरच घाव घालण्यात आला आहे.. राज्य हे केवळ धर्मराज्यच असू शकते.’ मुस्लीमवाद्यांनी सेक्युलॅरिझम ही इस्लामविरोधी संकल्पना ठरवून तीवर कठोर प्रहार केले. परंतु जेव्हा न्यायालयाचे निर्णय व शासनाच्या भूमिकेमुळे सेक्युलॅरिझम मानणे अपरिहार्य असल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी त्याचा, पण स्वत:चा अर्थ लावून, स्वीकार केला. भारत प्राचीन काळापासून सेक्युलरच आहे; हिंदुराज्य सेक्युलरच असते; आम्हीच खरे सेक्युलर आहोत, अशी हिंदुवाद्यांनी भूमिका घेतली. मुस्लीमवाद्यांनी ‘सेक्युलॅरिझम म्हणजे इस्लाम धर्म पाळण्याचे व प्रचार करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य’, असा अर्थ घेऊन त्याचा स्वीकार केला. तेव्हा आता भारतात सर्वच जण सेक्युलर झाले आहेत, सेक्युलॅरिझमला विरोध संपलेला आहे. फक्त वाद एवढाच राहिला आहे, की सेक्युलॅरिझम म्हणजे काय\n‘घटनेत १९७६ पूर्वी ‘सेक्युलर’ शब्दच नव्हता’ हा गाढ गैरसमज भारतातील अनेक विद्वानांत व विचारवंतांत प्रचलित आहे. वस्तुत: तो घटनेच्या पहिल्या दिवसापासून कलम २५ मध्ये समाविष्ट आहे व त्यात त्याचा स्पष्ट अर्थही आलेला आहे. नंतर घटनादुरुस्ती करून उद्देशपत्रिकेत तो आणला गेला, पण त्यात त्याचा अर्थ आलेला नाही. या दुरुस्तीमुळे घटनेच्या मूळ सेक्युलरत्वात काहीही वाढ झालेली नाही. हा शब्द घटनेत मुळापासूनच आहे हे लक्षात घेऊन त्याचा अन्वयार्थ न लावता प्रत्येक जण स्वत:च्या विचारानुसार व मनाने त्याचा अर्थ काढू लागला. त्यातून मग सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता, धर्मातीतता, धर्मसहिष्णुता, संप्रदायनिरपेक्षता, निधर्मिता, राज्य-धर्म फारकत, इहवाद असे विविध अर्थ काढले गेले. तो काढताना कलम २५ मधील ‘सेक्युलर’ व ‘धर्म’ या संज्ञांची दखल घेऊन त्यांचा कायदेशीर अन्वयार्थ लावला गेला नाही.\nराज्य व धर्म यांचे परस्परसंबंध कसे असावेत यातून सेक्युलॅरिझमची संकल्पना उदयास आली आहे. राज्याचे धर्माविषयी धोरण कोणते असावे नागरिकांना धर्मस्वातंत्र्य किती असावे नागरिकांना धर्मस्वातंत्र्य किती असावे राज्या���े धर्मात हस्तक्षेप करावा काय व किती करावा राज्याने धर्मात हस्तक्षेप करावा काय व किती करावा अशा स्वरूपाचे प्रश्न या धोरणात येतात.\nयात वादाच्या गाभ्याचा मुद्दा ‘धर्म’ याचा अर्थ काय हा आहे. भारतात धर्म ही संकल्पना मानवी जीवनाइतकी व्यापक मानली जाते. धर्म म्हणजे सत्य, सदाचार, प्रेम, कर्तव्य, परोपकार, न्याय, मानवता; त्याचप्रमाणे अस्पृश्यता, जातिभेद, गोपूजा, जिहाद हेही धर्मच. ‘समाजाची धारणा करतो तो धर्म’ अशी महाभारतात व्याख्या आहे. धारणा म्हणजे ऐक्य, कल्याण, संगोपन, संवर्धन. पण धारणा कशाने होते ते ठरवणार कोण होत नसेल तर तो धर्म बदलणार कोण हे या व्याख्येत आलेले नाही. महाभारताला अभिप्रेत असणारा याचा अर्थ त्यात (व वेदादी धर्मग्रंथांत) जो धर्म सांगितला आहे तो पाळा म्हणजे धारणा होऊन जाईल इतकाच आहे. धर्म आधीच ऋषिमुनींनी वा प्रेषितांनी सांगून ठेवलेला आहे. ‘दीन’प्रमाणे वागा, तुमचे कल्याण होईल असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा त्याचा अर्थ कुराण-हदीसमध्ये सांगितलेला इस्लाम असा असतो. तेव्हा धर्माचा प्रचलित अर्थ धर्मग्रंथात सांगितलेला धर्म असा आहे. अशा अर्थाच्या धर्माचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे, असे समजायचे काय हे या व्याख्येत आलेले नाही. महाभारताला अभिप्रेत असणारा याचा अर्थ त्यात (व वेदादी धर्मग्रंथांत) जो धर्म सांगितला आहे तो पाळा म्हणजे धारणा होऊन जाईल इतकाच आहे. धर्म आधीच ऋषिमुनींनी वा प्रेषितांनी सांगून ठेवलेला आहे. ‘दीन’प्रमाणे वागा, तुमचे कल्याण होईल असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा त्याचा अर्थ कुराण-हदीसमध्ये सांगितलेला इस्लाम असा असतो. तेव्हा धर्माचा प्रचलित अर्थ धर्मग्रंथात सांगितलेला धर्म असा आहे. अशा अर्थाच्या धर्माचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे, असे समजायचे काय असे झाल्यास राज्यघटनेच्या जागी धर्मग्रंथांची प्रतिष्ठापना करावी लागेल.\nतेव्हा ‘धर्मा’चा अर्थ कोणता धर्मग्रंथ, धर्मगुरू, राजकीय नेता वा विचारवंत सांगू शकणार नाही, तर ते स्वातंत्र्य प्रदान करणारी व सर्वाना समानतेने लागू व मान्य असणारी राज्यघटनाच सांगू शकते. तो घटनेतच पाहावा लागेल आणि तो तीत स्पष्टपणे अभिव्यक्त झाला आहे. घटनेत मूलभूत हक्कांच्या विभागात धर्मस्वातंत्र्यासंबंधात २५ ते ३० ही सहा कलमे आली आहेत. त्यातील पहिल्या कलमात तो व्यक्त झाला आहे. त्���ात दोन उपकलमे असून, २५ (१) मध्ये म्हटले आहे; ‘कायदा-सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य व घटनेतील (इतरांचे) मूलभूत हक्क यांच्या अधीन राहून सदसद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्म मुक्तपणे पाळण्याचा, आचरण्याचा व त्याचा प्रचार करण्याचा सर्वाना समान हक्क राहील.’ घटना इंग्रजीत असून, त्यात ‘धर्मा’साठी ‘रिलीजन’ असा शब्द आला आहे. या ‘रिलीजन’चा अर्थ नंतर पाहू. तूर्त त्याचा अर्थ प्रचलित असणारा धर्म (म्हणजे धर्मग्रंथीय धर्म) असा मानू. धर्म पाळण्यासाठी वरील उपकलमात ज्या चार अटी घालण्यात आल्या आहेत, त्या नीट समजून घेऊ.\nपहिल्या अटीनुसार कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर धर्म पाळता येणार नाही. अर्थात, हे ठरविण्याचे अधिकार राज्याला (पोलिसांना) आहेत. या कारणावरून राज्य धार्मिक मिरवणुकीस प्रतिबंध करू शकते. दुसरी अट नीतिमत्तेच्या वा नीतिमूल्यांच्या अधीन राहून धर्म पाळण्याची. नीतिमूल्ये म्हणजे एका माणसाने दुसऱ्याशी कसे वागावे याविषयीची तत्त्वे, नियम वा शिष्टाचार. ती कोणी ठरवायची आतापर्यंत ती धर्म ठरवीत होता. स्त्री-पुरुषसंबंध, सामाजिक नीतिनियम, चांगले काय- वाईट काय, नैतिक व अनैतिक कशास म्हणावे- हे सारे धर्माच्या अधिकारात होते. कलम २५ (१) अनुसार घटनेने हा नीतिमूल्ये ठरविण्याचा धर्माचा अधिकार काढून घेतलेला आहे. आता आपल्याला पाळायची नीतिमूल्ये घटनेला मान्य व अभिप्रेत असणारी होत, धर्मातली नव्हेत. अर्थात धर्मातील चांगली नीतिमूल्ये घटनेने स्वीकारलेलीच आहेत. ती आता धर्माची राहिली नाहीत. ‘नीतिमूल्यांच्या अधीन राहून धर्म पाळा’, याचा अर्थ ‘धर्मात सांगितलेल्या नीतिमूल्यांच्या अधीन राहून धर्म पाळा’ असा घेता येणार नाही. तसे बोलणे परस्परविरोधी व निर्थक ठरेल. राज्यघटनेची उद्देशपत्रिका (सरनामा) म्हणजे नव्या नीतिमूल्यांची उद्घोषणाच होय. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक- आर्थिक- राजकीय- न्याय, लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, सार्वभौमत्व – ही घटनेने उद्घोषित केलेली काही पायाभूत नीतिमूल्ये होत. तसेच मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये विभागात आणखी किती तरी मूल्यांचा उल्लेख आहे. सर्व राज्यघटनाच मूल्यांचा खजिना आहे. जुन्या धर्माधारित नीतिमूल्यांच्या ऐवजी ही नवी आधुनिक, मानवी मूल्ये आणण्यासाठीच तर राज्यघटनेची निर्मित�� झाली आहे.\nकर्नाटकात एका मंदिराभोवती स्त्री-पुरुषांनी नग्न अवस्थेत प्रदक्षिणा घालण्याची धर्मप्रथा होती. त्यामुळे देव नवसास पावतो अशी श्रद्धा होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने याच कलमाखाली त्यावर बंदी घातली. काही धर्मानुसार नग्न (दिगंबर) राहणे धम्र्य आहे. घटना तो हक्क मान्य करणार नाही. वि. का. राजवाडे यांनी लिहिलेला ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ स्त्री-पुरुष संबंधांतील तत्कालीन अनेक धर्ममान्य प्रथा नोंदवितो. त्या आज पाळण्याचे स्वातंत्र्य राज्यघटना देणार नाही. तेव्हा माझ्या धर्मात नीतिमूल्ये सांगितली आहेत व ती पाळण्याचा मला हक्क आहे व ती मी पाळणार आहे, असे म्हणणे घटना मान्य करीत नाही. ‘अधीन राहून पाळण्याचा’ अर्थ हाच आहे.\nतिसरी अट आरोग्याच्या अधीन राहून धर्म पाळण्याची आहे. हे आरोग्य केवळ सार्वजनिक नसून वैयक्तिकही होय. मोठय़ा यात्रेच्या ठिकाणी किंवा हज यात्रेला जाताना रोगप्रतिबंधक लस टोचून घेणे सक्तीचे केले जाऊ शकते. ते धर्मानुसार नाही हे कारण चालणार नाही. शिरस्राण घालणे सक्तीचे केले जाऊ शकते. डेंग्यूचा वा हिवतापाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात पाणी साचू देऊ नये व स्वच्छता ठेवावी असा फौजदारी स्वरूपाचा नियम करण्याचा व तो न पाळल्यास फौजदारी खटले भरण्याचा महापालिकांना अधिकार आहे. आम्ही आजारी पडलो तर तुम्हाला काय करायचे आहे- असे म्हणता येणार नाही. नागरिकाला निरोगी राहण्याचा, रोगमुक्त होण्याचा हक्क आहे, रोगी पडण्याचा हक्क नाही. त्याला जिवंत राहण्याचा हक्क आहे, मरण्याचा हक्क नाही. जैनमुनींनी उपोषण करून आत्मार्पण म्हणजे संथारा करणे श्रेष्ठतम धर्मकृत्य मानले जाते. राजस्थान उच्च न्यायालयाने त्यास आत्महत्या ठरवून बंदी घातली आहे. दहीहंडीसाठी चारपेक्षा अधिक थर लावण्यास प्रतिबंध करणारा न्यायालयाचा आदेश याच कलमानुसार आहे. योग-प्राणायाम आरोग्याकरिता योग्य आहे असे वाटले, तर राज्य तो विषय शाळा-कॉलेजांतून शिकविण्याची व्यवस्था करील; पण अयोग्य आहे वाटले, तर त्यावर बंदी घालू शकेल. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधात जो कायदा झाला आहे त्यातील बहुतांशी तरतुदी धर्मश्रद्धा व आरोग्य यासंबंधातील आहेत. ‘ॐ नम: शिवाय’ या मंत्राच्या पठणाने सर्व रोग बरे करण्यासाठी एक योगीबाबा घेत असलेल्या शिबिरांना अल��हाबाद उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. निकालात म्हटले आहे : ‘धर्मस्वातंत्र्याचा आधार घेऊन कोणालाही असे सांगण्याचा अधिकार नाही की, तो एखाद्याचा आजार बरा करणार आहे.. आजार बरा करण्याचा विषय आरोग्याच्या (म्हणजे राज्याच्या) क्षेत्रात येतो, धर्माच्या नव्हे\nलेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shivsena-mp-vinayak-raut-criticize-radhakrushna-vikhe-patil/", "date_download": "2018-11-15T07:08:56Z", "digest": "sha1:JKLQH764HNJUILXGMBODKUAQIR6XGCM6", "length": 8163, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राधाकृष्ण विखे पाटील हे एक नंबरचे लबाड आणि स्वार्थी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराधाकृष्ण विखे पाटील हे एक नंबरचे लबाड आणि स्वार्थी\nटीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील हे एक नंबरचे लबाड आणि स्वार्थी आहेत. रिफायनरी प्रकल्प म्हणजे स���ना-भाजप यांची मॅच फिक्सिंग असल्याचा जावई शोध त्यांनी लावला आहे. त्यांची राजकीय कारर्किदच फिक्सिंगमध्येच गेली आहे. काँग्रेसच्या काळात झालेले गैरव्यवहार दाबण्यासाठीच त्यांची भाजपशी झालेली फिक्सिंग सर्वांना माहित आहे. त्यांनी आपले काळे मांजर आडवे आणू नये, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील लगावला आहे.\nदरम्यान, नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते. पण हा प्रकल्प भारतीय कंपनीचा नसून सौदी अरेबियातील कंपनीच्या हितासाठी हा प्रकल्प कोकणात आणला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण…\nमुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tahsil-office-closed-at-madha/", "date_download": "2018-11-15T06:21:00Z", "digest": "sha1:FOPYYK2UGE2ND6M6PUGNZFFW3RMWH6Y4", "length": 7674, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माढा येथे तहसिल कार्यालय बंद ...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमाढा येथे तहसिल कार्यालय बंद …\nकुर्डूवाडी प्रतिनीधी – हर्षल बागल : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईने आत्ता वेगळे रुप घेतले असुन माढा तहसिल कार्यालयाला सकल मराठा क्रांती मोर्चा ने कुलुप घातले . कुलुप घालण्याआदी मराठा महिलांनी अधिकाऱ्यांना पुष्प देऊन गनिमी कावा करित तहसिल कार्यालय बंद केले. अधिकाऱ्यांनी देखील मराठा समाजाच्या भावनेचा आदर करित काम बंद आंदोलन केले.\nगेले सात दिवसापासुन माढा तहसिल कार्यालया समोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. आज भोसरे जिल्हा परिषद गटाची तारिख होती. यावेळी भोसरे जिल्हा परिषद गटातील सर्व पक्षीय लोक यावेळी ऊपस्थित होते.\nराज्यातील पहिलं तहसिल कार्यालय माढा येथे मराठा समाजाने बंद केले. यामुळे राज्यीत आत्ता सरकारी कार्यालयांना मराठा समाजाने टार्गेट केले असल्याने सरकार समोर अडचणी वाढल्या आहेत.\nमराठा समाजाचा तात्काळ ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण द्या : आ.भुमरे\nसकल मराठा समाज आणि इतर संघटनांकडून पारनेर तालुका बंदची घोषणा\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/a336806b4d/enjoy-the-life-aging-39-old-is-gold-39-", "date_download": "2018-11-15T07:11:35Z", "digest": "sha1:NP3XY4WVJMQF4VF74V6AGCWW42YBWI45", "length": 22623, "nlines": 122, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "ज्येष्ठांचा जीवन-आनंद म्हणजे 'ओल्ड इज गोल्ड'", "raw_content": "\nज्येष्ठांचा जीवन-आनंद म्हणजे 'ओल्ड इज गोल्ड'\nवार्धक्याने खचलेली आई बिछान्यावर सारखी पडून होती. तिला उठताही येत नव्हते. एकप्रकारे लाचारीचेच जीवन आईच्या वाट्याला आलेले होते. आईला या हतबल अवस्थेतून दिलासा देतील, तिला हालचाल करायला आणि तिच्या स्वावलंबी जगण्याला उपयुक्त ठरतील अशा काही वस्तू सोमदेव पृथ्वीराज यांनी मग धुंडाळायला सुरवात केली. बाजारात त्या विकत मिळतात काय म्हणून शोधही सुरू केला. पण अपेक्षित वस्तू तर जाऊच द्या, वयोवृद्धांसाठी आवश्यक असेही काही बाजारात मिळाले नाही. त्याक्षणी त्यांच्या डोक्यात ‘ओल्ड इज गोल्ड’ हा विचार... विजेसारखा चमकून... कडाडून गेला.\nपृथ्वीराज यांनी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ओल्ड इज गोल्ड’ हे स्टोअर सुरू केले. स्टोअरमागची प्रेरणा म्हणजे त्यांचा स्वत:च्या आईसंदर्भातील उपरोक्त अनुभव.\nपृथ्वीराज यांच्या ‘ओल्ड इज गोल्ड’ स्टोअरमध्ये ज्येष्ठ नागरिकांना जे जे म्हणून उपयुक्त ठ��ू शकते, ते ते सगळे उपलब्ध असते. वृद्धांना चालण्यात मदत करणारे, शौचालयात सहाय्यक ठरतील असे आणि सुरक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशा विविध उपकरणांची, साहित्याची एक मालिकाच इथे उपलब्ध आहे. ज्येष्ठांच्या इतर मदतीची उपकरणेही आहेतच, सोयीचे कपडेही आहेत. शिवाय मधुमेह, सांधेदुखी आदी आजारांवर उपयुक्त ठरेल अशी वैयक्तिक मदतही इथे उपलब्ध करून दिली जाते. बाथरूमशी निगडित उत्पादने तसेच ज्येष्ठांना सोयीचे ठरेल असे फर्निचरही येथे मिळते.\n‘ओल्ड इज गोल्ड’चे ई-कॉमर्स प्रमुख संजय दत्तात्रेय सांगतात, ‘‘वयोवृद्ध आजी-आजोबांची काळजी वाहण्याची गोष्ट जेव्हा जेव्हा पुढ्यात येते. त्यांच्या सेवा-शुश्रुषेचा विषय असतो, तेव्हा खरं म्हणजे व्यवहार नावापुरता उरतो. मायेचा पाझर असतो. वात्सल्य ओसंडून वाहात असते. बऱ्याच वेळा असे असते, की वयोवृद्ध आई-वडील भारतात असतात आणि त्यांची मुले परदेशी. मुले कामात व्यग्र असतात. सुटीची समस्या असते. आई-बाबांची काळजीही असतेच, मग परदेशातली ही मुले आपल्या वयस्कर आई-बाबांना सोयीचे ठरतील, त्यांचा ताण कमी करतील, अशा वस्तू आमच्याकडून खरेदी करतात. खरं म्हणजे आमच्या ग्राहकांमध्ये अशी मंडळीच जास्तीत जास्त आहे.’’\nसध्याच्या परिस्थितीत एका ई-स्टोअर व्यतिरिक्त ‘ओल्ड इज गोल्ड’चे चेन्नईत दोन ऑनलाइन स्टोअर्सही छान चाललेले आहेत. ज्येष्ठांच्या सेवेतील दीर्घ अनुभव आणि दररोज डोळ्यासमोर येणारी नवनवीन उदाहरणे या सगळ्यांतून...\nज्येष्ठांचे उर्वरित आयुष्य मजेत कसे जाईल, ज्येष्ठांच्या आयुष्याची सायंकाळ अधिकाधिक समृद्ध कशी होईल, याच विचारात आणि प्रयत्नांत पृथ्वीराज नेहमी असतात.\nपृथ्वीराज यांच्या सौ. केपी जयश्री यांनीही स्वत:ला पतीच्या या कामात स्वत:ला वाहून घेतलेले आहे. पृथ्वीराज यांनी संगणक आणि पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर काही दिवस विक्री प्रतिनिधी म्हणून नोकरी केली. वृद्ध आईच्या आजारपणातून ज्येष्ठांच्या सेवेचा संकल्प असाच अचानक सुटला आणि पुढे केव्हा त्यालाच व्यवसायाचे रूप आले, हे खरं तर स्वत: पृथ्वीराज यांनाही कळले नाही. म्हणजे हे सगळे त्या ओघात झाले. पृथ्वीराज यांचा तसा कुठलाही प्लॅन वगैरे नव्हता. आता विविध देशांतून त्यांना ऑर्डर्स मिळतात. या अर्थाने ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे विक्रेते आहेतच, पण या सगळ्या यशाच्या मुळाशी आपला सेवाभावच आहे, असे त्यांना मनोमन वाटते आणि म्हणूनच ज्येष्ठांबद्दलच्या आत्मीयतेचा धागा त्यांनी कधीही सुटू दिलेला नाही.\nपृथ्वीराज भारत सांगतात, ‘‘ऑनलाइन वगैरे ठिक आहे, पण आमचे किरकोळ विक्रीचेही दुकान आहे, पण खरं सांगतो आजवर एकही चोरी आमच्या दुकानातून झालेली नाही. अगदी किरकोळ चोरीसुद्धा नाही. वस्तू बरेचदा अशा मोकळ्या पडलेल्या असतात. आम्ही इकडे-तिकडे झालेले असतो, पण कुणीही कधीही कशालाही हात लावलेला नाही. चुकून, जाणून-बुजून कुणीही आमच्या स्टोअरमधून कधी काही घेऊन गेलेले नाही. एवढ्या वर्षांत कुणी आम्हाला बिल म्हणून चेक दिला आणि तो वटला नाही, असेही कधी घडले नाही. भारतात प्रत्येक व्यावसायिकाला एकतरी असा अनुभव येतो. सुदैवाने म्हणा, किंवा आमच्या व्यवसायाच्या मुळाशी असलेली सेवावृत्ती म्हणा, आमच्या वाट्याला असा एकही अनुभव आजवरच्या प्रवासात आलेला नाही.’’\nपृथ्वीराज यांनी सुरवात एका ऑफलाइन स्टोअरनेच केली होती. लवकरच पुढे त्यांना ऑनलाइन स्टोअर सुरू करावे लागले. चेन्नईतील अडयार आणि अन्नानगर परिसरातील दोन्ही दुकाने सुरू झाली आणि दुसऱ्याच दिवशी ऑनलाइन विक्रीही सुरू झाली. जुने कौटुंबिक स्नेही संजय दत्तात्रेय यांनी ई-कॉमर्सची धुरा सांभाळली. खरं म्हणजे दत्तात्रेय यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी ऑनलाइन विक्री सुरू केलेली होती.\nऑनलाइन विक्रीही हळूहळू वाढली. पृथ्वीराज यांच्याकडल्या वस्तूच अशा आहेत, की विकत घेण्यापूर्वी कुणालाही आधी बघाव्याशा वाटतील. उदाहरणार्थ चाके असलेली खुर्ची असेल तर खुर्चीत बसून ती चालवून बघावीशी वाटेल. आणि म्हणून ऑनलाइन खरेदीपेक्षा कुणालाही प्रत्यक्ष खरेदीच अधिक प्रशस्त वाटेल. दररोज २० ते ३० ग्राहक दुकानावर प्रत्यक्ष येतात. इतक्याच ऑर्डर दूरध्वनीवरून येतात आणि ऑनलाइन ऑर्डर दिवसाला १० ते १५ असतातच.\nतीन वर्षांच्या लहानशा काळात ‘ओल्ड इज गोल्ड’ने आपल्या विविध उत्पादनांच्या माध्यमातून तब्बल १५ ते २० हजार ग्राहकांचे मनस्वी समाधान केलेले आहे.\nदत्तात्रेय म्हणतात, ‘‘आमचा रोल महत्त्वाचा आहेच. आम्ही लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतोच, त्यासह वयोवृद्धांना सुरक्षित आणि आरामशिर कसे वाटेल, तेही बघतो. आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेण्यास मुलांना प्रवृत्त करतो. कारण य���तले बरेच वृद्ध हे शस्त्रक्रियेनंतरच्या परिस्थितीचा सामना करत असतात. त्यासाठी वापरावयाच्या वस्तू आम्ही पुरवतो.’’\nस्टोअरमध्ये पाऊल ठेवणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही खरेदी करतेच, असेही नाही. बरेच लोक उत्सुकता म्हणून बघायला येतात. पण लोक येतात, हेच आपल्या उत्पादनाबद्दल लोकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचे लक्षण म्हणून पृथ्वीराज यांच्यासह दुकानाशी निगडित सगळ्यांनाच मनस्वी आनंद होतो. येणाऱ्यांचा कंटाळा ही मंडळी म्हणूनच कधी करत नाही. दुकानात येणारा वस्तू खरेदी करो अथवा न करो, पृथ्वीराज यांचे स्टोअर आपले माहिती देण्याचे आणि वस्तूंबद्दल समजवण्याचे काम चोखपणे पार पाडते.\nउत्तराखंड, उत्तर-पूर्व भारत, गुजरातसह देशाच्या अनेक भागांतून ‘ओल्ड इज गोल्ड’ची उत्पादने मागवली जातात. अंदमान-निकोबारमध्येही यांचे ग्राहक आहेत. परदेशात राहणारी मुले ऑनलाइन बिल भरून देतात आणि मग पृथ्वीराज यांच्याकडून इथं भारतात राहाणाऱ्या त्यांच्या (मुलांच्या) आई-वडिलांना वस्तू पोहोचत्या केल्या जातात.\nदत्तात्रेय म्हणतात, ‘‘म्हातारपणात ठरलेला त्रास काही चुकत नाही. म्हातारपण हे खरंतर आव्हान आहे. यशस्वीरित्या त्याचा सामना करून ते पार पाडणे, हेच आपल्या हाती असते. वृद्धांसाठी डायपरचा विषय काढण्याचीही अनेकांना शरम वाटते. आता यात काय लाजायचे वृद्धांना डायपर वापरासाठी तयार करणे, हे आमच्यासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरलेले आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहिलेलो आहोत.’’\nवयोवृद्धांचा स्वत:बद्दलचा दृष्टिकोन हा आणखी एक त्रास आहे. असे म्हणतात, की बालपणी आई प्रिय वाटते. तरुणपणी बायको आणि म्हातारपणी पैसा. ‘चामडी गेली तरी चालेल, पण दमडी जाता कामा नये’, अशी मानसिकता बहुतांश वृद्धांची असते. विशेष म्हणजे स्वत:वर पैसा खर्च करायलाही ते तयार नसतात. मुले जरी त्यांच्यासाठी काही विकत घेऊन देत असतील, तरी मुलांना अशा खरेदीपासून ते रोखतात. वृद्धांसाठी त्यांच्या सोयीची उत्पादने बनवणारी कुठलीही कंपनी नाही. म्हणून ‘ओल्ड इज गोल्ड’ला जवळपास सगळाच माल चीनहून मागवावा लागतो.\nदत्तात्रेय म्हणतात, ‘‘वयोवृद्धांना उपयुक्त ठरू शकतील, अशा उत्पादनांच्या शोधात आम्ही नेहमी असतो. खुप काही यातून शिकायलाही मिळालेले आहे.’’\n‘ओल्ड इज गोल्ड’ने अशातच वयोवृद्धांसाठी उ��युक्त ठरतील अशा कपड्यांच्या निर्मितीत पाउल टाकलेले आहे. वयोवृद्ध तसेच अपंगांसाठी खास असे कपडे कंपनी तयार करणार आहे. वयोवृद्धांची भारतात वाढत असलेली संख्या पाहाता येणाऱ्या दिवसांमध्ये एक भलीमोठी बाजारपेठ ‘ओल्ड इज गोल्ड’ची वाट बघतेच आहे.\nदत्तात्रेय सांगतात, ‘‘आमचे बहुतांश ग्राहक हे सेवानिवृत्त असतात. निवृत्तीवेतनावर त्यांची गुजराण चालते. आणि म्हणून वस्तूंची किंमत वाजवी ठेवणे आम्हाला क्रमप्राप्त ठरते. किंबहुना प्रत्येक वस्तूचा दर स्वस्तात स्वस्त किती ठेवता येऊ शकतो, त्याचे आम्ही अक्षरश: टोक गाठलेले असते. फार किरकोळ नफ्यावर आम्ही व्यवसाय करतो. घाऊक विक्री हा आमचा विषय नाहीच.’’ पृथ्वीराज, केपी जयश्री आणि दत्तात्रेय या तिघांचेच भांडवल या व्यवसायात गुंतलेले आहे. बाहेरून एक पैसाही या व्यवसायात लागलेला नाही.\nमहिलांनी चालविलेले ‘फिरते उपहारगृह’ जे कर्नाटकच्या रस्त्यावर प्रसिध्द होत आहे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nमोदींचा मान, ‘अॅप्स’ची खाण, देशाची शान, खरा किंग खान… इम्रानभाई\nखरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश\n…अन् रिक्षावाल्याचं लेकरू झालं ‘आयएएस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/05/in-growing-age-womens-find-sex-more-fun-and-enjoymennt.html", "date_download": "2018-11-15T06:10:07Z", "digest": "sha1:R4SM7WJ2YJ2VS5T3KWQFKLGWSXJ644BF", "length": 8379, "nlines": 107, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "वाढत्या वयासोबत महिलांमधील सेक्सची इच्छा वाढते ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nवाढत्या वयासोबत महिलांमधील सेक्सची इच्छा वाढते\nमहिलांमधील यौन स्वास्थ्याबद्दल केल्या गेलेल्या एका ताज्या सर्व्हेक्षणानुसार एक महत्त्वपूर्ण खुलासा झालाय. ज्यामुळं साधारपणे असलेली मान्यता पूर्णपणे उलट करून दिलीय. वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत जाते, अशी सामान्यपणे मान्यता होती. मात्र या सर्व्हेक्षणानुसार खुलासा करण्यात आलाय की, या मान्यतेच्या विरुद्ध वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा वाढते आण��� त्या ते एंजॉयही करतात.\nहे सर्व्हेक्षण न्यूयॉर्कच्या एका मार्केटिंग सेवा देणारी कंपनी 'लिप्पे टेलर'नं वेबसाइट 'healthywoman.org'च्या संयुक्त विद्यमाने केलंय. १८ वर्षांपासून वृद्धावस्थेतील १००० महिलांबाबत केल्या गेलेल्या या सर्व्हेक्षणात ५४ टक्के महिलांनी वाढत्या वयासोबत ते क्षण एंजॉय करण्याचा आनंद वाढतो असं सांगितलंय.\nया सर्व्हेक्षणातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ४५ ते ५५ वर्ष वय असलेल्या महिला सेक्ससाठी अतिशय उत्सुक दिसल्या. मिलेनियम मेडिकल ग्रुपच्या नर्स प्रॅक्टिशनर नॅंसी बर्मन म्हणाल्या, 'महिलांचं वय जसजसं वाढत जातं तसतशी त्यांची नवरा किंवा पार्टनरसोबतची जवळीक वाढत जाते. त्यांना त्या क्षणांमध्ये अधिक मजा येते आणि त्या त्यावर लक्षही देतात.'\nसर्व्हेक्षणात २८ टक्के महिलांनी स्वीकारलं की, त्या एका आठवड्यात दोन वेळा ते सात वेळा सेक्स करतात.\nलिप्पे टेलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मौरीन लिप्पे यांनी सांगितलं की, सर्व्हेक्षणनुसार या वयात महिलांना आपल्या जोडीदारासोबत घालवायला अधिक वेळ मिळतो. अशात त्यांना आपलं नातं अधिक दृढ करण्यासाठीही 'त्या' काळाची गरज असते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agri-equipment-distribution-pune-maharashtra-6880", "date_download": "2018-11-15T06:56:01Z", "digest": "sha1:ZZM7IHOOCFUL4K2IX6ILSL7YY5A3XVQM", "length": 15137, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agri equipment distribution, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यातील भात उत्पादकांना ५४ अवजारांचे वाटप\nपुणे जिल्ह्यातील भात उत्पाद��ांना ५४ अवजारांचे वाटप\nमंगळवार, 27 मार्च 2018\nमजूर समस्येवर मात करण्यासाठी भात उत्पादकांना विविध अवजारे दिली आहेत. येत्या खरिपात या अवजारांचा वापर होणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात मजूरटंचाईवर मात करणे शक्‍य होईल. चालू वर्षातही भात उत्पादकांना अवजारांचे वाटप करण्यात येईल.\n- चंद्रकांत भोर, उपविभागीय कृषी अधिकारी, पुणे.\nपुणे ः दरवर्षी शेतकऱ्यांना भात पिकाची लागवड ते मळणी करण्यासाठी मनुष्यबळाची मोठी कमतरता भासते. त्यावर मात करण्यासाठी भात उत्पादकांचा यांत्रिकीकरणाकडे कल वाढत आहे. यंदा कृषी विभागाच्या माध्यमातून भात पट्यातील शेतकऱ्यांनी ५४ अवजारांची खरेदी केली आहे. येत्या खरीप हंगामापासून हे शेतकरी यांत्रिकीकरणावर भर देणार असल्याचे चित्र आहे.\nजिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुके भात पिकासाठी ओळखले जातात. या भागातील शेतकरी दरवर्षी जून ते जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भात लागवड करतात. त्या वेळी मनुष्यबळाची मोठी अडचण भासते. त्यामुळे भात लागवडीस उशीर होतो. त्याचा परिणाम उत्पादन आणि उत्पन्नावर होतो. त्यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी भात उत्पादक यांत्रिकीकरणाकडे वळू लागले आहेत.\nजिल्ह्यात भाताचे जवळपास ६४ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ५० ते ६० हजार हेक्‍टरवर भात लागवड होते. परंतु लागवड ते काढणीवेळी भात उत्पादकांना मजुरांची मोठी समस्या भासते. ही समस्या कमी करण्याचे कृषी विभागाने ठरविले आहे.\nयंदा कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लागवडीसाठी भात लावणी यंत्र, भात कापणीसाठी कापणी यंत्र आणि रिपर, रिपर कम बाईंडर तसेच मळणीसाठी भात मळणी यंत्रे भात उत्पादकांना देण्याचे ठरविले आहे. त्यास भात उत्पादकांनी चांगला प्रतिसाद दिला असून कृषी विभागाच्या माध्यमातून ३१ लाख ९१ हजार २४६ रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.\nअवजारे कृषी विभाग खरीप यंत्र पुणे शेती भातपीक\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकते��ुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Crocodile-pulled-the-child-in-Bramhnala/", "date_download": "2018-11-15T06:32:15Z", "digest": "sha1:7UIBL7LEZO76WWKYQUQCS6COLA4GJV2G", "length": 4130, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ब्रम्हनाळमध्ये मगरीने मुलाला ओढून नेले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ब्रम्हनाळमध्ये मगरीने मुलाला ओढून नेले\nब्रम्हनाळमध्ये मगरीने मुलाला ओढून नेले\nपलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीत सागर सिधू डंक (वय 15, रा. हारुगिरी, ता. रायबाग) या मुलाला मगरीने ओढून नेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांकडून शोधमोहीम सुरू होती.\nकर्नाटकातील हारुगिरी येथील सागर डंक हा त्याचे मामा सुनील मारुती नरुटे यांच्याकडे सुटीसाठी आला होता. नववीत शिकणारा सागर मामांसोबत कृष्णा नदीकाठी गेला होता. इतर मुलांसोबत नदीकाठी घाटावर तो बसला होता. त्यावेळी मगरीने सागरवर हल्‍ला करून त्याला पात्रात ओढून नेले. ही घटना सायंकाळी पाच वाजता घडली. मामासमोरच भाच्याला मगरीने ओढून नेले. क्षणार्धात मगर सागरला घेऊन नदीपात्रात गायब झाली. शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा म्हणाले, ग्रामस्थांनी वन खात्यातील कर्मचार्‍यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95/", "date_download": "2018-11-15T06:21:59Z", "digest": "sha1:5FZUENNLCDJ7CZUWGJEHVRPVAAIYYA2C", "length": 7866, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा : मा. गो. वैद्य", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा : मा. गो. वैद्य\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशातून कॉंग्रेसचा बिमोड करण्यासाठी सज्ज असलेल्या भाजपचे कान मागील काही दिवसांपासून संघ टोचत आहे. यातच आता देशात सुदृढ लोकशाहीसाठी बलवान विरोधी पक्षही आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला काँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा आहे, असे प्रतिपादन करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांनी सत्ताधारी भाजपला घराचा आहेर दिला. ते नागपूर श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात बोलत होते.\nनेमकं काय म्हणाले मा. गो. वैद्य \nदेशात लोकशाही सुदृढ करण्यासाठी दोन पक्ष असणे आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारताची कल्पना मला मान्य नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला फार कमी जागा मिळाल्या. त्या वेळीही मी हीच भूमिका व्यक्त केली होती. परंतु देशात काँग्रेस टिकणे आवश्यक आहे.\nमतभेद विसरून एकत्र या, सत्तांतर निश्चित होईल – सिंग\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहत आहे. तो अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग आज…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/after-constitution-army-rss-keeps-indians-safe-supreme-court-ex-judge-k-t-thomas-latest-updates/", "date_download": "2018-11-15T06:18:14Z", "digest": "sha1:4RMYF7LGMKBAIXUYCFOJN7VBLVK2LOZE", "length": 9176, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संविधान, लोकशाही आणि सैन्यदलानंतर संघानेच भारतातील लोकांना सुरक्षित ठेवलं", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंविधान, लोकशाही आणि सैन्यदलानंतर संघानेच भारतातील लोकांना सुरक्षित ठेवलं\nसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के.टी.थॉमस यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे\nटीम महाराष्ट्र देशा- आणीबाणीपासून सुटका करण्याचे श्रेय जर एका संस्थेला द्यावयाचे झाले तर ते आरएसएसला मी देईन तसेच संविधान, लोकशाही आणि सैन्यदलानंतर संघानेच भारतातील लोकांना सुरक्षित ठेवल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के.टी.थॉमस यांनी व्यक्त केले आहे. ३१ डिसेंबर रोजी केरळमधील कोट्टयम येथे आरएसएसच्या प्रशिक्षण शिबिरात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.न्यायमूर्ती के.टी.थॉमस यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.\nजर मला कोणी विचारले की, भारतात लोक सुरक्षित आहेत का, तर मी सांगेन की, देशात एक संविधान आहे, लोकशाही आहे, सैन्यदल आहे आणि चौथा आरएसएस आहे. आणीबाणीविरोधात आरएसएसच्या मजबूत आणि संघटीत कार्याची चाहूल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही लागली होती. त्यांना तेव्हाच समजले होते की, आणीबाणीचे प्रकरण जास्त दिवस चालू शकणार नाही. साप विषाचा उपयोग आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याविरोधात हत्यार म्हणून करतात. पण मानवाची शक्ती एखाद्यावर हल्ला करण्यासाठी तयार केलेली नाही. शारीरिक शक्तिचा अर्थ हल्ल्यांपासून स्वत:ला वाचवणे असा आहे. असे सांगण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मी आरएसएसचे कौतुक करतो. आरएसएसचे शारीरिक प्रशिक्षण हे एखाद्या हल्ल्यावेळी देश आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी असते, असे मला वाटते.\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/hdfc-vice-president-goes-missing/", "date_download": "2018-11-15T06:12:38Z", "digest": "sha1:Z5ZOCOG3RJXZPBGDL4X4UIT7PMYRH6S3", "length": 18876, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "एचडीएफसी उपाध्यक्ष संघवी यांच्या बेपत्ता प्रक���णाचे गूढ वाढले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nएचडीएफसी उपाध्यक्ष संघवी यांच्या बेपत्ता प्रकरणाचे गूढ वाढले\nबुधवारी नेहमीप्रमाणे कमला मिल येथील कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघालेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ आणखी वाढले आहे. दोन दिवस लोटले तरी त्यांचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. मात्र नवी मुंबईत त्यांची गाडी सापडली तेव्हा त्यांचा बंद असलेला मोबाईल त्या स्पॉटला पाच मिनिटांसाठी सुरू करण्यात आला होता. त्यामुळे त्या पाच मिनिटांसाठी संघवी यांचा मोबाईल कुणी सुरू केला होता, हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे.\nसिद्धार्थ संघवी हे 5 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कमला मिलमधील कार्यालयातून मलबार हिल येथील त्यांच्या निवासस्थानी जाण्यास निघाले, पण ते घरी पोहोचलेच नाहीत. कार्यालयातून निघालेले संघवी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले. त्यांची मोटार दुसऱया दिवशी सकाळी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे आढळली. त्यांच्या मोटारीच्या सीटवर रक्ताचे डाग आढळून आले. ते कार्यालयातून निघाले तेव्हापासून त्यांचा मोबाईल बंद होता; पण नवी मुंबई येथे त्यांची कार व्यवस्थित पार्क केलेली होती. पाच मिनिटांसाठी संघवी यांचा मोबाईल सुरू झाला होता. त्यामुळे त्यांची कार नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे असल्याचे लोकेशन पोलिसांना ट्रेस झाले. त्यामुळे केवळ त्या पाच मिनिटांसाठी त्यांचा मोबाईल कसा सुरू होता, तो कुणी सुरू केला होता त्याबाबत कोणतीच माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. शिवाय कारमधील ड्रायव्हर सीट शक्य होईल तितकी मागे खेचण्यात आली होती. त्यामुळे संघवी यांच्याबाबत सर्व गूढ असून त्याचा उलघडा करण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत.\nदरम्यान, कमला मिल येथे कार्यालयाबाहेर संघवी यांनी कार पार्क केली होती तेथेही रक्ताचे डाग सापडले आहेत. शिवाय त्यांची कार नवी मुंबईला कोणी व कशी नेली, त्या ठिकाणी व्यवस्थित पार्क कोणी केली हे आणि असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असून पोलीस व क्राइम ब्रँचची पथके संघवी यांचा कसून शोध घेत आहेत. कारमध्ये सापडलेले रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या नमुन्यांची संघवी यांच्या कुटुंबीयांशी डीएनए तपासणी करण्यात येणार आहे. मात्र अचानक संघवी बेपत्ता झाल्याने सर्वजण हबकले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपत्रकारांना ऑफर, एक दिवसासाठी भाजपचे नेते होऊन बघा\nपुढीलवीज हवी तर आधी पैसे भरावे लागणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tilak-5-th-ganpati-on-the-way-of-visarjan/", "date_download": "2018-11-15T06:22:17Z", "digest": "sha1:WMUIFXIRA5ST4GR6AY755KJAISRLHU5A", "length": 7456, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टिळकांचा मानाचा पाचवा गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदाही पारंपारिक पालखीतूनच", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nटिळकांचा मानाचा पाचवा गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदाही पारंपारिक पालखीतूनच\nपुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. १९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली. स्वतंत्र भारताची भावना जागृत करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी वाढवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हे मंडळ १८९३ साली स्थापन केले. मिरवणुकीत बिडवे बंधूंचे सनईचौघडा वादन, श्रीराम पथक व शिवमुद्रा ढोल-ताशा पथकही मिरवणुकीत असणार आहे.\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ujwal-nikam/", "date_download": "2018-11-15T06:19:03Z", "digest": "sha1:7MLMPZSYG3PCZ56QR4SUX5QXFRMYV5KN", "length": 7428, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोपर्डी प्रकरणात थेट विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष तपासण्याची मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोपर्डी प्रकरणात थेट विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष तपासण्याची मागणी\nअहमदनगर – संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी खून खटला प्रकरणात आरोपींच्या वकिलांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष तपासण्याची धक्कादायक मागणी केली आहे.\nबचाव पक्षाचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी कोर्टात साक्षीदारांची यादी सादर केली. या यादीमध्ये उज्ज्वल निकम यांचंही नाव होतं. कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि खून खटल्यात उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास झाला असल्याच्या गोष्टीवर बचाव पक्षाने आक्षेप घेतला आहे.\nभारतीय न्यायदानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सरकारी वकिलांची साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. आता कोर्ट यावर काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Best-of-strike-Prolonged/", "date_download": "2018-11-15T05:57:50Z", "digest": "sha1:IU6VWMOEBHM7KTGHJ3WWLLUJOYBNBFEK", "length": 6432, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " बेस्टचा संप लांबणीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्टचा संप लांबणीवर\nबेस्टने खासगी बस ताफ्यात सामील करून घेण्याच्या करारावर सह्या करू नये, असा आदेश औद्योगिक कोर्टाने बुधवारी दिला. याबाबत कोर्टाने 5 मार्चला सुनावणी ठेवली असल्यामुळे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने 14 फेब्रुवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून पुकारलेला संप स्थगित केल्याची घोषणा केली.\nकमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे नव्या बस खरेदी करणे बेस्ट उपक्रमाच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे आता खाजगी बस ताफ्यात सामील करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nयाबाबतचा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वी समितीत मंजूर झाला. या निर्णयाच्या विरोधात बेस्ट कृती कामगार समितीने बुधवार 14 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने कामगार नेत्यांची समजूत काढण्यासाठी बुधवारी मॅरेथॉन चर्चा केली. पण या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे रात्री उशिरा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मध्यस्थी करून संयुक्त कृती समितीच्या नेत्यांशी चर्चा केली. पण खासगी बस सामील करून घेण्याचा निर्णय मागे घेईपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट मत यावेळी व्यक्त केले. दरम्यानच्या काळात बेस्टने कृती समितीने पुकारलेल्या संपाच्या विरोधात औद्योगिक कोर्टात धाव घेतली. यावेळी कोर्टाने पुढील सुनावणी होईपर्यंत खाजगी बस ताफ्यात सामील करून घेण्याचा करार करू नये, तर कामगार संघटनांनीही सुनावणीपर्यंत संप पुकारू नये, संपात सहभागी होणार्‍या युनियनला नोटीस बजावण्यात यावी व युनियनने आपले लेखी म्हणणे सादर करावे, असे आदेश कोर्टाने दिले.\nत्यामुळे बेस्ट संयुक्त कृती समितीने 5 मार्चपर्यंत संप पुढे ढकलला आहे. खाजगी बस सामील करून घेण्याचा निर्णय घेऊ नये, असे आपण प्रशासनाला समितीच्या बैठकीच्यावेळी बजावले होते. पण प्रशासनाने ते ऐकले नाही. अखेर कोर्टाने या निर्णयावर स्थगिती आणून प्रश���सनालाच नाही तर सत्ताधारी शिवसेनेला उघडे पाडले आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा आदर राखून संप सुनावणीपर्यंत पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कामगार नेते सुनील गणाचार्य यांनी सांगितले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nप्रजासत्ताक दिनी ट्रम्‍पऐवजी येणार दुसरा पाहुणा\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/no-violations-rules-army-chief-selection-parrikar-24290", "date_download": "2018-11-15T07:09:09Z", "digest": "sha1:EQ2JZO54ALJK2IN3AA2M524RLDUS4YMN", "length": 16399, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "No violations of rules in Army Chief selection: Parrikar नियमांचे पालन करूनच लष्करप्रमुखांची नियुक्ती | eSakal", "raw_content": "\nनियमांचे पालन करूनच लष्करप्रमुखांची नियुक्ती\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nलष्कर प्रमुखपदाच्या निवडीसाठी केवळ ज्येष्ठता हा निकष लावल्यास कोणत्याही निवड प्रक्रियेची गरज नाही. नियुक्तीसाठी संरक्षण मंत्री आणि संसदीय समितीचीही गरज नाही. कारण नवीन लष्करप्रमुख कोण हे संगणकच जन्मतारखेवरून ठरवेल\nनवी दिल्ली - नवे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्‍वभूमीवर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लष्करप्रमुखांच्या नियुक्तीमध्ये सर्व नियमांचे पालन झाले असल्याचा दावा केला. तसेच अण्वस्त्रवाहक क्षमतेच्या \"अग्नी-5' या प्रक्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचेही स्पष्ट करताना चीनच्या आक्षेपाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. येत्या अडीच वर्षांत लष्करी सामग्रीची निर्यात 200 कोटी डॉलरपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसंरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील देशभरातील कॅंटोन्मेंट बोर्डांतर्फे एक डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधी दरम्यान राबविण्यात आलेल्या स्वच्छता पंधरवड्याची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जनरल बिपिन रावत यांना बढती देताना पूर्व विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी आणि दक्षिण विभागाचे प्रमुख ल���फ्टनंट जनरल पी. एम. हारीज यांना डावलण्यात आल्याची टीका होत होती. यावरील प्रश्‍नाला उत्तर देताना पर्रीकर म्हणाले, की या पदासाठी ज्यांच्या नावांचा विचार झाला ते सर्वच जण सर्वोत्तम होते. तसे नसते तर निवडप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागलाच नसता. परिस्थितीनुसार निवड करण्यात आली. लष्करप्रमुखांच्या निवडीसाठी केवळ सेवाज्येष्ठता एवढाच निकष असत नाही. अन्यथा त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची समिती, संरक्षणमंत्री किंवा गुप्तचर यंत्रणांचे अहवाल यांची गरज भासली नसती. केवळ जन्मतारखेच्या आधारे संगणकानेही हे काम केले असते, अशी टिप्पणी त्यांनी केली.\n\"अग्नी-5' क्षेपणास्त्राची नुकतीच झालेली चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली नसल्याचा आक्षेप एका वर्तुळातून घेतला जात आहे. तसेच या क्षेपणास्त्राच्या चाचणीला चीननेही कडाडून विरोध केला असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडेही धाव घेतल्याची चर्चा आहे. यावर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पर्रीकर यांनी \"अग्नी-5'ची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली असून, त्यावर सरकार समाधानी आहे, असे स्पष्ट केले. चीनच्या विरोधावर टिप्पणी करण्याचे त्यांनी टाळले. ते म्हणाले, की अशा आक्षेपांवर टिप्पणी करण्याची गरज नाही. थेट विचारणा झाली असती तर योग्य यंत्रणेमार्फत उत्तर दिले असते.\nपठाणकोट, नागरोटा, उरी येथील लष्करीतळांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा दलांकडून नेमक्‍या कुठे चुका झाल्या हे जाणून घेण्यासाठी चौकशी समिती नेमली होती. त्यावर विचारले असता, या समितीचा अहवाल लवकरच येईल असे पर्रीकर यांनी सांगितले. तसेच येत्या अडीच वर्षांत संरक्षण साहित्याची निर्यात 200 कोटी डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठरविले आहे. रायफल तसेच इतर उपकरणांची खरेदी वेगाने होत असून सहा महिन्यांत लष्कराला नव्या रायफली मिळतील असे सांगत, \"राफेल' विमान खरेदीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना तूर्तास आणखी खरेदीचा कोणताही विचार नाही, असे पर्रीकर यांनी सांगितले. लष्कराकडे दारूगोळ्याची कोणतीही कमतरता नाही, असेही ते म्हणाले.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिव���त्त न्यायमूर्ती श्री....\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/shivaji-universitys-district-level-invention-workshop/", "date_download": "2018-11-15T06:44:40Z", "digest": "sha1:XR2XRZJLRUCZGXADBU6QNYTYJ75WVQ3Y", "length": 7551, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवाजी विद्यापीठाची जिल्हास्तरीय एक दिवसीय “आविष्कार’ कार्यशाळा उत्साहात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिवाजी विद्यापीठाची जिल्हास्तरीय एक दिवसीय “आविष्कार’ कार्यशाळा उत्साहात\nवाई – कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्यावतीने किसनवीर महाविद्यालयात सातारा जिल्हास्तरीय “आविष्कार’ संशोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ÷ऊद्‌घाटन डॉ. ए. एम. गुरव यांच्या हस्ते करण्यात ���ले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. जे. एस. चौधरी होते.\nडॉ. ए. एम. गुरव यांनी , आविष्कार या स्पर्धेकडे विद्यार्थ्यांनी सुसंधी म्हणून पहावे, आपल्यातील संशोधक वृत्तीची जोपासना करावी, स्वतःला एक ब्रॅंड म्हणून विकसीत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.\nशिक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. व्ही. एस. खंडागळे यांनी संशोधन कसे असावे, संशोधनाची प्रक्रिया कशी असावी याबाबत विवेचन केले.\nडॉ. जे. एस. चौधरी यांनी, भारतातील संशोधनाची गुणवत्ता अजूनही सुधारली पाहिजे व आविष्कार चा उद्देश हाच असून जास्तीत जास्त महाविद्यालयांनी या प्रशिक्षणाचा व स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. प्रास्तविक प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले यांनी , प्रा. रविंद्र बकरे यांनी परिचय तर डॉ. ज्ञानदेव झांबरे यांनी आभार मानले. सूत्रसंचलन डॉ चंद्रकांत कांबळे व सौ. शुभांगी सुपेकर यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला हद्दपार करा : ना. रामराजे नाईक निंबाळकर\nNext articleहिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्‍के\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nहिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्‍के\nमुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती तात्काळ करा\nयापुढे फैजाबादचे नाव अयोध्या\n“आरटीआय’ कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयकडून 5 लाखाचे इनाम\n“आम्हाला हाच वकील हवा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Nashik/Twenty-two-hundred-transfers-in-Nashik-Municipal-Corporation/", "date_download": "2018-11-15T06:50:22Z", "digest": "sha1:OLIM4XSQNEPCHRTXNM34J253IU2WWT7L", "length": 5881, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " नाशिक महापालिकेत अडीचशे बदल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक महापालिकेत अडीचशे बदल्या\nनाशिक महापालिकेत अडीचशे बदल्या\nआरोग्य विभागातून अन्य ठिकाणी सोयीनुसार बदली करून घेतलेल्या सुमारे 250 सफाई कर्मचार्‍यांना पुन्हा मूळ आरोग्य विभागात धाडून त्यांच्या हाती मनपा आयुक्‍तांनी सफाईचा झाडू ठेवला आहे. सफाईसाठी कर्मचार्‍यांची संख्या अत्यंत अपुरी असल्याने विविध ठिकाणी सोयीनुसार बसलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याची मागणी प्रलंबित होती. काही विशिष्ट प्रभागात तर कर्मचार्‍यांचे कमी अधिक प्रमाण असल्याने त��याबाबतचाही मुद्दा आयुक्‍त निकाली काढणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nसध्या महापालिकेत आरोग्य विभागात 1965 इतके सफाई कर्मचारी आहेत. त्यापैकी जवळपास 264 इतके कर्मचारी मनपा मुख्य इमारतीतील पदाधिकारी तसेच सहा विभागीय कार्यालयांतील पदाधिकार्‍याकंडे सोयीनुसार अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत. परंतु, या कर्मचार्‍यांचा ताण इतर कर्मचार्‍यांवर पडत असून, सफाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने जवळपास 40 टक्के शहराची स्वच्छताच होत नसल्याचे आरोग्य विभागानेच स्पष्ट केलेले आहे. यामुळे संबंधित 264 कर्मचार्‍यांसह आणखी 700 कर्मचार्‍यांची मानधनावर भरती करण्यात यावी, अशी मागणी आणि ठरावही महासभेत करण्यात आले आहेत. परंतु, शासनाने मानधनावर भरतीस बंदी करून कंत्राटी पद्धतीने भरती करावी, असे आदेश दिले आहेत.\nयामुळे सध्या भरतीवरून पेच निर्माण झालेला आहे. यामुळे कर्मचारी आजही कमी आहेत. ही स्थिती पाहून सफाईसाठी पुरेसे कर्मचारी मिळावेत म्हणून आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी पदाधिकारी व इतरही विभागात गरज नसताना बसलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा आपल्या मूळ सेवेत आणून त्यांच्या हाती सफाईचा झाडू ठेवण्याचा निर्णय घेत त्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे आरोग्य विभागात सुमारे अडीचशे कर्मचारी स्वच्छतेसाठी उपलब्ध होणार आहेत.\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/lankan-team-enjoyed-nagpurian-food/", "date_download": "2018-11-15T06:17:21Z", "digest": "sha1:CUJLD6JGIEXNA5ZXV2T3UCIO6GO6XTB6", "length": 8320, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "श्रीलंकेच्या खेळाडूंना आवडले नागपुरी झिंगे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nश्रीलंकेच्या खेळाडूंना आवडले नागपुरी झिंगे\nनागपूर- विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर 24 नोव्हेंबर पासून सुरू होणा-या दुस-या कसोटी सामन्यासाठी न��गपुरात आलेल्या श्रीलंकेच्या टीमने नागपुरातील एकाहॉटेलमध्ये झिंग्यांवर चांगलाच ताव मारला. वर्धा मार्गावरील 10 डाऊनिंग स्ट्रीट हॉटेलमध्ये या खेळाडुंनीशाकाहारी जेवणासह चायनिज आणि कॉन्टीनेंटल पदार्थांचाही आस्वाद घेतला. जामठा मैदानावर दिवसभर कसून सराव केल्यानंतर संध्याकाळी श्रीलंकेच्या टीममधील कप्तान दिनेशचंडीमल, एंजेलो मॅथ्यू यांच्यासह इतर खेळाडू व सपोर्टिंग स्फाफने वर्धा मार्गावरील 10 डाऊनिंग स्ट्रीटहॉटेलकडे मोर्चा वळवला. श्रीलंकेच्या खेळाडूंचे हे फेवरेट हॉटेल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.यावेळी टीमने या चमूने चायनिज, काँटिनेंटल व शाकाहारी जेवण घेतले. तर कप्तान दिनेश चंडीमलव रोषन सिव्हा याने झिंगा मासोळीची विशेष ऑर्डर दिली. त्यासोबतच या खेळाडुंनी नुडल्स, बटर चिकनफिश, थाई करी आणि फ्राईड राईस अशा पदार्थांची मागणी केली. सुमारे दोन तास हॉटेलमध्ये विविधपदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर रात्री 9.30 वाजेच्या सुमाराला हे सर्व खेळाडू आपल्या मुक्कामी परतलेत.\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय ��योगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sports/Happy-Valentines-Day-Winter-Olympics-2018-On-the-Sixth-Day-Google-Released-A-New-Doodle-Skate-Dancing-Love-Birds/", "date_download": "2018-11-15T05:51:32Z", "digest": "sha1:Z2LY2SMWRGMDRHMVDO4HRMRBYCKWIFE5", "length": 4627, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " गुगल डूडलचा लव्हबर्डस् नजराणा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › गुगल डूडलचा लव्हबर्डस् नजराणा\nगुगल डूडलचा लव्हबर्डस् नजराणा\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nदक्षिण कोरियातील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी गुगल एक नवीन डुडल तयार करुन खेळाच्या महोत्सवात एक निराळा रंग भरत आहे. प्योंगचांगमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहूर्तावर सर्च इंजिन गुगलने डूडलच्या माध्यमातून लव्हबर्डसचा नजराणा सादर केला आहे.\nगुगलने डूडलमध्ये ह्रदयाच्या आकाराचे दोन पक्षी दाखवले आहेत. विशेष म्हणजे या डूडवर क्लिक केल्यानंतर दोन्ही पक्षी नाचताना दिसतात. दक्षिण कोरियामध्ये सुरु असलेल्या हिवाळी ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर गुगल दररोज नव्या डूडलच्या साक्षीने खेळाच्या सेलिब्रेशनमध्ये भर घालत आहे. यात स्कीइंग, स्नोबोर्डिंग, स्केटिंग, स्की जंपिंग आणि कर्लिंग यासारख्या खेळ प्रकाराचा समावेश आहे.\nस्पर्धेच्या सहाव्या दिवशी गुगलने स्नो गेम्स सिलेब्रेशनसोबत ‘व्हॅलेंटाइन डे’ सेलिब्रेशनलाही पसंती दिली आहे. डूडलवर ह्रदयाच्या आकारात दिसणारे पक्षी एकमेकांत दंग होऊन स्केटिंगचाही आनंद घेताना दाखवण्यात आले आहे. ९ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या हिवाळी ऑलिंम्पिक स्पर्धेत भारतासह जगभरातील ९० पेक्षा अधिक राष्ट्रांचा सहभाग असून ही स्पर्धा २५ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे.\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nप्रजासत्ता��� दिनी ट्रम्‍पऐवजी येणार दुसरा पाहुणा\nINDvAUS टी-20: विक्रमासाठी रोहित-विराट यांच्यात स्पर्धा\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Marathwada/Three-person-in-one-family-suicides-in-Beed/", "date_download": "2018-11-15T07:10:49Z", "digest": "sha1:2X4N3ZG4YT54ECROSZERENL332DVFKFJ", "length": 5514, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " बीडमध्ये एकाच कुटुंबातील तिघाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बीडमध्ये एकाच कुटुंबातील तिघाची आत्महत्या\nबीडमध्ये एकाच कुटुंबातील तिघाची आत्महत्या\nबीड : पुढारी ऑनलाईन\nशहरातील संत नामदेव नगर भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. शहरापासून जवळच ही घटना घडली असून मृत कुटुंबीयांचे आडनाव शिंदे असल्याचे सांगण्यात येते. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलीसांना मिळाली असून त्या अनुषंगाने तपास सुरू झाला आहे. गणेश सूर्यभान शिंदे (वय ३२), शीतल शिंदे (वय २८) व श्रावणी (वय ०५) अशी मयतांची नावे आहेत.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गणेश शिंदे हा खाजगी वाहन चालक होता. मागील काही दिवसापासून शिंदे हे तानावाखाली होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी गणेश शिंदे यांचे प्रेत घरासमोरील झाडाला तर त्यांची पत्नी शीतल व मुलगी श्रावणी हे मयत अवस्थेत घरात आढळुन आले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवली. अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, डीवायएसपी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक घनश्याम पालवदे, पोलिस निरीक्षक एस. के. पूरभे यांनी भेट दिली.\nगणेश शिंदे याने पत्नी व मुलीस विष पाजून नंतर स्वतः आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nया संदर्भात पोलिस निरीक्षक पूरभे म्हणाले की, मयत व्यक्तिच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून एका व्यक्तिमुळे त्रास झाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. त्या दृष्टीने तपस सुरू आहे. शवविच्छेदनासाठी शव जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. शवविच्छेदनानंतरच इतर बाबीही समोर येऊ शकतील.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण ���दीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-15T06:47:37Z", "digest": "sha1:ZKD7BJDFAHBAXPH7CFQ3VGPJ5R4SGSWX", "length": 5806, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुसेगाव येथे जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकुसेगाव येथे जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन\nकुरकुंभ – कुसेगाव (ता. दौंड) येथे सोमवारी (दि. 28) रात्री आठच्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. वारे इतके जोराचे होते की बऱ्याच घरांचे यामध्ये नुकसान झाले. स्मशानभूमीजवळील एका दुकानाची टपरी अक्षरश उडून रस्त्यावर येऊन पडली. यावेळी केवळ योगायोगाने रस्त्याने जाणारा दुचाकीस्वार बचावला. यावेळी लाईट खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. काही ठिकाणी मुळासकट झाडे उन्मळून खाली पडली होती, तर परिसरातील काही ठिकाणी विजेच्या तारा खाली लोंबत होत्या. सोमवारी (दि. 28) दिवसभर कडक तापमान होते. उन्हामुळे वातावरण असह्य झाले होते; पण संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते; पण ज्या शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांची मात्र निराशा झाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतांत्रिक अडचणी सोडवणे प्रशासनाचे काम\nNext articleगोव्यात झालेल्या मैदानी स्पर्धांमध्ये मोहिते प्रशालेचे यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/12-years-after-acquittal-of-ten-shivsainik/", "date_download": "2018-11-15T06:55:40Z", "digest": "sha1:2NHVR5RQOLJA44B65BT4YXRG2RMAYC45", "length": 16281, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "रेल्वेविरोधात आंदोलन: दहा शिवसैनिकांची 12 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nरेल्वेविरोधात आंदोलन: दहा शिवसैनिकांची 12 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता\nप्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा जाब विचारण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्या दहा शिवसैनिकांची रेल्वे न्यायालयाचे ���्यायमूर्ती डी. जे. कळसकर यांनी तब्बल 12 वर्षांनी निर्दोष मुक्तता केली.\nप्रवाशांना विविध प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी जानेवारी 2006 मध्ये शिवसेनेचे शिष्टमंडळ व प्रवासी निवेदन घेऊन रेल्वे स्टेशन मास्तरांना देण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी तेथे उपस्थित असलेल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना उर्मट उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवसैनिकांनी या अधिकाऱ्याना काळे फासले.\nया प्रकरणी रेल्वे पोलिसांनी तत्कालीन नगरसेवक व रायगडचे विद्यमान संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, शरद गंभीरराव, तात्यासाहेब माने, प्रभाकर चौधरी, गोविंद कुलकर्णी, सोपान पाटील, स्मिता बाबर, मनीषा धुरी, भावना चव्हाण व मधुमती शिसोदे आदी शिवसैनिकांना अटक केली. या प्रकरणी अॅड. जे. आर. प्रजापती यांनी शिवसैनिकांची बाजू मांडली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलइथे वाढदिवसाला फुग्यांऐवजी वापरतात ‘कंडोम’, हेअर बँड म्हणूनही होतो उपयोग\nपुढीलकोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना चार दिवस टोल माफी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरविवारी मध्य रेल्वेवर गर्दी उसळणार,140 लोकल फेऱ्या रद्द\nमराठा समाजाला महिनाभरात आरक्षण, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५���\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/trailer-of-jhangadgutta-released/", "date_download": "2018-11-15T05:47:42Z", "digest": "sha1:FPUZ4CY2M5UII7J5EEXS74WFPV22WKEH", "length": 17467, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "भारत आणि सागरच्या ‘झांगडगुत्ता’चा ट्रेलर प्रदर्शित | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनेहरूंमुळेच चहावाला पंतप्रधान होऊ शकला, शशी थरूर यांची स्पष्टोक्ती\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\n��ोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nभारत आणि सागरच्या ‘झांगडगुत्ता’चा ट्रेलर प्रदर्शित\nव्हिजन कॉर्पोरेशन लि. प्रस्तुत, फुटप्रिंट मिडीया एंटरटेनमेंट, पवन शेठ, मोरेश्वर संखे निर्मित, विकी हाडा सह-निर्मित आणि संदीप मनोहर नवरे लिखित दिग्दर्शित “झांगडगुत्ता” सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.\nयात मराठी सिनेसृष्टीमधील बरेच विनोदाचे बादशाह एकत्र काम करत आहेत. झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय शोमधील विनोदाचे एक्के सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच जयंत सावरकर, नागेश भोसले, किशोरी शहाणे, विजय कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, संजय खापरे, जयवंत वाडकर, किशोर चौगुले यांच्या विनोदाची जुगलबंदी ही तुमच्या भेटीला येणार आहे.\nया सिनेमातून एक सामाजिक प्रश्न विनोदी अंगातून दाखवला आहे. आज-काल श्रेय घेण्याच्या आणि पुतळे – स्मारकं बांधण्याच्या कुरघोडीवर, त्यांच्या मानसिकता विनोदी पद्धतीने दाखवली आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि स्वयंघोषित समाजसेवक अण्णा (जयंत सावरकर) आणि गावतील त्यांचे नागरिक यांच्याभोवती सिनेमाची गोष्ट गुंफण्यात आली आहे. सर्व गाव हे अण्णांच्या सल्ल्याने चालत असते. अचानक अशी काही घटना घडते कि त्यामुळे सर्व गाव मोठ्या अडचणीत येतं… त्या अडचणीत सगळ्यांची होणारी त्रेधातिरपीट म्हणजेच झांगडगुत्ता. एकूणच ट्रेलर बघताना सगळ्यांचा होणारा गोंधळ आणि त्यातून दिलेला संदेश नक्की काय आणि कशापद्धतीने मांडला आहे हे बघण्यासाठी ट्रेलर नक्की बघा. ‘झांगडगुत्ता’ सिनेमा येत्या २१ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभाजप नगरसेविकेच्या पतीची बोगस गुंठेवारी\nपुढीलरिक्षापेक्षा विमानप्रवास स्वस्त, केंद्रीय मंत्र्यांचे अजब ‘गणित’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली ��हागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/rape-on-facebook-friend-video-viral-in-nagpur-love-story-298644.html", "date_download": "2018-11-15T06:02:30Z", "digest": "sha1:ZADPY63TITX4ZSC64IWOWCR6GW7Q3MZB", "length": 5515, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - फेसबुकवरून झालं प्रेम, बलात्कार करून व्हिडिओ केला व्हायरल–News18 Lokmat", "raw_content": "\nफेसबुकवरून झालं प्रेम, बलात्कार करून व्हिडिओ केला व्हायरल\nनागपूरात फेसबुक फ्रेंडशीपमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे.\nनागपूर, 03 ऑगस्ट : नागपूरात फेसबुक फ्रेंडशीपमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. फेसबुक फ्रेंडने या विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. सोशल वेबसाईटवर व्हिडिओ आल्यानंतर या विद्यार्थिनीने लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी सतीश संजय रामटेके या २१ वर्षीय गरोबा मैदान परिसरात राहणाऱ्या तरूणास यास अटक केली.Jalgaon Corporation election 2018 निकालाचे LIVE अपडेटपीडित १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची वर्षभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून सतीशशी ओळख झाली. तिच्या म्हणण्यानुसार सतीशने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून जाळ्यात ओढलं. ती बीबीएची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील रिक्षा चालक आहे. सतीश टवाळखोर असून व्यसनी आहे. पीड��त विद्यार्थिनी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. सतीशने तिला प्रभावित करण्यासाठी मोबाईल भेट दिला.\n१ जुलैला सतीशने तिला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावलं. घरी त्याचे कुटुंबीय असतील असे समजून ती त्याच्या घरी गेली. परंतु घरी सतीश एकटा होता. युवतीच्या तक्रारीनुसार सतीशने तिला पिण्यासाठी पाणी दिले. पाणी पिल्यानंतर तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली. त्यानंतर सतीशने तिच्यावर बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिप तयार केली. आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.हेही वाचा...मृत्यू मला कोणत्याही क्षणी कवटाळू शकतो- इरफान खानPHOTOS : इंग्लंडच्या 'रन'भूमीत विराटचा नवा विक्रममराठा आरक्षणासाठी तिने विषप्राशन करून संपविली जीवनयात्रा\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/to-inquire-about-the-death-of-pooja-sakat-demand-prakash-ambedkar-288077.html", "date_download": "2018-11-15T06:23:06Z", "digest": "sha1:SQMI4HXTJOCYGNVVALIUXGCUJMPIGZTV", "length": 12474, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nभीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर\n. या प्रकरणामधील पीडित मुलीच्या तक्रारीवर साधी चौकशी सुद्धा झाली नाही याबद्दल नाराजीही आंबेडकर यांनी व्यक्त केली.\nनागपूर, 23 एप्रिल : कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचारामधील पीडित तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या प्रकरणामधील पीडित मुलीच्या तक्रारीवर साधी चौकशी सुद्धा झाली नाही याबद्दल नाराजीही आंबेडकर यांनी व्यक्त केली.\nरविवारी संध्याकाळी पीडित मुलगी पूजा सकट हिचा मृतदेह सापडला ही मुलगी कोरगाव भीमाच्या घटनेंनंतरच्या हिसाचाराच्या संदर्भात एफआयआर दाखल कऱण्यासाठी गेली होती. पण तिची तक्रार घेण्यात आली नव्हती आम��्या कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर एफआयआर दाखल झाला.\nअशा आणखी सात एफआयआर दाखल झाल्या आहेत त्यातही अद्याप चौकशी झाली नाही याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप व्यक्त केला आहे.\nती मुलगी आपल्या आईवडिलांसह राहत होती आणि तिने संपत्तीच्या वादातून आत्महत्या केली असा तर्क अयोग्य असल्याचंही अँड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: pooja sakatprakash ambedkarकोरेगाव भीमापूजा सकटप्रकाश आंबेडकरभीमा कोरेगाव\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/robbery-of-3002-mobile-phone-from-thane-railway-station-in-the-year-280074.html", "date_download": "2018-11-15T06:47:44Z", "digest": "sha1:D53BW6L3XQNV3MLGDMPVUGDBYQARCFJM", "length": 13500, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ठाण्यात रेल्वेतून वर्षभरात ३००२ मोबाईल चोरीला!", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘साम��ा’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nठाण्यात रेल्वेतून वर्षभरात ३००२ मोबाईल चोरीला\nठाणे रेल्वे स्थानकात असाल तर जरा सावधान तुमचाही मोबाईल चोरीला जावू शकतो. कारण ठाण्यात रेल्वेतून वर्षभरात ३००२ मोबाईल चोरीला गेल्याची आकडेवारी समोर आली आहे.\n19 जानेवारी : ठाणे रेल्वे स्थानकात असाल तर जरा सावधान तुमचाही मोबाईल चोरीला जावू शकतो. कारण ठाण्यात रेल्वेतून वर्षभरात ३००२ मोबाईल चोरीला गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातले फक्त १० टक्के गुन्हे उघड झालेत. ही आकडेवारी पाहता ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या दररोज सरासरी 8 ते 9 मोबाईल चोरीला जात असल्याचं समोर आलं आहे. पण या चोरांच्या मुसक्या आवळायचं तर सोडाचं पण हरवल्याची प्रकरणंच उघडकीस आलेली नाही.\nठाण्यात चोरीला जाणाऱ्या बहुतांश मोबाईल्सचं लोकेशन परराज्यात असल्याचंही निदर्शनास आलं आहे. तर काही मोबाईल्सचे सुटे भाग विकले जात असल्याचंही उघडकीस आलं आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या 3 हजार 2 मोबाईल्सची किंमत 4 लाख 95 हजार 386 रुपये इतकी आहे.\nमोबाइल लंपास करणारे अनेकवेळा नशेखोर असल्याचंही सांगण्यात येत आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कोपरी पुलापासून दिवा स्थानक ते दिव्यापासून निळजेपर्यंत आहे. ठाणे स्थानकातून दररोज ६ ते ७ लाख प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची यापूर्वी मिसींगमध्ये नोंद केली जात होती. पण जून २०१७ पासून चोरीला जाणाऱ्या मोबाईलबाबत थेट एफआयआर नोंदवण्यास सुरूवात झाली आहे. चोरी थांबेल की नाही हे सांगू शकत नाही पण आपल्या मौल्यवान सामानाची आपणच काळजी घ्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 3002 mobile phonerobbery ofthane railway stationthe yearठाणे रेल्वे स्थानकमोबाईल चोरीवर्षभरात ३००२ मोबाईल चोरीला\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nओला-उबर चालक 17 नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-15T07:06:32Z", "digest": "sha1:SPAZJNWC33QWKWKX336GZ6GSS55NDCPC", "length": 9171, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जिल्ह्यात तणाव- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमराठा आरक्षण : आता फडणवीस सरकार तामिळनाडू आरक्षण पॅटर्न स्वीकारणार का\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nमराठा आरक्षण : आता फडणवीस सरकार तामिळनाडू आरक्षण पॅटर्न स्वीकारणार का\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमराठा आरक्षण : युवकाच्या आत्महत्येनंतर परभणीत पुन्हा तणाव\nमराठा आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यातील डीग्रस वाडीत राहणाऱ्या अंनत लेवडे याने स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे.\nमराठा आरक्षण : आता फडणवीस सरकार तामिळनाडू आरक्षण पॅटर्न स्वीकारणार का\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-anup-kumar-manjit-chillar-asian-games-competition-105224", "date_download": "2018-11-15T07:32:05Z", "digest": "sha1:KZ7JGOVXGRK35VTWJL42FGE7DACUSZH2", "length": 14408, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Anup Kumar, Manjit Chillar Asian Games Competition अनुप कुमार, मनजित पुन्हा भारतीय संघाबाहेर | eSakal", "raw_content": "\nअनुप कुमार, मनजित पुन्हा भारतीय संघाबाहेर\nरविवार, 25 मार्च 2018\nमुंबई - आशियाई स्पर्धेनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संभाव्य संघातूनही अनुप कुमार, मनजित चिल्लर यांना वगळण्यात आले. सराव शिबिरासाठी ४४ पुरुष आणि ४२ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.\nहे शिबिर काही दिवसांपूर्वीच हरियाणात सुरू झाले आहे. जसवीर, नवनीत, शब्बीर बापू यांचाही समावेश नाही. अहमदाबादला झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतरच्या कामगिरीत अनुपचा फारसा प्रभाव पडला नव्हता. राष्ट्रीय तसेच फेडरेशन स्पर्धेतही तो यशस्वी झाला नव्हता, त्यामुळे त्याचे पुनरागमनाचे दरवाजे बंद झाले आहेत.\nमुंबई - आशियाई स्पर्धेनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संभाव्य संघातूनही अनुप कुमार, मनजित चिल्लर यांना वगळण्यात आले. सराव शिबिरासाठी ४४ पुरुष आणि ४२ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.\nहे शिबिर काही दिवसांपूर्वीच हरियाणात सुरू झाले आहे. जसवीर, नवनीत, शब्बीर बापू यांचाही समावेश नाही. अहमदाबादला झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतरच्या कामगिरीत अनुपचा फारसा प्रभाव पडला नव्हता. राष्ट्रीय तसेच फेडरेशन स्पर्धेतही तो यशस्वी झाला नव्हता, त्यामुळे त्याचे पुनरागमनाचे दरवाजे बंद झाले आहेत.\nसंघातील निवडीसाठी खूपच चुरस आहे. त्यातच तंदुरुस्ती महत्त्वाची असते. कोणाचे स्थान नक्की नसते. अनुप, राकेश यांच्यासारख्या खेळाडूंकडून आम्ही शिकलो आहोत. प्रत्येकाला संघाबाहेर जावे लागते. हे आमच्याबाबतीतही घडू शकते, असे आशियाई विजेत्या संघाचा कर्णधार अजय ठाकूरने आशियाई संघ निवडीच्या वेळी सांगितले होते.\nमहिलांच्या संभाव्य खेळाडूंबाबत बोलायचे झाले, तर तेजस्विनी आणि ममता पुजारी यांना पुन्हा एकदा संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.\nदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्राचे पाच खेळाडू सराव शिबिरासाठी निवडले आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत चांगली कामगिरी केलेल्या नितीन मदनेचीही निवड झाली असती, तर जास्त आनंद झाला असता. आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात महाराष्ट्राचे दोन ते तीन खेळाडू असावेत, ही अपेक्षा आहे.\n- डॉ. माणिक राठोड, महाराष्ट्राचे कबड्डी मार्गदर्शक\nमहाराष्ट्राचे आठ खेळाडू सराव शिबिरात\nसंभाव्य संघात महाराष्ट्राच्या आठ खेळाडूंची निवड झाली. त्यात पाच पुरुष आणि तीन महिला आहेत. गिरीश इरनाक, नीलेश साळुंके, रिषांक देवाडिगा, सचिन शिंगाडे आणि विकास काळे या राष्ट्रीय विजेत्या संघातील खेळाडूंची निवड झाली आहे, तर अभिलाषा म्हात्रे, सायली जाधव आणि सायली केरीपाळे या संभाव्य संघात आहेत.\n#MeToo : नवाजुद्दीन सिद्दिकीवर माजी मिस इंडिया निहारिका सिंगचा आरोप\nमुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप \"मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी...\nआई नावाच्या \"आधारवडा'विषयीची हृद्य मनोगतं (हेमंत जुवेकर)\nआई हे सर्वनाम असलं, तरी खरं तर ते असतं घर तोलून आणि सावरून धरणाऱ्या प्रेमाचं विशेषनाम. अवघं विश्व सामावण्याची क्षमता असलेला शब्द. आईविषयी मनात खूप...\nआव्हाने पेलण्यात मोदी सरकार अपयशी : पी. चिदंबरम\nमुंबई : आभाळाला भिडणारी महागाई, बेरोजगारी आणि सुरक्षा व्यवस्था ही देशासमोरची सध्याची सर्वात मोठी आव्हाने आहेत. मोदी सरकार ही आव्हाने पेलण्यात अपयशी...\n'आईच्या संस्काराची शिदोरी राजकारणातही ���ामी आली'\nमुंबई - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईने केलेल्या संस्काराची शिदोरीच गेल्या 50 वर्षांतील राजकारणात उपयुक्‍त ठरली, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...\nमुंबई - पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापासून मुंबईत पाणी संकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्याचा सर्वाधिक फटका पश्‍चिम उपनगरांना बसणार आहे. पश्‍...\nभारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारची निवृत्ती\nमेरठ- भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो यापुढे केवळ \"ओएनजीसी'कडून खेळणार आहे. तो म्हणाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-cctv-camera-103320", "date_download": "2018-11-15T06:44:44Z", "digest": "sha1:OPTKDQ5ZAKPZYNCR3XTUTGJR6NZVH7KB", "length": 13312, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news cctv camera अपहरणकर्ता सीसीटीव्हीत कैद | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nनागपूर - घरामसोर खेळत असलेल्या श्रद्धा अरुण सारवणे (चार वर्षे, रा. हत्तीनाला, लकडापूल) हिचे दुचाकीने अपहरण करून मेडिकलमध्ये सोडून आरोपीने पळ काढला होता. घटनेच्या सहा तासांत चिमुकली मेडिकलमधून सुखरूप मिळाली. अपहरण प्रकरणात पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. तसेच जवळपास ५० पेक्षा जास्त नशेखोरांना पोलिसांनी चौकशीसाठी गुरुवारी ताब्यात घेतले होते. अद्याप आरोपीचा शोध पोलिसांना लागला नसून काही गुंडांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.\nनागपूर - घरामसोर खेळत असलेल्या श्रद्धा अरुण सारवणे (चार वर्षे, रा. हत्तीनाला, लकडापूल) हिचे दुचाकीने अपहरण करून मेडिकलमध्ये सोडून आरोपीने पळ काढला होता. घटनेच्या सहा तासांत चिमुकली मेडिकलमधून सुखरूप मिळाली. अपहरण प्रकरणात पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. तसेच जवळपास ५० पेक्षा जास्त नशेखोरांना पोलिसांनी चौकशीसाठी ग���रुवारी ताब्यात घेतले होते. अद्याप आरोपीचा शोध पोलिसांना लागला नसून काही गुंडांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.\nबुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास श्रद्धा सारवणे या चार वर्षीय चिमुकलीचे दुचाकीस्वाराने अहपरण केले होते. या घटनेनंतर गुन्हे शाखा आणि लकडगंज पोलिसांची पथके शहर पिंजून काढत शोध घेत होते. शेवटी एपीआय ज्ञानेश्‍वर भेदोडकर यांना माहिती मिळाली की, चिमुकलीला मेडिकल परिसरात पाहण्यात आले. त्यांचे पथक लगेच मेडिकलमध्ये दाखल झाले. त्यांनी वॉर्ड क्र. ३४ जवळून श्रद्धाला ताब्यात घेतले. चिमुकलीला आरोपीने दुचाकीवर बसून मेडिकल परिसरात सोडून पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला. युवक श्रद्धाला दरडावत हात पकडून ओढत मेडिकलमध्ये आणत आहे. एका जागेवर उभे राहण्यास सांगून तो पळून जाताना फुटेजमध्ये दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरून आणि हालचालीवरून तो नशेखोर वाटत आहे. त्यामुळे गुन्हे शाखा आणि लकडगंज पोलिसांनी ५० पेक्षा जास्त नशेखोरांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, अपहरणकर्ता आरोपी अद्याप मिळून आला नाही.\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\nविदर्भ, मराठवाड्यातील कापूस उद्‌ध्वस्त\nअमरावती - राज्यातील आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे 44 लाख हेक्‍टर जमिनीवरील कापसाचे पीक उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे....\nउच्च न्यायालयाचा कनिष्ठ न्यायालय��ंना सल्ला\nमुंबई : फौजदारी खटल्याची सुनावणी जलदगतीने करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयांनी सुनावणीमध्ये नियमांना बगल देऊ नये, उलट अभियोग पक्षाच्या पुराव्यांची शहानिशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathiimplements-processing-agrowon-maharashtra-8786?tid=148", "date_download": "2018-11-15T06:58:49Z", "digest": "sha1:3AW64X4A6FQDZ4PPIDMBTICGPGPPBZIK", "length": 20916, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,implements for processing, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रे\nप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रे\nडॉ. रणजित सिंह, डॉ. एस. डी. कुलकर्णी\nगुरुवार, 31 मे 2018\nप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता असते. ही यंत्रे छोटी असली तरी या यंत्रांमुळे बरीच कामे सोपी होतात अाणि मजुरीवरील खर्च वाचतो. सध्या बाजारात अशी विविध उपयुक्त यंत्रे उपलब्ध झाली अाहेत. या यंत्रांचा वापर करून अापला व्यवसाय वाढवता येतो.\nप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता असते. ही यंत्रे छोटी असली तरी या यंत्रांमुळे बरीच कामे सोपी होतात अाणि मजुरीवरील खर्च वाचतो. सध्या बाजारात अशी विविध उपयुक्त यंत्रे उपलब्ध झाली अाहेत. या यंत्रांचा वापर करून अापला व्यवसाय वाढवता येतो.\nडाळिंबाचे दाणे काढण्याचे यंत्र\nया यंत्राच्या साह्याने डाळिंबाचे तुकडे करून त्यामधून दाणे वेगळे केले जातात. डाळिंबाचे टरफल चाळणीच्या मदतीने वेगळे केले जाते अाणि डाळिंबाचे दाणे वेगळे मिळतात. ८५-९० टक्के डाळिंबाचे दाणे वेगळे केले जातात व १०.१५ टक्के टरफलाबरोबरच राहतात. जे चाळणीवर वेगळे होतात. ��का मिनिटाला साधारणतः ३०-३५ डाळिंबाचे दाणे वेगळे केले जातात. एकूण ९०-९४ टक्के दाणे वेगळे केले जातात. फक्त २-४ टक्के दाण्यांचे नुकसान होते. हे यंत्र एक तासाला ५०० किलो डाळिंबाचे दाणे वेगळे करते.\nसीताफळाचा गर वेगळा करण्याचे यंत्र\nसीताफळातील गर वेगळा करणे सोपे नसल्यामुळे औद्योगिक स्तरावर सीताफळाचा जास्त उपयोग होताना दिसत नाही. आइस्क्रीममध्ये सीताफळ गराचा उपयोग होऊ लागला आहे. या यंत्रामध्ये मुख्यत्वे सीताफळ कापणे, गर व बिया काढून घेणे व गर वेगळा करणे असे तीन भाग आहेत. हे यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून, फळ कापणे\nव बी व गर वेगळे करण्याची क्षमता ९४ टक्के\nआहे. यंत्राची क्षमता ताशी १२० किलोग्रॅम आहे.\nभुईमूग शेंगा फोडणी यंत्र\nया यंत्रामध्ये शेंगा फोडणे, टरफल अाणि शेंगदाणे वेगळे करण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. शेंगा फोडण्याची कार्यक्षमता ८७ टक्के असून, क्षमता ६० किलो प्रति तास आहे. हे यंत्र विद्युत मोटारीच्या साह्याने चालवले जाते.\nरोलरच्या साह्याने वर्गीकरण करण्याची व्यवस्था या यंत्रामध्ये आहे. यामध्ये अावळ्याचे मुख्यत्वे तीन ग्रेडमध्ये वर्गीकरण केले जाते. जसे २० मिलिमीटरपेक्षा कमी, २०-४० मिलिमीटर व ४०-६० मिलिमीटर. या यंत्राची कार्यक्षमता ७५ टक्के आहे व ताशी वर्गीकरण क्षमता ३५०-४०० किलो आहे. या यंत्राच्या मदतीने आवळ्याचे वर्गीकरण करून चांगला दर मिळवता येते. काही कंपन्यांना विशेष ग्रेडचे आवळे पाहिजे असतात. त्यांच्यासाठीही हे यंत्र फारच उपयोगी आहे.\nमुरावळा, मुरब्बा तयार करण्यासाठी आवळ्यावर छिद्रे पाडली जातात. यामुळे साखरेचा पाक आवळ्यामध्ये शोषला जातो. हे काम बऱ्याचदा कंटाळवाणे होते. जेव्हा जास्त प्रमाणात आवळ्यांना टोचणी करायची असते. एका आवळ्याला ५०-७० छिद्रे पाडली जातात. यंत्राची कार्यक्षमता ताशी १०० किलो आहे.\nआवळ्याचा कीस करण्याचे यंत्र\nआवळ्यापासून सुपारी तयार करणे, मिठाई तयार करण्यासाठी अावळ्याचा कीस व तुकडे करावे लागतात. हे कार्य कंटाळवाणे व त्रासाचे असते. या कामासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. या यंत्राच्या साह्याने आवळ्याच्या बिया वेगळ्या केल्या जातात.\nया यंत्राच्या मदतीने ३-४ ग्रेडमध्ये टोमॅटोचे वर्गीकरण करता येते. कार्यक्षमता ६६ टक्के अाणि क्षमता ताशी ३००-३२५ किलो आहे. हे यंत्र मोटार किंवा मनुष्यबळावरही चालवि���े जाऊ शकते.\nबटाटे सोलणे व धुण्याचे यंत्र\nया यंत्राची क्षमता ताशी ४०० किलो असून सोलण्याची कार्यक्षमता ९९.५ टक्के आहे. हे यंत्र बटाट्याचे वेफर्स तयार करणाऱ्या लघुउद्योगासाठी अत्यंत उपयुक्त आहे.\nबोर फळ वर्गीकरण यंत्र\nया यंत्रामध्ये रोलर्स असून ३० मिलिमीटरपर्यंत, ३०-५० मिलिमीटर व ५० मिलिमीटरपेक्षा जास्त अशा तीन ग्रेडसमध्ये बोरांचे वर्गीकरण होते. यंत्राची कार्यक्षमता ९०-९२ टक्के आहे. ताशी क्षमता ५०० किलो आहे.\nझाडावरची फळे एकत्रित करणे व वर्गीकरण\nझाडावरची फळे काढतेवेळी जमिनीवर पडतात व त्यांचे नुकसान होते. फळे एकत्रित करण्यासाठी एक यंत्रणा विकसित केली आहे. याच्या मदतीने सर्व फळे सुरक्षितरीत्या एकत्र केली जातात व त्या बरोबरच वर्गीकरणाची ही व्यवस्था आहे. याच्या मदतीने तीन झाडांची फळे एक तासात काढली व एकत्र केली जाऊ शकतात.\nसंपर्क : डॉ. एस. डी. कुलकर्णी, ९७५२२७५३०४\n(लेखक प्रक्रिया तंत्रातील तज्ज्ञ आहेत.)\nयंत्र machine व्यवसाय profession डाळ डाळिंब सीताफळ custard apple भुईमूग groundnut मिठाई टोमॅटो लेखक\nभुईमूग शेंगा फोडणी यंत्र\nआवळ्याचा कीस करण्याचे यंत्र\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nपेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...\nबहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nसीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...\nआरोग्यद��यी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nरोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...\nशेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...\nप्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...\nप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...\nपाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-states-irrigation-area-40-percent-8731", "date_download": "2018-11-15T07:05:53Z", "digest": "sha1:3DKUOEHA3727N2ABTLXSEMWSOPF6DR7C", "length": 17733, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The state's irrigation area on 40 percent | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊ��� कधीही करू शकता.\nकाँग्रेस, राष्ट्रवादीची सिंचन स्मारके पूर्ण करणार : गडकरी\nकाँग्रेस, राष्ट्रवादीची सिंचन स्मारके पूर्ण करणार : गडकरी\nबुधवार, 30 मे 2018\nमुंबई : गेल्या ४८ वर्षांत राज्यातील सिंचनाची परिस्थिती १८ टक्क्यांवर गेली नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारने ४० टक्क्यांवर सिंचन क्षेत्र नेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कॉँग्रेस राष्ट्रवादीने टेंभूपासून ते गोसीखुर्दपर्यंत अनेक योजना अपूर्ण अवस्थेत ठेवल्या आहेत, ही कॉँग्रेसची अर्धवट स्मारके असून, ती आपण पूर्ण करणार असल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.\nमुंबई : गेल्या ४८ वर्षांत राज्यातील सिंचनाची परिस्थिती १८ टक्क्यांवर गेली नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारने ४० टक्क्यांवर सिंचन क्षेत्र नेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कॉँग्रेस राष्ट्रवादीने टेंभूपासून ते गोसीखुर्दपर्यंत अनेक योजना अपूर्ण अवस्थेत ठेवल्या आहेत, ही कॉँग्रेसची अर्धवट स्मारके असून, ती आपण पूर्ण करणार असल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.\nमोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ते (ता. २९) पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंचनासाठी सरकारने ५ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे गडकरी यांनी या वेळी सांगितले. या वेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या कामांची जंत्री वाचून दाखवली. वाहतूक विभागामार्फत कोणकोणत्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. याची माहिती त्यांनी दिली. मुंबई ते दिल्ली असा एक्सप्रेस हायवे तयार करण्यात येणार असून, हा रस्ता आदिवासी पट्ट्यातून जाणार आहे. त्यामुळे आदिवासींचा विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nगेल्या चार वर्षांत कोट्यवधी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून, जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जलवाहतुकीसंदर्भात बोलताना ७५०० किलोमीटर लांबीच्या जलवाहतुकीसाठी विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. तसेच गंगा शुद्धीकरण प्रकल्पाचे सत्तर टक्के काम झाले असून, यापुढे गंगा नदीवर कोणत्याही नव्या वीज प्रकल्पास मान्यता देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.\nसाडेतीन लाखांत घर दे���ार\nनागपुरात खासदार प्रकल्प म्हणून आपण गृहप्रकल्प उभारत असून, या प्रकल्पातील घर भिकाऱ्यालाही खरेदी करता यावे, असा आपला मानस आहे. त्यासाठी ४६० चौ. फुटांचे हे घर केवळ साडेतीन लाख रुपयांत उपलब्ध करून देत असून सोफासेट, वीज, एलईडी, डबलबेड, गरमपाणी या गोष्टी मोफत देणार असल्याचे आश्वासन गडकरी यांनी या वेळी दिले.\nशिवसेनेशी मी चर्चा करणार नाही\nशिवसेनेशी झालेली युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली आहे. त्यामुळे युतीत विघ्न येण्याचा प्रश्न नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि भाजप यांचे नाते तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, असे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र युतीबाबत उद्धव ठाकरेंशी आपण चर्चा करणार नाही, असे त्यांनी सांगितले.\nमुंबई सिंचन नरेंद्र मोदी narendra modi देवेंद्र फडणवीस devendra fadnavis राष्ट्रवाद नितीन गडकरी nitin gadkari पत्रकार विभाग sections विकास गुंतवणूक गंगा शुद्धीकरण वीज खासदार भाजप\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/navi-mumbai-morbe-dam-overflow-1719990/", "date_download": "2018-11-15T06:32:58Z", "digest": "sha1:IF35GUW4M4ZAHV6DUGNKBT7ZTGNU6SF6", "length": 12463, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Navi Mumbai Morbe Dam overflow | मोरबे भरल्याने पाण्याची चिंता मिटली | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nमोरबे भरल्याने पाण्याची चिंता मिटली\nमोरबे भरल्याने पाण्याची चिंता मिटली\nयंदा पावसाळा ��ुरू होण्यापूर्वीच धरणात पुढील सहा महिने पुरेल एवढा जलसाठा होता.\nधरणातून ७०० दशलक्ष घनलिटर पाण्याचा विसर्ग\nनवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण भरून वाहू लागल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ाची चिंता मिटली आहे. गतवर्षी हे धरण २५ ऑगस्ट २०१७ ला भरले होते. यंदा बरोबर १ महिना आधी धरण भरले. मंगळवारी रात्री ८ पासून बुधवारी पहाटे ३ पर्यंत ७०० दशलक्षलीटर पाण्याचा धरणातून विसर्ग करण्यात आला. पाण्याची चिंता मिटली असली, तरीही पाण्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी रहिवाशांना केले आहे.\nपाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना मोरबे धरण परिसरातील रहिवाशांना सायरन वाजवून देण्यात आली होती. त्याआधीच त्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.\nयंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणात पुढील सहा महिने पुरेल एवढा जलसाठा होता. त्यातच या वर्षी जास्त घनतेने पाऊस पडल्याने २५ जुलैलाच धरण भरले. या धरणातून शहरातील पाणीपुरवठय़ासाठी प्रतिदिन ४२० एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्यातून नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील ७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते आणि तेव्हा १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असतो.\nयंदा धरण पूर्ण भरल्यामुळे नागरिकांना कोणत्याही पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नसल्याची माहिती मोरबे धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी दिली.\nमोरबे धरण गतवर्षी पूर्ण भरल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नव्हते. यंदाही ते पूर्ण भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरण भरल्याचे समाधान असून नागरिकांनीही पाणी बचत करून पालिकेला सहकार्य करावे.\n– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नमुंपमा\nमीटर विसर्ग केल्यानंतरची पातळी\nदशलक्ष घन मीटर धरणातील जलसाठ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/04/blog-post_4724.html", "date_download": "2018-11-15T06:53:42Z", "digest": "sha1:B5MMHAG5HVBVT75VTK2I7KU5CFIPBPWT", "length": 3066, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "कोटमगांव येथे भुमिपुजन करताना पं.स अध्यक्ष खैरनार - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » कोटमगांव येथे भुमिपुजन करताना पं.स अध्यक्ष खैरनार\nकोटमगांव येथे भुमिपुजन करताना पं.स अध्यक्ष खैरनार\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १० एप्रिल, २०११ | रविवार, एप्रिल १०, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/05/babasaheb-purandare-honored-maharashtra-bhushan-award.html", "date_download": "2018-11-15T06:09:58Z", "digest": "sha1:TGK4JH3BWRTCFDRYEYDGIAG2EVWOD24Q", "length": 7310, "nlines": 108, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘महाराष्ट्रभूषण’ ~ मी मराठ��� माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘महाराष्ट्रभूषण’\nशिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना २०१५चा ‘महाराष्ट्रभूषण’ हा राज्य सरकारचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारात पाच लाख रुपये आणि मानपत्र यांचा समावेश आहे.\nमहाराष्ट्रातील साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजप्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन व आरोग्य सेवा या क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या मान्यवराचा यथोचित सन्मान करण्यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरंदरे यांनी मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या रूपाने एका अस्सल शिवभक्ताचा गौरव झाला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\n‘शिवकाळ’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या दोन शब्दांसाठी मी माझे आयुष्य वेचले. हे अलौकिक व्यक्तित्व जनतेपुढे नेण्याचे जे आयुष्यभर कार्य केले, त्याची दखल या पुरस्कारामुळे घेतली असे वाटते. मी धन्य झालो. या पुरस्काराने मी महाराष्ट्राशी, इथल्या मातीशी वेगळय़ा अर्थाने जोडला गेलो आहे.\n- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://ukraine.admission.center/mr/admission-2017-2018/", "date_download": "2018-11-15T06:01:55Z", "digest": "sha1:CEOKSKC6P73N56GCNPF4PQHOLUPUBFLF", "length": 13075, "nlines": 242, "source_domain": "ukraine.admission.center", "title": "प्रवेश 2017-2018 युक्रेन मध्ये. युक्रेनियन univeristies मध्ये अभ्यास", "raw_content": "\nभेट द्या हे पान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.\nक���पया लक्षात ठेवा: मूळ भाषा \"युक्रेनियन प्रवेश केंद्र\" सामग्री इंग्रजी आहे. इतर सर्व भाषा आपण सोई केले आहेत, पण त्यांच्या अनुवाद अयोग्य असू शकतो\nसामाजिक netrworks मध्ये अनुसरण करा विसरू नका मुक्त बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nआपले स्वागत आहे युक्रेन\nयुक्रेन मध्ये जीवनावश्यक खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nयुक्रेन मध्ये प्रवेश विशेष ऑफर\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र आम्ही जारी घोषणा करत खूश आहेत “साठी अभ्यास आमंत्रण अक्षरे” च्या साठी 2017-2018 शैक्षणिक वर्ष आधीच.\nइच्छुक विद्यार्थी युक्रेन विद्यापीठे अभ्यास त्यांच्या कागदपत्रांची पाठवणे आवश्यक आहे’ आता आम्हाला स्कॅन.\nआपण हे करू शकता आता ऑनलाइन अर्ज.\nकृपया खालील कागदपत्रे आम्हाला उच्च दर्जाचे स्पष्ट स्कॅन प्रती अग्रेषित, या ई-मेल प्रत्युत्तरात. भरलेला अर्ज (वैध कायम / चालू पोस्टल पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक, सह) आंतरराष्ट्रीय पासपोर्ट, त्यावर चित्र आणि डेटा पृष्ठ (प्रवास दस्तऐवज) शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध ( ओ पातळी / एक स्तर / प्रमाणपत्र SSCE / HSSCE / बॅचलर / पदव्युत्तर ).\nप्रवेश 2018-2019 आता सर्वांसाठी खुले आहे\nयुक्रेन मध्ये livint खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nआमच्या विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक मोफत बोनस\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nप्रवेश 2018-2019 युक्रेन मध्ये खुले आहे\nसर्व परदेशी विद्यार्थ्यांना युक्रेन मध्ये अभ्यास करण्यासाठी आपले स्वागत आहे. आपण युक्रेनियन प्रवेश केंद्र अर्ज करू शकतात.\nयुक्रेन मध्ये प्रवेश कार्यालय\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र युक्रेनियन विद्यापीठे प्रवेश आणि शैक्षणिक प्रक्रिया परदेशी विद्यार्थ्यांना मदत स्थापना केली होती की अधिकृत संस्था आहे.\nNauki अव्हेन्यू 40, 64, खार्कीव्ह, युक्रेन\nअंतिम अद्यतन:15 नोव्हेंबर 18\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nकॉपीराइट सर्व अधिकार आरक्षित 2018 युक्रेनियन प्रवेश केंद्र\nऑनलाईन अर्ज करा\tजागतिक प्रवेश केंद्र\tसंपर्क & समर्थन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/7/10/nagal-story", "date_download": "2018-11-15T05:55:53Z", "digest": "sha1:CZLKJM3GKWBYDV3K6P32FNJNDXEGIYE7", "length": 27358, "nlines": 45, "source_domain": "www.evivek.com", "title": "नागांचा आपुलकीचा पाहुणचार", "raw_content": "\n- सुचिता रमेश भागवत\nनागालँडची खासियत म्हणजे इथे कधी आळस येत नाही. हिरव्या डोंगराकडून आकाशाच्या निळया-काळया छटांमधून आणि घराघराबाहेर दिसण्याऱ्या मोहक रंगांच्या फुलांकडून जणू कार्यमग् राहा असा संदेश सतत मिळत असतो. प्रत्येक घरातला नीटनेटकापणा, स्वच्छता. अद्वितीय कल्पकता, दुपारचा वेळ झोप न काढता अतिक्लिष्ट असं हातमागाचं विणकाम करण्याचा महिलांचा उत्साह, मनापासून केलेला पाहुणचार आणि चेहऱ्यावर सदैव फुललेलं निरागस हास्य... सारं किती लोभसवाण\nनागालँडच्या उंच शिखरावर उभं राहून ''मी अमोल पवार बोलतोय'' हा खणखणीत आवाज ऐकताना हृदय अभिमानाने भरून आलं. पश्चिमेच्या कऱ्हाडचा हा तरुण देशाच्या सुरक्षेसाठी ईशान्येच्या सीमेवर सज्ज होता. अमोल पवार आणि भालेराव असे दोघे आम्हाला आसाम रायफल्समधील दुर्गा मंदिरात भेटायला आले.\nजवानांना भेटण्याचा हा दुर्मीळ योग. आम्ही आमची ओळख करून दिली. महाराष्ट्रातून इतक्या लांब कोण बरं आलं असेल, हे आश्चर्याचे भाव अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. मग अस्सल मराठीतून आमच्या गप्पा सुरू झाल्या. आपल्या कुटुंबातलंच कोणी भेटल्याचा आनंद झाला होता आम्हाला. कॅम्पमध्ये साजरा होणारा गणपती उत्सव, होळी यांनी ही परंपरा तिथेदेखील जपली होती.\nमग आम्ही तुएन्सांगमधील हेलिपॅड पहायला गेलो. उंच डोगरांच्या कुशीत संथपणे खेळणारा वारा इथे मात्र थोडा अवखळ मुलासारखा सैरावैरा धावत असतो. सर्वत्र हिरवाईने नटलेले डोंगर, एका बाजूला पायऱ्यापायऱ्यांवर वसलेलं तुएत्सांग शहर, तर कुठे लगबगीने पळणारे ढगांचे थवे... एक वेगळीच अनुभूती, या सुंदर चित्रातील एक छोटा बिंदू होण्याची...\nआमच्याकडील चिवडा, कडबोळी त्या दोघांना भेट देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला. खूप समाधानाने आम्ही तिथून परतलो. देशाचे जवान हेच खरे हिरे आहेत. त्यांची भेट झाली अन् एक नवी ऊर्जा तनामनात संचारली. काम कठीण आहे खरं, पण प्रयत्न करत राहायचे. मातीला मातीची ओढ लागेलच कधीतरी. मनामनात आपुलकीचा बंध नक्की निर्माण होईल. हवं ते सहवास, संवाद, आणि सातत्य...\nआम्ही तिघी सतत चर्चा करायचो. काय करता येईल.. आणि त्यातून काही गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागल्या. पूर्वांचल, तिथलं काम हा हृदयाला भिडणारा विषय आहे. मतभेद, पक्षभेदाच्या भिंती इथ��� सहज गळून पडतात. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तिथला समाज, सुरक्षितता याबद्दल असणारे गैरसमज दूर करायले हवेत आणि प्रत्येकाने या कामात यथाशक्ती योगदान देण्याचं आवाहन करायला पाहिजे. साऱ्या चर्चेचं सार हेच होतं.\nहे संघाचं युग आहे. एकटयाने काही साध्य होणार नाही. हाताला हाताची जोड मिळाली आणि बुध्दीला शुध्द हेतू मिळाला, तर अशक्य काहीच नाही. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आपल्या देशासाठी, भारतमातेसाठी काही तरी करण्याची इच्छा असतेच. अशा समस्त लोकांनी एकत्र येऊन नियोजनाचे काम केलं, तर... खूप काही मनात येत राहिलं. कल्पनांच्या हिंदोळयावर झुलणारं मन नव्या वाटांनी रोमांचित झालं. अशातच कधीतरी डोळा लागला.\nसकाळी 4 वाजताच सूर्यदर्शन झालं. सर्व आवरून मी समोर राहणाऱ्या नारोच्या घरी गेले. इथे घराचा प्रवेश स्वयंपाकघरातूनच होतो आणि घराची दारं सदैव उघडी. कडया, कुलपं लावण्याची गरज या लोकांना वाटत नाही. मी घराचा दरवाजा वाजवला, तर नारोचे 60 वर्षांचे वडील बाहेर आले. प्रथमच भेट झाली असूनही हसऱ्या चेहऱ्याने माझं स्वागत झालं. नारोची चौकशी झाली. थोडया गप्पा झाल्या अन् माझ लक्ष त्याच्या घराच्या टेबलावर स्थिरावलं. माझं कुतूहल लक्षात येऊन ते म्हणाले, ''ही माझी संपत्ती आहे.'' त्यानंतर त्यंानी मला आश्चर्यकारक सत्य सांगितलं. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय उत्कृष्ट कॅलिग्राफी करायचे. स्वत:चे असे 8 फॉन्ट त्यांनी तयार केले होते. शुभ्र कागद, काळी शाई आणि पार्करचं कॅलिग्राफी पेन ही ज्याची संपत्ती आहे, असा एक कलाकार एम. इम्तिचुबा चांग गेली 45 वर्षं तुएन्सांगसारख्या एका कोपऱ्यात आपली कला जोपासतो आहे, अक्षरांशी मैत्री करून त्यांना मनाजोगतं वळवतो आहे. कलाकाराला हवी असते ती त्याच्या कलेला मिळालेली दाद. या कलाकराला आपण फोन करून त्यांचं अभिनंदन केलं, तर तेही एक देशकार्यच आहे.\nनागालँडची खासियत म्हणजे इथे कधी आळस येत नाही. हिरव्या डोंगराकडून आकाशाच्या निळया-काळया छटांमधून आणि घराघराबाहेर दिसण्याऱ्या मोहक रंगांच्या फुलांकडून जणू 'कार्यमग् राहा' असा संदेश सतत मिळत असतो. प्रत्येक घरातला नीटनेटकापणा, स्वच्छता. अद्वितीय कल्पकता, दुपारचा वेळ झोप न काढता अतिक्लिष्ट असं हातमागाचं विणकाम करण्याचा महिलांचा उत्साह, मनापासून केलेला पाहुणचार आणि चेहऱ्यावर सदैव फुललेलं निरागस हास्य... सारं किती लोभसवाणं.\nआज आम्हाला चाबा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जायचं होतं. गर्व्हर्नमेंट टीचर्सना प्रशिक्षणाचा हा प्रयोग होता. तीन दिवस सतत पाठपुरावा करून दिवस पक्का झाला. मुख्याध्यापक उत्सुक वाटत नव्हते, पण तोची सरांच्या आदेशाने 15 शिक्षक ट्रेनिंग रूममध्ये आले. असा प्रयोग त्यांच्यासाठी नवीनच होता. सगळे शांत, थोडे बुजलेल्या चेहऱ्याने बसले होते. सईताईचं कंटेन्ट अप्रतिम होतं. अभ्यासाची आवड कशी लावावी, संकल्पना कशा समजावून द्याव्या यावर तिने छान ऍक्टिव्हिटीज घेतल्या. काही जण थोडं बोलू लागले, पण बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर 'हे काय' असे भाव होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं ठरवून आम्ही वसतिगृहात परतलो. क्राफ्ट क्लास झाला.\nइतक्यात हाँकिन आल्याचं कळलं, म्हणून मी कार्यालयात गेले. सहज गप्पा मारता मारता करियर गाइडन्सची कल्पना समोर आली आणि त्याने ती उचलून धरली. सेक्टरमधल्या 9पासूनच्या सर्व मुलामुलींना एकत्र करण्याची जबाबदारी त्याने घेतली. कम्युनिटी हॉल मिळवला. लगेच आम्ही तिघी त्या कार्यक्रमाच्या तयारीला लागलो. नियोजनात नसलेला कार्यक्रम आम्ही घेणार याचा खूप आनंद झाला होता.\nया आनंदाच्या शाली अंगावर ओढून दुसऱ्या दिवशी चाबा शाळेत गेलो. 'आज ट्रेनिंगला कोणी नाही येऊ शकत.' असं सांगून मुख्याध्यापकांनी आम्हाला लगेच मोकळं केलं. 'सरकारी शाळांच्या शिक्षकांना नवं काही शिकायला वेळ नाही' हे सत्य स्वीकारून गारठल्या मनाने बाहेर पडलो.\nगृहसंपर्क मात्र सुरूच होता. सईताई, सानिकाताई माझ्याबरोबर घराघरात यायच्या. तिथली माणसं, घरं, त्यांची संस्कृती आणि सर्वात उठून दिसणारी मनाची प्रसन्नता यावर एक स्वतंत्र लेखच होईल. हे सारं त्यांना अनुभवता आलं. आपण नागालँडबद्दल जे ऐकतो, त्यापेक्षा खूप आगळंवेगळं, सकारात्मक, प्रेरणादायी पाहायला मिळतं, शिकायला मिळतं याची या प्रवासात सतत जाणीव होत राहते.\nआमचा करियर गाइडन्सचा कार्यक्रम धो धो पावसातदेखील छान पार पडला. 15 मुलं-मुली उपस्थित होते. सारे खूश होते. सहा दिवसांचा छोटेखानी दौरा होता हा... दरम्यान नायवांगच्या मदतीने राज्यपाल माननीय पद्मनाभजी आचार्य यांच्याशी 2 मेला रात्री भेट ठरली आणि तीन दिवस आधी आम्ही सुमोची तिकिटं बुक केली. रात्री बातमी आली की आसामने वाहनांना पेट्रोल-डिझेल पुरवठा थां���वल्याने दळणवळण बेमुदत ठप्प होणार. आमचं 5 मेचं विमानाचं तिकिट होतं. पुन्हा एकदा अनिश्चिततेचं धुकं... पूर्वांचलात अशा गोष्टींना आपण तयार राहावं लागतं. सगळी गणितं इथे सरळसोट सुटतीलच असं नाही.\nमग तुएन्सांग ते कोहिमा पोहोचण्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली. नायवांगही विचार करत होता, पण तो विश्वासाने सांगायचा, ''तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला इथे आणणार मी. काहीतरी मार्ग निघेल.'' इतका प्रखर विश्वास त्यात असायचा की अशा अडचणीदेखील सुखद वाटाव्यात. चौथी-पाचवीत शिकणारा छोटासा नायवांग आज आमची काळजी आईच्या मायेने वाहत होता. शेवटी नायवांगच्या मदतीने लियांगनी यांच्या गाडीत बसून आम्ही सुखाने कोहिमात पोहोचलो.\nआम्ही 2 मेला संध्याकाळी कोहिमात पोहोचलो. कोहिमा हे राजधानीचं शहर. दाटीवाटीने वसलेलं. शहरात शिरलो आणि एका लांब वाहनाच्या प्रवाहाचा भाग झालो. एका रांगेत सगळया गाडया. कर्णकर्कश हॉर्न इथे ऐकायला येत नाहीत की पुढे जाण्याच्या घाईने कुणी ओव्हरटेक करत नाही. डोंगराळ भागातले अरुंद रस्ते, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. पण नागा लोकांची कमालीची शिस्त आणि संयम हे आपण शिकावं असंच आहे.\nनायवांगने एका केरळी लॉजमध्ये आमची निवासाची व्यवस्था केली होती. आमची सगळी व्यवस्था चोखपणे पाहिली त्याने. अगदी आनंदाने, आपुलकीने. थोडं फे्रश झालो आणि नायवांग डॉक्टर लोझोहोंना घेऊन आला. जनजाती विकास जमातीचे सेक्रेटरी. त्या दोघांनी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम निश्चित केला.\nआम्ही दुसऱ्या दिवशी लोझोहोंच्या गाडीने नायवांगसह विशीमाला निघालो आणि योगायोगाने आमची गाडी चालवत होता माजी विद्यार्थी विझोदी. छान गप्पागोष्टी करत विशिमात पोहोचलो. भक्कम दोन मजली इमारत पाहिली आणि मन 2001मध्ये जाऊन पोहोचलं. ही अतुलजींची शाळा... 150 मुलांनी गजबजलेली. स्थानिक लोकांच्या पाठिंब्याने उभी असलेली. अतुलजींचा परिचय झाला तो इथेच. आपल्या रत्नागिरीतील एका व्यक्तीने देशाच्या दुसऱ्या टोकाला उभं केलेल्या वैभवाचा अद्भुत नमुना. आज 17 वर्षांनी पुन्हा या शाळेत आले. मुकुंदराव पणशीकर, किशोरपंत बापट यांची आठवण आली. कारण त्या दोघांसहच तर मी इथे आले होते. त्यांच्या आठवणीने या कामाशी असलेल्या बांधिलकीची, या भागाशी असलेल्या नात्याची लख्ख जाणीव झाली.\nशाळेतील पालक-शिक्षकांशी संवाद झाला. मुलांचं क्राफ्ट प्र��िक्षण झालं. टीचर्स ट्रेनिंग झालं. भारतीय स्त्री शक्तीचं काम तिथे रुजू लागलंय, हे पाहून उत्साह वाढला.\nया शाळेतून निघालो ते हेरिटेज व्हिलेज म्हणून नागा संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या किसामा या गावात गेलो. भौगोलिक रचनेनुसार उभारलेले मोरांग हे याचं वैशिष्टयं.... 1 ते 10 डिसेंबर इथे हॉर्नबिल फेस्टिवल साजरा होतो. साऱ्या नागालँडचं सांस्कृतिक दर्शन एकाच वेळी घ्यायचं, तर या वेळी नक्की या गावाला भेट द्यावी.\nयानंतर आमची गाडी निघाली ती आशियातील सर्वाधिक हिरवं गाव असलेल्या खोनोमा गावी. एखाद्या प्रगल्भ कलाकाराने आपल्या कुंचल्यातून हिरव्या रंगाच्या अगणित छटा चितारल्या आहेत आणि त्यांना उठावदार करायला एकीकडे लाल रंग पायाकडे अन् निळा रंग डोक्याकडे शिंपडला आहे, असं वाटावं इतकं अप्रतिम निसर्गसौंदर्य, स्वच्छता, शांतता आणि या कलाकारीत चपखल बसलेलं तिथलं जनजीवन. त्या गावातून निघावंसं वाटेना. पण राजभवन आमची वाट पाहत होतं. हिरवाईचा हा अद्भुत नजारा प्रत्येक भारतीयाने एकदा तरी पाहावा, अनुभवावा असं वाटतं.\nराजभवनाचा परिसर प्रशस्त आणि देखणा होता. उंच देवदारचे वृक्ष, रंगीत फुलांचे ताटवे आणि मध्ये तिरंग्यासमोर उभं असलेलं रेखीव राजभवन. आमची सर्व व्यवस्था 'फाइव्ह स्टार' होती. सरकारी पाहुणचाराचा पहिलाच अनुभव. आम्ही संध्याकाळी राज्यपाल पद्मनाभजींना भेटलो. अर्धा तास गप्पा झाल्या. रात्री सहभोजनाचं आमंत्रण मिळालं. 84 वर्षांचे पद्मनाभजी, पण उत्साह, कामाची पध्दत मात्र 24च्या तरुणासारखी. जेवताना खूप अनौपचारिक गप्पा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी दिमापूरला सोडण्याची व्यवस्थादेखील झाली.\nकोहिमातून बाहेर पडताना आमची गाडी चुकून ‘No Entry’मध्ये शिरली. One wayच्या विरुध्द दिशेने गाडी चालवणं म्हणजे प्रवाहाविरुध्द पोहणंच... त्यातही तो नागालँडमधला चिंचोळा One way असेल तर... आमची गाडी एका ठिकाणी येऊन फसली आणि आता सगळयांच्या शिव्या खायला मिळणार असं वाटलं. पण आम्ही पुण्या-मुंबईत नव्हतो, तर संयमी असणाऱ्या नागा लोकांच्या राजधानीत होतो. इथला अनुभव वेगळा. थोडया थोडया अंतरावर दोन-तीन लोक गाडीतून उतरत. आम्हाला थोडी मदत करत आणि 20 मिनिटांनी आमची गाडी कोंडीतून बाहेर पडली. मार्ग मोकळा झाला.\nतर असा हा नागालँडचा प्रवास. केवळ 15 दिवसांनीसुध्दा खूप मोठा ठेवा दिला आम्हाला. नागालँडमध्ये 60 कि.मी. अंतरा��र रेल्वेलाइन टाकली जातेय. हा एक शुभसंकेत आहे. चाँगसा, नायवांग, विझोदी, लिरोसी असे माजी विद्यार्थी आपल्यासाठी ठामपणे उभे राहतात, हे या प्रवासाने दाखवून दिलं. आंबट-गोड अनुभव गाठीला बांधून आम्ही दिमापूरच्या इंडिगोमध्ये बसलो. आपला प्रयोगाचा पहिला टप्पा अपेक्षेहून अधिक यशस्वी झाला, या समाधानाने आम्ही तिघीही सुखावलो होतो आणि अशातच विमानाने आकाशात उंच भरारी घेतली.\nसंभाजीराव भिडे गुरुजी यांना खुले पत्र\nसंमेलनाध्यक्ष निवड की निवडणूक \n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-fc-football-indian-super-leage-football-competition/", "date_download": "2018-11-15T06:25:28Z", "digest": "sha1:N3GAL62N735SPS3TKKSZ7CJW46TIIFJZ", "length": 14365, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जमशेदपूरकडून एफसी गोवाचा एकतर्फी पराभव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजमशेदपूरकडून एफसी गोवाचा एकतर्फी पराभव\nइंडीयन सुपर लिग फुटबॉल स्पर्धा\nजमशेदपूर, दि. 2 – इंडियन सुपर लिगमध्ये गतमोसमात गोल्डन बूट पटकावलेला स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याच्या गैरहजेरीत एफसी गोवा संघाची दुर्दशा झाली. जमशेदपूर एफसीविरुद्ध गोव्याला 1-4 अशा निराशाजनक आणि एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. येथिल जे.आर.डी. टाटा क्रीडा संकुलातील लढतीत गोव्याला एकमेव गोल करता आला. त्यांचा स्टार खेळाडू कोरो नसल्यामुळे त्यांच्या आक्रमणातील भेदकता निघून गेली होती.\nतमिळनाडूच्या मायकेल सुसैराज याने दोन गोल करीत जमशेदपूरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ब्राझीलचा मेमो आणि युवा भारतीय सुमित पासी यांनी जमशेदपूरच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या दोघांनी अंतिम टप्यात एका मिनिटाच्या अंतराने गोल केले. त्यामुळे 22 हजार 751 प्रेक्षकांना जल्लोषाची पर्वणी मिळाली. गोव्याचा एकमेव गोल सेनेगलच्या मुर्तदा फॉल याने केला.\nपुणे सिटीविरुद्ध कोरोला लाल कार्डला सामोरे जावे लागले. त्यामुळे तो या लढतीसाठी निलंबीत होता. त्याची उणीव गोव्याला चांगलीच भासली. 17व्या मिनिटाला जमशेदपूरला कॉर्नर मिळाला. सर्जिओ सिदोंचा याने छान चेंडू मारला. मेमोने हेडिंगवर प्रतिक चौधरीकडे चेंडू सोपविला. मग प्रतिकने मायकेलला डावीकडे अलगद पास दिला. तोपर्यंत गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ चकला आणि मायकेलने चेंडू नेटमध्ये मारला. गोव्याने 33व्या मिनिटाला बरोबरी साधली. फ्री किकव��� चेंडू मिळताच एदू बेदियाने हेडींग केले. मुर्तदाने पुढे झेपावत अचूक हेडिंग करीत जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या बाजूने चेंडू नेटमध्ये मारला.\nदुसऱ्या सत्रात प्रारंभीच मायकेलने लक्ष्य साधले. सिदोंचा याने डावीकडून चेंडू दिला. त्याची चाल गोव्याचा सेरीटॉन फर्नांडीस रोखू शकला नाही. मायकेलने अचूक टायमिंग साधत गोल केला आणि मग स्थानिक चाहत्यांच्या दिशेने धावत उत्स्फूर्त जल्लोष केला. गोव्यासारख्या संघाविरुद्ध कितीही गोलांची आघाडी असली तरी विसंबून राहणे महागात पडू शकते. यामुळे जमशेदपूरने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. 77व्या मिनिटाला कार्लोस कॅल्वोने कॉर्नर किक घेतली. टिरीने मारलेला चेंडू ब्लॉक झाला, पण मेमोने संधी साधत चपळाई दाखविली. पुढच्याच मिनिटाला सिदोंचाने घोडदौड केली व कॅल्वोला पास दिला. नवाझला आधीच हालचाल करणे भोवले. त्यामुळे पासीने चेंडू अलगद नेटमध्ये मारला.\nघरच्या मैदानावर आक्रमक प्रारंभ करणे गरजेचे असल्यामुळे जमशेदपूरने तसाच खेळ केला. दुसऱ्याच मिनिटाला त्यांनी प्रयत्न केला. मारीओ आर्क्वेसने आगेकूच करीत गौरव मुखीला पास दिला. गौरवने थोडी जास्त ताकद लावून मारलेला फटका गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याने अडविला. दोन मिनिटांनी जमशेदपूरला फ्री किक मिळाली. सर्जिओ सिदोंचा याने प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या भिंतीला चकवून चेंडू मारला, पण नवाझने चपळाईने डावीकडे झेप घेत चेंडू अडविला.\nगोव्याची पहिली चाल ह्युगो बौमौसने सातव्या मिनिटाला डावीकडून रचली, पण टिरीने अनुभव आणि कौशल्यपणास लावत त्याला थोपविले. दोन मिनिटांनी गौरवने गोव्याच्या सेरीटॉन फर्नांडिसला चकवून डावीकडून आगेकूच केली. त्याने टाचेने फटका मारला, पण त्याला पुरेशी संधी नव्हती. आधी अंदाज घेऊन तो जवळील सहकाऱ्याला पास देत आणखी चांगला प्रयत्न करू शकला असता.\n14व्या मिनिटाला जमशेदपूरच्या पाब्ला मॉर्गाडोने उजवीकडून चाल रचत गौरवला पास दिला, पण मुर्तदाने बचाव करीत चेंडू बाहेर घालविला. 14व्या मिनिटाला मेमोने मॉर्गाडोला डावीकडून पास दिल्यानंतर पुन्हा मुर्तदाने गोव्याचे क्षेत्र सुरक्षित राखले. गोव्यासाठी पूर्वार्धात आणि उत्तरार्धात भेदक चाली रचणे शक्‍य झाले नाही. कोरोची गैरहजेरी त्यांना चांगलीच जाणवली.\nजमशेदपूरने सहा सामन्यांत दुसराच विजय मिळविला असून चार बरोबरींसह अपराजित मालिका कायम राखली. त्यांचे दहा गुण झाले. गोव्याची अपराजित मालिका संपुष्टात आली. पाच सामन्यांत तीन विजय, एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे दहा गुण कायम राहिले. त्यांचा गोलफरक (15-9, 6) असा आहे. जमशेदपूरने (12-7, 5) अशा गोलफरकासह बेंगळूरू एफसीला (8-3, 5) मागे टाकत तिसरे स्थान गाठले. बेंगळूरूचे चारच सामने झाले आहेत. नॉर्थइस्ट युनायटेड एफसी पाच सामन्यांतून 11 गुणांसह आघाडीवर आहे.\nनिकाल : जमशेदपूर एफसी ः 4 (मायकेल सुसैराज 17, 50, मेमो 77, सुमित पासी 78)\nविजयी विरुद्ध एफसी गोवा ः 1 (मुर्तदा फॉल 33)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleब्राझिलही जेरूसलेमला दूतावास हलवणार\nNext articleवाढीव पाणी अजूनही रामभरोसेच\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nमहाराणा मंचर, उत्कर्ष क्रीडा संस्थाची विजयी आगेकूच\nरोहित शर्माला “भारत अ’ संघातून विश्रांती\nभारतीय महिलांचे विजयासह उपान्त्यफेरीत पोहोचण्याचे लक्ष्य\nत्या मुद्यांमध्ये सत्यता नाही – रॉजर फेडरर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/7/9/BHIDE-GRUJI-IN", "date_download": "2018-11-15T06:51:47Z", "digest": "sha1:C5UNIU2NJX2ECMOAZ5D5GB7QBFAHZFBH", "length": 9835, "nlines": 32, "source_domain": "www.evivek.com", "title": "संभाजीराव भिडे गुरुजी यांना खुले पत्र", "raw_content": "\nसंभाजीराव भिडे गुरुजी यांना खुले पत्र\nआपणास आणि आपल्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यास सोशल मीडियातील आणि वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे जाणून आहे. कणखर मनगटांची राष्ट्रप्रेमी पिढी तुम्ही घडवत आहात, जातीच्या पलीकडे जाऊन 'आपण केवळ हिंदूच' हे भान निर्माण करत आहात, हे पाहून तुमच्याविषयी आदर वाटत होता. पण... गेल्या काही दिवसांपासून तुमच्याविषयी वाटणाऱ्या आदरास ओहोटी सुरू झाली आहे. कारण आहे मनुस्मृती.\n''मनुस्मृती ही सर्वोत्तम घटना आहे'' असे आपण धुळे येथे विधान केलेत आणि काल-परवा तर ''संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ आहे'' असे विधान केलेत. या दोन्ही घटनांबाबत विविध माध्यमांतून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.\nआपण मनू आणि मनुस्मृतीचा वारंवार उल्लेख का करता हा जाब विचारण्याचा माझा अधिकार नाही. पण तुमच्या मनूप्रेमामुळे माझ्यासारख्या अ���ेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, हे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठीची ही खटपट आहे.\nगुरुजी, आपण पुण्यात वारीदरम्यान ''संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ आहे'' असे म्हणालात. बरोबरच आहे ते, कारण मनूच्या कायद्याने ज्ञानेश्वरांना जातिबहिष्कृत केले होते. तुकोबा वाण्याच्या अभंगाच्या वह्या इंद्रयणीत बुडवल्या होत्या. त्यामुळे मनू श्रेष्ठ ठरतोच गुरुजी. पण आज, देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाल्यावर, आपला देश आधुनिक मूल्यांच्या आधारावर संचलित करणाऱ्या स्मृतीवरच चालतो आहे आणि स्मृतीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी मनुस्मृती बाद केलेली आहे आणि मनूही संपला आहे. मग वारंवार मनूची आठवण कशासाठी\nकदाचित तुम्ही म्हणता तसा मनू श्रेष्ठ असेलही. पण आज आपण घटनात्मक राष्ट्रवाद स्वीकारला आहे आणि घटनेने आपणास समान मत, समान पत बहाल केली आहे, जातिधर्माच्या पलीकडे जाऊन भारतीय नागरिक म्हणून ओळख दिली आहे. ही ओळख अधिकाधिक घट्ट करणे ही काळाची गरज असताना तुम्ही मनुस्मृतीची आठवण कशासाठी काढता मनुस्मृतीमुळे पोळलेले अनेक समाजगट आज हिंदू समाजात आहेत. त्यांच्या भावनांचा तुम्ही विचार केला आहे का\nगतकाळातील समाजव्यवस्था आणि मनूचे तथाकथित मंडळींनी केलेले समर्थन यामुळे आपला हिंदू समाज विसविशीत झाला, अखंडतेची जाणीव हरवून बसला आणि त्यातून विखंडनास सुरुवात झाली, राष्ट्रात पारतंत्र्य आले हे तुम्हाला माहीत नाही असे कसे म्हणता येईल तुम्ही सातत्याने राष्ट्रभान जागवण्याचा प्रयत्न करत आहात, त्यासाठी छत्रपती शिवराय, धर्मभिमानी शंभूराजे यांचा आदर्श तरुणांसमोर मांडता आहात. मग असे असताना एकदम मनूची आठवण तुम्हाला का व्हावी\nआज आपल्या राष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत. सीमेवर सैनिक लढतील, पण समाजात चालू असणारी अदृश्य लढाई मनुस्मृतीच्या आधाराने जिंकता येईल की राज्यघटनेच्या मदतीने हे एकदा विचार करून ठरवा.\nगुरुजी, आपले कार्य थोर आहे. त्याची समीक्षा करण्याइतपत मी मोठा नाही. पण समरस समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी काही सकारात्मक कृती करू पाहणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या मनुस्मृती समर्थनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, हे आपल्या लक्षात येते का ज्या राष्ट्राला विश्वगुरुपदी बसवण्यासाठी तुम्ही यत्न करता, तेच राष्ट्र तुमच्या मनुस्मृती समर्थनामुळे अस्वस्थ होते, परस्पराकडे संशयाने पाहू लागते याची तुम्हाला जाणीव आहे का\nगुरुजी, घटनात्मक राष्ट्रवाद हाच आजच्या काळातील परवलीचा शब्द आहे. आपणास तो मान्य नसेल, तर तुम्ही तो मान्य करा असा माझा आग्रह नाही. पण आपण मनू, मनुस्मृती अशा विषयांवर बोलून सामाजिक वातावरण गढूळ करू नका, एवढीच विनंती.\nआपण, आपली संघटना, संघटनेचे कार्यकर्ते आणि कार्यपध्दती याबाबत मला बोलण्याचा अधिकार नसला, तरी या समाजाचा, या राष्ट्राचा मी घटक आहे म्हणून एवढेच सांगतो की, या समाजाच्या समरसतेपुढे, एकात्मतेपुढे संकट उभे राहील आणि सामाजिक विद्वेषाची ठिणगी पडेल अशी कोणतीही कृती आपण करू नये, एवढीच विनंती.\nसंमेलनाध्यक्ष निवड की निवडणूक \nअफवांचा महापूर आणि माणुसकीला ओहोटी\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/resul-pookutty-is-all-praises-for-sai/", "date_download": "2018-11-15T06:21:52Z", "digest": "sha1:ZPD2KOO4RFKM4GOKG5PWN657PJUI4SZS", "length": 15846, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "रेसूल पुकुट्टीने केली सईची स्तुती | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्��ांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nरेसूल पुकुट्टीने केली सईची स्तुती\nमुंबई – मराठी चित्रपट, बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरचा लवकरच ‘लव्ह सोनिया’ हा इंडो अमेरिकन चित्रपट येणार आहे. या चित्रपटातील सईच्या अभिनयाची चक्क ऑस्कर पुरस्कार विजेते साऊंड डिझायनर रेसूल पुकुट्टी यांनी स्तुती केली आहे. रेसूल यांनी सईसोबतचा एक फोटोदेखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘प्रचंड हुशार सई ताम्हणकर आज डबिंगला आली आहे. ती खूप हुशार असून तिच्यासोबत काम करताना मला खूप आनंद होतोय.’ असे त्यांनी फोटोखाली नमूद केले आहेत.\nलव्ह सोनिया या चित्रपटाच्या डबिंगसाठी सई अंधेरी येथील पॉप्युलर स्टुडिओत रेसूल पुकुट्टीला भेटली. त्यावेळी रेसूल यांनी सईसोबत फोटो काढला होता.\nलव्ह सोनिया हा चित्रपट ‘सेक्स ट्रॅफिकिंग’ या विषयावर आधारित आहे. या चित्रपटात सई मुख्य भूमिकेत असून अंजली नावाच्या मुलीची ती भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मनोज वाजपेयी, अनुपम खेर, रिचा चढ्ढा, अदिल हुसेन देखील आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलश्रीनगरात हिमवृष्टीमुळे जनजीवन ठप्प\nपुढीलकेंद्र सरकार १०५ जुने कायदे रद्द करणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/maharashtra/western-maharashtra/", "date_download": "2018-11-15T06:02:29Z", "digest": "sha1:M535PBHF6B76COMUNGWJG5NASZPRHPYK", "length": 3205, "nlines": 38, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Home", "raw_content": "\nप्रासंगिक: वाढते आर्थिक गुन्हे\nपॅडवूमन : सॅनिटरी पॅड निर्मितीद्वारे स्वतःच्या पायावर उभी राहिली महिला, 6 महिलांना उपलब्ध करून दिला रोजगार\nइतने छोटे को काम पर नहीं रखते, इन्हे सिखाओ, काबिल बनाओ..\nअखेरच्या श्वासापर्यंत राहणार राजकारणात : गणपतराव देशमुख\nअर्ज भरताना चारपेक्षा अधिक गेले तर गुन्हा... आजपासून नामनिर्देशनपत्र उपलब्ध\nमहानगरपालिकेची निवडणूक मुख्यमंत्र्यांनी घेतली ताब्यात\nमक्केच्या तीर्थयात्रेत अडकलेल्या 27 सोलापूरकरांची अखेर सुटका\n‘युती’ची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे 32 उमेदवार जाहीर\nस्वस्तात सोने देण्याचे अामिष दाखवत लुटणारे तिघे गजाआड\nसुट्यांमुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गर्दी वाढली,दिवसभर दर्शन मंडप फुल्ल\nमाढ्यातील वडाची वाडीच्या शेतकर्‍याच्या मुलाने शेतात बसून लिहिले स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तक\nकोल्हापूरात लक्ष्मीपूजनानंतर हवेत गोळीबार..शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरेंवर गुन्हा; व्हिड���ओ व्हायरल\nआघाडीचे जागावाटप येत्या 14 ला मुंबईत: भाजप व शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत\nप्रेक्षकांपुढे रिंकू राजगुरू पुन्हा येतेय'कागर'मधून\nरायगडावर धनगर समाज बांधवांसोबत सोलापूरच्या शिवप्रेमींची दिवाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/vinod-tawde-dombivli-29184", "date_download": "2018-11-15T07:07:25Z", "digest": "sha1:EWSZK6THPKARSM3IS3PJI5VVSNG5QZVR", "length": 14179, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "vinod tawde in dombivli कला आश्रीत नसावी! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 6 फेब्रुवारी 2017\nपु. भा. भावे साहित्य नगरी, डोंबिवली - कला ही राजाश्रित असता कामा नये, ती राजपुरस्कृत करण्याचे काम आमचे सरकार करील, असे म्हणत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी 27 फेब्रुवारीला मराठी भाषादिनी प्रत्येकाने एक पान विकिपिडियावर मराठीत लिहावे. इंटरनेटवर लाखो मराठी पाने दिसली पाहिजेत, असे आवाहन केले. त्यातून मराठी भाषेचे वेगळे स्थान निर्माण होईल, असे ते म्हणाले.\nपु. भा. भावे साहित्य नगरी, डोंबिवली - कला ही राजाश्रित असता कामा नये, ती राजपुरस्कृत करण्याचे काम आमचे सरकार करील, असे म्हणत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी 27 फेब्रुवारीला मराठी भाषादिनी प्रत्येकाने एक पान विकिपिडियावर मराठीत लिहावे. इंटरनेटवर लाखो मराठी पाने दिसली पाहिजेत, असे आवाहन केले. त्यातून मराठी भाषेचे वेगळे स्थान निर्माण होईल, असे ते म्हणाले.\nडोंबिवलीतील 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. टागोरांना नोबेल मिळाले त्याला डब्लू. बी. ईट्‌स या कवीची प्रस्तावना हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण होते. सरकारही अनुवादाचे उपक्रम राबवणार आहे. याविषयी मार्चमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेतली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी प्रत्येक महाविद्यालयात गेले पाहिजे. तेथील युवकांशी संवाद साधला पाहिजे. यासाठी लागणारी व्यवस्था सरकार करील, असे आश्‍वासन त्यांनी दिले. येत्या मराठी दिनाला बदलापूरमधील शामराव जोशी यांना भाषासंवर्धन पुरस्कार आणि यास्मीन शेख यांना भाषा अभ्यासक पुरस्कार गेट-वे-ऑफ-इंडियावर मोठ्या दिमाखात देण्याची घोषणात त्यांनी केली.\nनोटाबंदीच्या काळातही लक्ष्मी आणि सरस्वतीच्या दंद्वामध्ये सरस्वतीला या सं���ेलनाच्या आयोजकांनी विजयी करून दाखवले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. \"आगरी भवन' उभारण्यासाठी डोंबिवली येथे भूखंड मिळविण्याचा आपण नक्की प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.\nवाईजवळ भिलार या गावी सरकार \"पुस्तकांचे गाव' उभारत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चहा कॉफी पित तेथे शांतपणे पुस्तके वाचता येतील. वाचनसंस्कृती पर्यटनाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दोन कोटी पुस्तकांचे वाटप करण्याचा उपक्रम सरकारने यशस्वी केल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली.\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे - बबनराव तायवाडे\nनागपूर - मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्य��� बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-15T05:47:34Z", "digest": "sha1:J72K6PIORSDMNWXJ55PXZTNQO6OTJCEN", "length": 7178, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खैरेनगर शाळेसाठी तब्बल नऊ लाखांचा निधी जमा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखैरेनगर शाळेसाठी तब्बल नऊ लाखांचा निधी जमा\nपाबळ – शिरूर तालुक्‍यातील खैरेनगर येथील जिल्हा परिषद शाळेत एकत्र येत माजी विद्यार्थीनी शाळेच्या विकासासाठी तब्बल 8 लाख 85 हजार इतका निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून वर्गखोल्या आणि इतर अनुषंगिक विकासकामे करण्यात येणार असल्याची माहिती माजी सरपंच एकनाथ खैरे यांनी दिली. गुरुवारी (दि.22) गावातील ग्रामदैवत हनुमानाच्या यात्रेनिमित्त व्यवसाय आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले अनेक माजी विद्यार्थी आले होते. यावेळी या सर्वांनी एकत्र येत हा निर्णय जाहीर केला. यावेळी उपस्थितांनी हा निधी जाहीर केला.\nया रक्कमेमध्ये 50 माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी आजीवन सभासदत्व स्वीकारत 85 हजार रुपये वार्षिक वर्गणी दिली. या खैरनगरचे सुपूत्र आणि शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.शिवाजी शंकरराव खैरे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ 8 लाख रूपये किंमतीच्या दोन वर्गखोल्या बांधून देण्याचे जाहीर केले. या शाळेसाठी भरीव योगदान देणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आणि डॉक्‍टर यांचे शाळा तसेच खैरेनगर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करून आभार मानण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखालुंब्रेत सुरक्षारक्षकांना बांधून साडे आठ लाखांचा ऐवज लंपास\nNext articleसाईबाबा संस्थानतर्फे ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T05:48:01Z", "digest": "sha1:HRDENEY4C2QNZ2I4SLLQXOU77HL6I3YE", "length": 13200, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘शर्करा’ नियंत्रित करायचीये? मग ‘हे’ आसन करून पहाच… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n मग ‘हे’ आसन करून पहाच…\nहे दंडस्थितीमधील ताडासनाची प्रगत स्थिती दर्शवणारी आसन आहे. प्रथम ताठ सरळ उभे राहावे. पायात कमीत कमी अंतर घ्यावे. श्‍वास घेत दोन्ही हात बाजूने वरच्या दिशेला घ्यावेत. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफावीत. डावा दंड डाव्या कानाला व उजवा दंड उजव्या कानाला टेकून ठेवावा. श्‍वास सोडत कंबरेतून उजव्या बाजूला वाकावे. वाकल्यावर श्‍वसन संथ सुरू ठेवावे. जेवढा वेळ शक्‍य असेल तेवढा वेळ स्थिर राहावे. एकदा डाव्या बाजूने व एकदा उजव्या बाजूने असे दोन वेळा तीर्यक ताडासन करता येते.\nआसन सोडताना श्‍वास घेत सावकाश सरळ व्हावे. हे अतिशय सोपे आसन आहे. यामध्ये पायाच्या घोट्यापासून हाताच्या बोटापर्यंतची बाजू ताणली जाते. तिथपर्यंत भरपूर ताण येतो. त्यामुळे त्या सर्व भागांतील स्नायू ताणले जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. पूर्ण शरीराचे रक्‍ताभिसरण सुधारते. आळस कमी होतो. ज्यांना मधुमेह झाला आहे त्यांनी शंखप्रक्षालनक्रियेत करायवयाचे हे महत्त्वाचे आसन आहे. जवळ जवळ 30 ते 50 वेळा तीर्यक ताडासन केले जाते. शंखप्रक्षालन क्रियेतील आसनांच्या सेटमधील हे एक आसन आहे.\nयामुळे शर्करा नियंत्रित व्हायला मदत होते. तसेच लहान मुलांची उंची वाढविण्यासाठी हे आसन नियमित करावे. स्थुलता निवारण करण्याच्या आसनातील तीर्यक ताडासन हे बराच वेळ टिकवण्याचे आसन योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावे. याच्या टिकवण्यामुळे पोटाचा घेर कमी व्हायला मदत होते व कंबरेवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी हे असान उपयुक्‍त ठरते तसेच दमा, अपचन, आमवाताचा त्रास आदी व्याधींवर या आसनाचा निश्‍चित फायदा होतो फक्‍त हे आसन नियमित करायला हवे म्हणजेच त्यासाठी रोजचा सराव आवश्‍यक आहे. या आसनाने पाठीच्या कण्याची कार्यक्षमता व लवचिकताही वाढते तसेच पायदुखी, टाचदुखी, गुडघेदुखी, पायातून गोळे येणे यासारखे विकार कमी होतात. तीर्यक ताडासनाचा एरवी कालावधी आपण 30 सेकंदापर्यंत टिकवू शकतो.\nकटीभागाला उत्तम व्यायाम देणारे- गजराज हास्यासन\nहे दंडस्थ���तीतील हास्यासन आहे. गजराज म्हणजे हत्ती. हत्ती जसा सोंड हलवून डौलदारपणे पाऊले टाकतो त्याच पद्धतीने आपण हे आसन करायचे आहे. दंडस्थिती घ्यावी. दोन्ही पायात अंतर घ्यावे. डावा पाय पुढे घेऊन पाऊल वळवावे. त्याचवेळी श्‍वास घेत डाव्या हाताला उजव्या हाताला पकडून उजव्या हाताची सोंडेसारखी स्थिती करावी. श्‍वास घेत घेत उजवा हात जास्तीत जास्त डोक्‍यापर्यंत नेताना हाऽ हाऽ हाऽ म्हणत हात उचलून हलवावा. एकदा डावा पाय पुढे घेऊन उजव्या हाताने वर ललकारी द्यावी. तर एकदा उजवा पाय पुढे घेऊन डाव्या हाताने वर उचलून हत्तीसारखी हाऽ हाऽ ललकारी द्यावी आणि हे करत पाऊले टाकत चालावे. या आसनस्थितीत चालताना तोंडाने आवाज करावा. म्हणजे श्‍वास सोडावा अशाप्रकारे दोन्ही हाताना गरूडासनाचा फायदा मिळतो व तसेच एकटक जो हात आपण उंचावून त्याच्या मध्यमेकडे म्हणजेच मधल्या बोटाकडे एकटक पहात ललकारी द्यावी.\nया गजराज हास्यासनामुळे हातापायांचे स्नायू मजबूत होतात. शरीर आणि मनाचा हास्यामुळे ताण जातो. मेंदूतील सकारात्मक संप्रेरके जागृत होतात. त्यामुळे आनंदी आवस्था प्राप्त होते. पाठीला बाक दिल्यामुळे पाठीच्या काण्यालाही व्यायाम होतो. हाताची सोंड भरभर खाली केल्यामुळे हाताची बोटांनाही व्यायाम होतो. उजव्या हाताने डावा कान पकडून डावा हाता उजव्या हातावरून सोंडेसारखा पुढे काढतो. हे करताना कमरेतून वाकतो. काटकोनात कंबेरेत झुकूनही हे गजराज हास्यासन करता येते.\nया आसनामुळे हातांना, मनगटांना, खांद्यांना, पायांना, तसेच कंबरेलाही व्यायाम उत्तम मिळतो. एक प्रकारच्या आनंदासाठी गजराज हास्यासन जरूर करावे. मात्र ते बरोबर होते आहे की नाही हे योगतज्ञाच्या मार्गदर्शनानेच कळेल. हात, मनगट, खांदे, पाय, कंबर यांना सर्वांगसुंदर व्यायाम देणारे हे आसन अर्वाचिन योगशास्त्राने विकसित केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमोदी हे अॅनाकोंडा ; तेलगू देसम पक्षाच्या नेत्याची टीका\nNext articleना. विखेंच्या वाहनांचा ताफा अडवण्याच्या घटनेचा निषेध\nजाणून घ्या तांदूळजाचे (चवराई भाजी) औषधी उपयोग\nनाळेतील रक्‍तामधल्या मूळ पेशी : अम्बिलिकल कॉर्ड ब्लड स्टेम सेल्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/paperfuti-case-two-teachers-and-a-classmate-are-arrested/", "date_download": "2018-11-15T06:21:53Z", "digest": "sha1:NG3TP2ZULFJUTUUU2A4S2BAGAROMUG54", "length": 8730, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पेपरफुटी प्रकरण: दोन शिक्षक आणि एका क्लासचालकाला अटक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपेपरफुटी प्रकरण: दोन शिक्षक आणि एका क्लासचालकाला अटक\nनवी दिल्ली: सीबीएसई दहावी व बारावीचे पेपर लिक झाल्यामुळे विद्यार्थांचे भविष्य टांगली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपींची चौकशी करुन दोन शिक्षक आणि एका क्लासचालकाला अटक केली आहे. सदर प्रकारात शिक्षकच सामील असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nपोलिसांनी देलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून क्लासचालकाला पाठवले. त्यानंतर क्लासचालकाने ते विद्यार्थ्यांना पाठवले. पेपरच्या फोटोसह हाताने लिहलेल्या प्रश्नांचा फोटोदेखील व्हायरल होत होता. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख जाहीर केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव (शालेय शिक्षण) अनिल स्वरूप यांनी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकदा २५ एप्रिलला होणार असल्याचे सांगितले.\nदरम्यान, दहावीच्या गणित विषयाबाबत केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून १५ दिवसांत फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगत फेरपरीक्षा झाल्यास ती फक्त दिल्ली आणि हरयाणामध्येच होईल आणि ती जुलैमध्ये घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे य���ंच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ruckus-in-ahilyabai-holkar-jayanti-programme-51-arrested-122222/", "date_download": "2018-11-15T06:19:40Z", "digest": "sha1:ZEAGXTOWE73XBNGVPNKC5H7PFEMQLIDL", "length": 8287, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात दगडफेक; 51 जणांना अटक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात दगडफेक; 51 जणांना अटक\nअहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरुवारी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दोन गटांनी घातलेल्या गोंधळाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.\nअहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी 51 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. चौंडीतील अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवात गुरुवारी घोषणाबाजी, खुर्च्यांची फेकाफेक, तसंच पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. या दगडफेकीत संदीप पवार नावाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.\nया प्रकरणात डॉक्टर इंद्रकुमार भिसे आणि सुरेश कांबळे यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल क��ण्यात आले आहेत. पालक मंत्री राम शिंदे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम योजिला होता. या कार्यक्रमाला लोसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन देखील उपस्थित होत्या. धनगर आरक्षणावरून दोन गटात वाद झाल्याने या ठिकाणी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली.\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा…\nटीम महाराष्ट्र देशा : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/supriya-sule-sunil-tatkare-will-visit-ratnagiri-district/", "date_download": "2018-11-15T06:48:14Z", "digest": "sha1:ZH6LEYOF4RJHWT4VRTAUB5YYBQVBSVO7", "length": 9508, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुप्रिया सुळे, सुनील तटकरे रत्नागिरी जिल्ह्याचा दौ��ा करणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसुप्रिया सुळे, सुनील तटकरे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार\nपक्ष वाढीच्या दृष्टीने महत्वाचा दौरा\nरत्नागिरी : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचे नेते या महिन्यात जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे १५ नोव्हेंबरला सावर्डे येथे, तर १९ नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चिपळूण दौर्‍यावर येणार आहेत.\nग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हे नेते जिल्हा दौ-यावर येणार आहेत. यानिमित्त विविध ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव झाला. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. माजी आमदार रमेश कदम पक्षातून बाहेर पडल्यामुळे पक्षाची मोठी हानी झाली. सध्या कोणतेही सत्ताकेंद्र हाती नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले. यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह वाढविण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते चिपळूणला येणार आहेत.\nकोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणुक पुढील वर्षी होणार आहे. याबाबत युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत १५ नोव्हेंबरला सावर्डे येथे मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबरला तटकरे चिपळूण दौ-यावर येणार आहेत. शिरगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविल्याबद्दल येथील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांचा सत्कार तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते कामथे ग्रामपंचायतीला भेट देतील. पक्षाचे जिल्हा प्रभारी भास्कर जाधव, आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश चाळके आदी उपस्थित राहणार आहेत.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nभाजपवाल्यांना रात्रीची ल��� मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Aarogya/Potatoes-are-not-harmful-to-health/", "date_download": "2018-11-15T06:45:09Z", "digest": "sha1:QGRMAE55IJQBCAKMF6ELQGYMUKUXWJ27", "length": 3325, "nlines": 30, "source_domain": "pudhari.news", "title": " बटाटे नसतात आरोग्यासाठी हानिकारक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aarogya › बटाटे नसतात आरोग्यासाठी हानिकारक\nबटाटे नसतात आरोग्यासाठी हानिकारक\nबटाटा जगभरात सहज उपलब्ध होतो आणि स्वतंत्रपणे किंवा कुठल्याही भाजीशी गुण्यागोविंदाने शिजून पदार्थाची चव वाढवतो. बटाट्याचा उपयोग अनेक प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. मात्र, असे मानले जाते की, बटाटे आरोग्यासाठी फारसे चांगले नसतात. बटाट्यामुळे फॅट आणि शर्करेचा स्तर वाढतो. मात्र, स्कॉटलंडच्या जेम्स हट्टन इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी म्हटले आहे की, एखादा माणूस आयुष्यभर बटाटे खात राहिला तरी काही विपरीत परिणाम होत नाहीत याउलट बटाट्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि डिमेन्शियालाही तो दूर ठेवतो. बटाट्यात वेगवेगळी जीवनसत्त्वे आणि खनिजे अधिक प्रमाणात असतात.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-countable-conference-farm-issues-delhi-maharashtra-6925", "date_download": "2018-11-15T06:59:38Z", "digest": "sha1:NB5DTVWZAMMDAV4RFYF54NENJYSYWQLJ", "length": 17100, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, countable conference on farm issues in Delhi, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेती प्रश्‍नांसाठी दिल्लीत आज गाेलमेज परिषद\nशेती प्रश्‍नांसाठी दिल्लीत आज गाेलमेज परिषद\nबुधवार, 28 मार्च 2018\nगाेलमेज परिषदेचे आयाेजन हा भाबडेपणा आहे. ज्यांनी ७० वर्षांत सरकारे चालवली, ज्यांनी ७० वर्षांत शेतकरीविराेधी कायदे केले आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले ते काय शेतकऱ्यांचे प्रश्‍न साेडविणार. शेतकऱ्यांचे प्रश्‍न साेडविण्यासाठी शेतकरीविराेधी कायदे बदलांसाठी मूलभूत काम झाले पाहिजे. आम्हाला आणि सुकाणू समितीला परिषदेचे निमंत्रण नाही.’’\n- रघुनाथदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य\nपुणे ः शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या केंद्र सरकारसमारे प्रभावीपणे मांडण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने भाजप वगळता सर्व प्रमुख राजकीय पक्षांना एकत्रित करीत गाेलमेज परिषदेचे आयाेजन केले आहे. बुधवारी (ता.२८) दुपारी २ वाजता परिषदेचे आयाेजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ॲड. याेगेश पांडे यांनी दिली.\nदेशातील विविध १९३ शेतकरी संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारिणी मंडळाच्या वतीने ( वर्किंग ग्रुप ) नवी दिल्ली येथील कॉनस्ट्यिट्यूशन क्लब येथे परिषद हाेणार आहे. या परिषदेकरिता देशातील भाजप वगळता सर्व प्रमुख ३२ पक्षांच्या प��रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये शेतमालाला उत्पादन खर्चावर दीड पट हमीदर, संपूर्ण कर्जमुक्ती यावर संसदेत मांडलेल्या खासगी विधेयकावर विविध पक्षांनी आपल्या भूमिका मांडण्यास आमंत्रित करण्यात आले आहे.\nया बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शरद यादव, सीताराम येचुरी, चंद्राबाबू नायडू व देशातील इतर दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेस काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना, टीएसआर, टीडीपी, वायएसआर, सीपीआय, सीपीएम, आरजेडी, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, एआयडीएमके, बीजेडी, डीएमके, जेडीयू, अकाली दल, आम आदमी पार्टी, नॅशनल कॅान्फरन्स, तृणमुल काँग्रेस व इतर पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे.\nपरिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला असून, संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सर्वांना निमंत्रण दिले आहे. निमंत्रणाचाच भाग म्हणून खा. शेट्टी यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली हाेती. खा. शेट्टी यांच्याबराेबर व्ही. एम. सिंह, राजाराम सिंह, रामपाल जाट, योगेंद्र यादव, आयकन्नू, हानन मौला, किरण विसा, प्रेमसिंह घेलावर, अखिल गोगाई, चंद्रशेखर कोडीअळी, डॉ. सुनीलम, मेधाताई पाटकर, कविता कुरुगंट्टी आदी शेतकरी नेते उपस्थित असणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.\nभारत भाजप राजकीय पक्ष शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद यादव चंद्राबाबू नायडू योगेंद्र यादव\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतील��� जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/metro-checking-work-delayed-23195", "date_download": "2018-11-15T06:38:17Z", "digest": "sha1:QSCFUZX5ZRCOADKBFWUMOYCODD4VZAUN", "length": 11901, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Metro checking work delayed जमीन तपासणीचे काम बाद मशिनरीमुळे लांबणीवर | eSakal", "raw_content": "\nजमीन तपासणीचे काम बाद मशिनरीमुळे लांबणीवर\nबुधवार, 28 डिसेंबर 2016\nपिंपरी - मेट्रोच्या भूमिपूजनानंतर अवघ्या काही दिवसांत त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असले, तरी दुसऱ्या बाजूला जमिनीची तपासणी करण्यासाठी मुंबईहून पाठवण्यात आलेली मशिनरी पूर्णपणे बाद झालेली असल्यामुळे अद्याप ते काम सुरू करणे शक्‍य झालेले नाही. दरम्यान, येत्या एक ते दोन दिवसांत नवीन मशिनरी दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.\nपिंपरी - मेट्रोच्या भूमिपूजनानंतर अवघ्या काही दिवसांत त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असले, तरी दुसऱ्या बाजूला जमिनीची तपासणी करण्यासाठी मुंबईहून पाठवण्यात आलेली मशिनरी पूर्णपणे बाद झालेली असल्यामुळे अद्याप ते काम सुरू करणे शक्‍य झालेले नाही. दरम्यान, येत्या एक ते दोन दिवसांत नवीन मशिनरी दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.\nपिंपरी ते कृषी महाविद्यालयापर्यंतचा मार्ग एलिव्हेटेड राहणार आहे. त्यामुळे जमिनीखाली 50 मीटरपर्यंत काय आहे, दगड कुठे आहेत याची तपासणी करण्याचे काम महामेट्रोकडून हाती घेण्यात आले आहे. मेट्रोच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी ही तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात होण्याआधी सर्वेक्षण आणि जमिनीची तपासणी करण्यात येणार आहे. भूमिपूजनानंतर लगेचच हे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी बाद झालेली मशिनरी आल्याने ते सुरू होऊ शकलेले नाही. नवीन मशिनरी आल्यानंतर लवकरच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वल्लभनगरजवळील जमिनीची तपासणी करण्यात येणार आहे.\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/ye-dharati-hi-balidan-ki-event-28495", "date_download": "2018-11-15T06:34:52Z", "digest": "sha1:GZAW3BVAKGQLSLI6CNZZB4NH4GO46J5Y", "length": 13204, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "ye dharati hi balidan ki event ...तर तिन्ही बाजूंनी चीनचे आक्रमण - मेजर गौरव आर्य | eSakal", "raw_content": "\n...तर तिन्ही बाजूंनी चीनचे आक्रमण - मेजर गौरव आर्य\nबुधवार, 1 फेब्रुवारी 2017\nनागपूर - ‘चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोरच्या बाबतीत भारताने सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे २०४८ पर्यंत आपण तिन्ही बाजूंनी चिनी लोकांनी वेढले राहू, असा धोक्‍याचा इशारा माजी मेजर गौरव आर्य यांनी मनी बी इन्स्टिट्यूट व सोमलवार शाळेच्या ‘ये धरती ही बलिदान की’ कार्यक्रमात दिला.\nनागपूर - ‘चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोरच्या बाबतीत भारताने सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे २०४८ पर्यंत आपण तिन्ही बाजूंनी चिनी लोकांनी वेढले राहू, असा धोक्‍याचा इशारा माजी मेजर गौरव आर्य यांनी मनी बी इन्स्टिट्यूट व सोमलवार शाळेच्या ‘ये धरती ही बलिदान की’ कार्यक्रमात दिला.\n���फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेम्बर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री (एफपीसीसीआई) या संघटनेच्या अहवालानुसार २०४८ पर्यंत बलुचिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोरद्वारे चीनची लोकसंख्या बलुची लोकांहून जास्त होईल. याचा अर्थ भारत तिन्ही बाजूंनी चिनी लोकांनी घेरलेला राहील. पाकिस्तानपेक्षा चीनची सेना व आंतरराष्ट्रीय प्रभाव जास्त आहे. त्यामुळे भारतीय सीमांना धोका आहे.\nयावर राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय विचार आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य हेच उपाय आहे. चीनला आर्थिक मदत कमी होण्याकरिता भारतीयांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करणे गरजेचे आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवानी दाणी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम यावेळी घेतला. शिवशाहीर डॉ सुमंत टेकाडे ह्यांनी आपल्या अनोख्या शैलीत शिव स्तुती गीतांना निवेदन दिले . कार्यक्रमाची संकल्पना आशिष घाटे व आशुतोष वखरे यांची असून मुकुल पांडे, मोनिका देशमुख, राधिका कपले- पिम्पूटकर, आशिष घाटे, विजय खडसे ह्यांनी गीत प्रस्तुत केले. वाद्यवृंदवर श्रीकांत पिसे, राजा ाठोड, निशिकांत देशमुख, योगेश हिवराळे, प्रमोद बावणे, पंकज यादव आणि आशिष घाटे ह्यांनी साथ दिली. कार्यक्रमात कर्नल सुनील देशपांडे, कॅप्टन वखरे, बी.के. सोमलवार व इतर मान्यवर उपस्थित होते.\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nदेशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया\nलातूर : \"शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मणांच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/esakal-news-mumbai-mhada-lottery-dates-announced-72007", "date_download": "2018-11-15T06:33:44Z", "digest": "sha1:PCOA5SFYKFFBD7XR3D5XOB25DTIG67RB", "length": 17787, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news mumbai mhada lottery dates announced म्हाडातर्फे मुंबईतील ८१९ सदनिकांची १० नोव्हेंबरला सोडत | eSakal", "raw_content": "\nम्हाडातर्फे मुंबईतील ८१९ सदनिकांची १० नोव्हेंबरला सोडत\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nसदर सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी दि. १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ वाजेपासून दि. २१/१०/२०१७ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे.\nमुंबई- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतीतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सदर सोडतीकरिता जाहिरात शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये व म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली.\nसदर सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी दि. १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ वाजेपासून दि. २१/१०/२०१७ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत अर्जदारास नोंदीत माहितीमध्ये दिनांक १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २२/१०/२०१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. १७/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २२/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. बँकेत डीडी स्वीकृती दि. १७/०९/२०१७ ते दि. २५/१०/२०१७ या कालावधीत केली जाणार आहे. यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. NEFT / RTGS द्वारे चलन निर्मिती दि. १७/०९/२०१७ दुपारी २ ते दि. २३/१०/२०१७ रोजी रात्री १२ पर्यंत करता येणार आहे. NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी दि. १७/०९/२०१७ दुपारी २ ते दि. २४/१०/२०१७ रोजी रात्री १२ पर्यंत कालावधी असणार आहे.डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम दि. १७/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २४/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.\nयंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता दि. ०१/०४/२०१६ ते ३१/०३/२०१७ या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,००० पर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे रु. ७५,००१ वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. १५,३३६/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,३३६ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,३३६ प्रति अर्ज, उच्च उत्पन्न गटाकरिता रु. ७५,३३६ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज रु. ३३६ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.\nयंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली या ठिकाणी एकूण आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता कन्नम��ार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षा नगर- सायन, सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड येथील एकूण २८१ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल - मुंबई, तुंगा - पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली -कांदिवली (पश्चिम) येथील एकूण ३३८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची ���णि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mns-leader-ravindra-dhangekar-enters-congress-28209", "date_download": "2018-11-15T07:19:16Z", "digest": "sha1:ZDVN5UPDIO4OBXAI4XAEMJ66LNVYMNHC", "length": 11934, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "MNS leader Ravindra Dhangekar enters Congress रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसच्या हातात 'हात' | eSakal", "raw_content": "\nरवींद्र धंगेकरांचा काँग्रेसच्या हातात 'हात'\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nकसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे विरोधक अशी धंगेकर यांची ओळख आहे. धंगेकर यांचा नियोजित भाजप प्रवेश बापट यांच्यासाठीच अडचणीचा ठरत होता.\nपुणे - मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा झाल्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.\nराज्यात 21 फेब्रुवारीला महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. त्यापूर्वी आज (सोमवार) धंगेकर यांनी मुंबईत काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. रवींद्र धंगेकर पाचव्यांदा नगरसेवक होण्यास इच्छुक आहेत.\nकसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे विरोधक अशी धंगेकर यांची ओळख आहे. धंगेकर यांचा नियोजित भाजप प्रवेश बापट यांच्यासाठीच अडचणीचा ठरत होता. धंगेकरांबाबत पक्ष योग्य निर्णय घेईल, असे बापट यांनी स्पष्टही केले होते. त्यांचा धंगेकरांच्या प्रवेशाला तीव्र विरोध होता. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेकडून धंगेकर यांनी बापट यांच्याशी जोरदार लढत दिली होती. अखेर धंगेकर यांनी भाजपची वाट सोडत काँग्रेसच्या हातात हात दिला आहे.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्य��� माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/my-writings/", "date_download": "2018-11-15T07:08:05Z", "digest": "sha1:5TOXQP7NBVN2LZ7HHKEOJF5ASW7NGDUJ", "length": 9830, "nlines": 105, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "My Writings » Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमैने देखे हुए बापू – पुस्तक की प्रस्तावना\nमैंने पहली बार बापू को देखा, वह १९८५ में| ‘दादा के नायर कॉलेज के सर’ यह बापू से उस समय हुआ मेरा प्रथम परिचय| पढ़ाई पूरी करके पुणे से लौटने के बाद मेरा बापू के साथ काम करना शुरू हो गया और उस सिलसिले में बापू की परळ की क्लिनिक में जाना भी शुरू हो गया| यह सब करते हुए बापू के व्यक्तित्व को करीब से देखने का और उनकी\n१ जनवरी २०१२ को ‘दैनिक प्रत्यक्ष’ के ‘मी पाहिलेला बापू’ इस विशेषांक में प्रकाशित हुआ लेख ‘दादा के सर’ यह मेरा बापु के साथ सन १९८५ में हुआ प्रत्यक्ष परिचय| सुचितदाद��� जनरल मेडिसिन में एम.डी. करने के लिए डॉ. व्ही. आर. जोशीजी की युनिट में जॉईन हो गये| उस वक़्त बापु यानी डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी भी उसी युनिट में सिनिअर लेक्चरर थे| वे मेरे दादा को फर्स्ट एम.बी.बी.एस. से\nमी पाहिलेला बापू पुस्तकाची प्रस्तावना\nमी प्रथम बापूंना पाहिले, ते १९८५ मध्ये. ‘दादाचे नायरमधील सर’ ही बापूंची तेव्हा माझी झालेली प्रथम ओळख. मी शिक्षण संपवून पुण्याहून परतल्यावर बापूंबरोबर काम करण्यास सुरुवात झाली व त्यायोगे बापूंच्या परळच्या क्लिनिकवरही जाण्यास सुरुवात झाली. हे सर्व करत असताना बापूंचे व्यक्तिमत्व जवळून पाहण्याची व त्यांची कार्यपद्धती अनुभवण्याची संधी मिळाली. हे अनुभवत असताना, पाहत असताना बापूंच्या संपर्कातील अनेक जुन्या व्यक्तींच्या भेटी झाल्या. परळच्या क्लिनिकमध्ये रात्रौ उशिरापर्यंत तासनतास न कंटाळता थांबणार्‍या, गावोगावच्या\n१ जानेवारी २०१२ रोजी दैनिक प्रत्यक्षमध्ये ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला लेख ‘दादाचे सर’ ही बापूंची माझी १९८५ मध्ये झालेली प्रत्यक्ष ओळख. सुचितदादा जनरल मेडिसिनमध्ये एम.डी. करण्यासाठी डॉ. व्ही. आर. जोशी ह्यांच्या युनिटमध्ये जॉईन झाले. त्यावेळी आपले बापू म्हणजेच डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी हे त्याच युनिटमध्ये सिनिअर लेक्चरर होते. ते माझ्या दादाला अगदी फर्स्ट एम.बी.बी.एस. पासून वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. दादा रेसिडन्ट डॉक्टर म्हणून काम करू लागल्यावर बापू\nमध्यम मार्ग – २३ डिसेंबर २००७\nपरमपूज्य बापूंनी लिहिलेल्या धर्मग्रंथाचे नामच मुळी ‘श्रीमद्‍पुरुषार्थ’ हे आहे. दैववादाची किंवा अंगाला राख फासण्याची भाषा सद्‍गुरु बापूंनी कधीच केलेली नाही व कुणासही शिक्षण, प्रपंच, व्यवसाय इत्यादिंकडे दुर्लक्ष करण्यास कधीच सांगितलेले नाही. मात्र प्रवृत्तिवादी जीवन अधिकाधिक चांगल्या रितीने जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थांच्या बरोबर भक्ती आणि मर्यादा हे दोन पुरुषार्थ नितांत आवश्यक आहेत, हेच सद्‍गुरु श्रीअनिरुध्द सदैव सांगत असतात. आजच्या ह्या जागतिकीकरणाच्या युगात खरी ससेहोलपट होत आहे,\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\nदैनिक प्रत्यक्ष में इस्रायल पर प्रकाशित हो रही सिरीज़\nअनुचित विचारांना रोखा (Stop unwanted thoughts)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/esakal-news-aurangabad-news-wife-murder-bank-officer-71188", "date_download": "2018-11-15T06:51:14Z", "digest": "sha1:LDKRAQDIMOFZBQTEGWE65AYTT3DKA47O", "length": 13137, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news aurangabad news wife murder bank officer पत्नीनेच दिली पतीच्या खुनाची सुपारी ; बँक अधिकाऱ्याच्या खुनाचा उलगडा | eSakal", "raw_content": "\nपत्नीनेच दिली पतीच्या खुनाची सुपारी ; बँक अधिकाऱ्याच्या खुनाचा उलगडा\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nजितेंद्र नारायण होळकर (वय :45 रा. छत्रपती नगर, सातारा परिसर, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. ते शेकटा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक होते. शुक्रवारी (ता. 8) रात्री जेवण करून अकराच्या सुमारास कुटुंबीय झोपले होते. मात्र त्यानंतर शनीवारी पहाटे अडीचच्या सुमारास ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. या प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी आणि सातारा पोलिसांनी कसून तपास केला.\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील सातारा परिसर येथील छत्रपतीनगरात जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकाऱ्याच्या खूनाचा चोवीस तासातच औरंगाबाद पोलिसांनी उलगडा केला. पती संशय घेतो म्हणून चक्क पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिली होती. यात पत्नीसह चौघांना पोलिसांनी रविवारी (ता. 10) जेरबंद केले. हि गंभीर घटना शनीवारी (ता. 9) पहाटे घडली होती.\nजितेंद्र नारायण होळकर (वय :45 रा. छत्रपती नगर, सातारा परिसर, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. ते शेकटा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक होते. शुक्रवारी (ता. 8) रात्री जेवण करून अकराच्या सुमारास कुटुंबीय झोपले होते. मात्र त्यानंतर शनीवारी पहाटे अडीचच्या सुमारास ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. या प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी आणि सातारा पोलिसांनी कसून तपास केला. त्यावेळी संशयाची सुई जितेंद्र यांची पत्नी भाग्यश्री कडे वळली. तिला ताब्यात घेतल्यानंतर तिने खुनाची सुपारी दिल्याची बाब समोर आली. पती भाग्यश्रीवर संशय घेत होता. यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणे होत असे. त्यातून तिने पतीचा काटा काढण्याचा कट रचला. यानंतर तीने पतीच्या खुनाची सुपारी तीन जणांना दिली. ठरल्यानुसार पतीचा तिघांनी मिळून शनीवारी (ता. 9) झोपेतच निर्घृण खून केला. यानंतर मारेकरी पसार झाले. दोन लाखात तिघांना सुपारी दिली व अनामत 10 हजार रुपये तिने दिलेत. अशी कबुली पत्नीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.\nया प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली. संशयित आरोपी�� एका राजकीय पक्षांचा कार्यकर्ता असल्याचे समोर येत आहे.\nबळी की बळीचा बकरा \nभारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या \"फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी...\nतासिकेवरील अध्यापकांच्या मानधनात वाढ\nऔरंगाबाद - तुटपुंज्या मानधनावर काम करीत असल्यामुळे मानसिक स्थिती खचलेल्या तासिका तत्त्वावरील अध्यापकांना शासनाने आता दिलासा दिला आहे. या...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nनांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून\nनांदेड : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर...\nअत्याचारपीडितेचा गळा आवळून खून\nजळगाव - समतानगरातील ८ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणात आदेश बाबा ऊर्फ आनंदा साळुंखे या भामट्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल...\nनेहरुंमुळेच आज 'चहावाला' देशाचा पंतप्रधान: थरुर\nनवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच आज आपल्या देशाला एक चहावाला पंतप्रधान लाभल्याचे, काँग्रेसचे नेते शशी थरुर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/tata-sky-zee-entertainment-1742348/", "date_download": "2018-11-15T06:33:08Z", "digest": "sha1:BI3EIDI2WWWDE5YCZ7MPTMMJE7MU7PBY", "length": 18016, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tata Sky Zee Entertainment | टाटा स्कायचा ‘झी’ला टाटा? | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अध��काऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nटाटा स्कायचा ‘झी’ला टाटा\nटाटा स्कायचा ‘झी’ला टाटा\nप्रक्षेपण करार संपत आल्याने प्रेक्षक चिंताग्रस्त\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nप्रक्षेपण करार संपत आल्याने प्रेक्षक चिंताग्रस्त\nटाटा स्काय डीटीएच आणि झी ‘झी एन्टरटेनमेंट एन्टरप्राइज लिमिटेड’ यांच्यातील प्रक्षेपण करार संपत आल्याने १४ सप्टेंबरपासून ‘झी’च्या काही वाहिन्या न दिसण्याची शक्यता आहे.\nटाटा स्कायने याची सूचना जाहिरातीद्वारे ग्राहकांना दिली आहे. शिवाय त्याबद्दलची नोटीसही झी एन्टरटेनमेंट एन्टरप्राइज लिमिटेडला पाठवण्यात आली आहे. ‘झी’च्या काही वाहिन्या पाहता येणार नसल्याने ग्राहकांनी टाटा स्कायकडे विचारणा सुरू केली आहे. त्याबद्दल झीने मात्र कार्यवाही केली नसल्याचे समजते.\nटाटा स्कायच्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे झी २४ तास, झी टॉकीज, झी युवा, झी टीव्ही (एचडी), अ‍ॅण्ड टीव्ही (एचडी), झी सिनेमा (एचडी), झिंग, झी न्यूज, झी अनमोल, झी बिझनेस, लिव्हिंग फूड्ज याचबरोबर झी समूहाच्या अन्य काही प्रादेशिक आणि ३३ हिंदी वाहिन्यांबरोबरचा प्रक्षेपण करार संपुष्टात आला आहे. बातम्या, चित्रपट, दैनंदिन कार्यक्रम, हिंदी गाणी यांना वाहिलेल्या ‘झी’च्या काही वाहिन्या टाटा स्कायच्या ग्राहकांना १४ सप्टेंबरपासून पाहता येतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केबल वितरण सेवा पुरवणाऱ्या डीटीएच सेवांमध्ये टाटा स्कायचा वाटा २५ टक्के आहे. नव्या वाहिन्यांची संख्या वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर टाटा स्कायचे वाहिन्यांचे प्रक्षेपण न करण्याचे हे पाऊल ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरले आहे.\nटाटा स्कायने झीशी पुन्हा करार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘ट्राय’च्या नियमानुसार ग्राहकांना माहिती मिळावी यासाठी टाटा स्कायने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत झीच्या कुठल्या वाहिन्या १४ सप्टेंबर २०१८ पासून टाटा स्कायच्या ग्राहकांना पाहता येणार नाहीत त्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. अशा प्रकारच्या करारानुसार वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबवले जाण्याची शक्यता अत्यंत कमी म्हणजे १ टक्का असते.\nकारण जाहिरात प्रसिद्ध करताना २१ दिवसांचा कालावधी दिलेला असतो. त्या कालावधीत ��ाहिन्यांचे समूह तो करार पुन्हा करतात आणि वाहिन्या दाखवण्यास संमती देतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्या वाहिन्यांचे प्रक्षेपण आम्ही थांबवत नाही, असे टाटा स्कायने स्पष्ट केले. झी समूह पुन्हा करार करण्यासाठी दिलेल्या वेळेत आपली बाजू स्पष्ट करेल आणि वाहिन्यांचे प्रक्षेपण रोखण्याची वेळ येणार नाही, अशी आशाही टाटा स्कायने व्यक्त केली. याविषयी झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्राइज लिमिटेडची प्रतिक्रिया प्रयत्न करूनही मिळू शकली नाही.\nप्रत्येक डीटीएच कंपनीला प्रत्येक वाहिनीमागे काही ठरावीक रक्कम मोजावी लागते. प्रत्येक वाहिनीच्या टीआरपीच्या कमी-जास्त आकडेवारीनुसार, लोकप्रियतेनुसार एक किंमत ठरवलेली असते. त्यानुसार कुठल्या वाहिन्या दाखवायच्या याविषयी केबल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि वाहिन्यांच्या समूहाशी (उदाहरणार्थ, झी ग्रुप, स्टार ग्रुप, सोनी ग्रुप इत्यादी) करार करतात. यामध्ये कुठल्या वाहिन्या केबलद्वारे दाखवल्या जाणार आहेत, त्यांची नावे, त्यासाठी आकारलेले शुल्क आणि कराराच्या कालावधीचाही त्यात उल्लेख असतो. असाच करार टाटा स्काय आणि झीमध्ये झाला होता.\nव्हिडीओकॉन डीटूएच, हॅथवे, डेन, टाटा स्काय, झी डीश टीव्ही अशा केबल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि वाहिन्यांचे समूह यांमध्ये पे चॅनेल्ससाठी करार होत असतात. अशा वेळी ट्रायच्या नियमांचे पालन करण्यासाठी केबल कंपन्या आणि वाहिन्यांचे समूह जाहिरात प्रसिद्ध करून आणि कार्यक्रम प्रसारणाच्या वेळी टीव्ही स्क्रीनवर सूचना देऊ न आपापल्या ग्राहकांना याविषयी माहिती देत असतात. आता टाटा स्कायच्या सूचनेप्रमाणे ‘झी’ने टाटा स्कायशी पुन्हा करार न केल्यास टाटा स्कायच्या ग्राहकांना झीच्या काही वाहिन्या पाहता येणार नाहीत.\n१४ सप्टेंबरपासून ऐन गणेशोत्सव काळात झीच्या वाहिन्या पाहू शकू की नाही, याबद्दल टाटा स्कायचे ग्राहक चिंतेत असून ते टाटा स्कायच्या कार्यालयात दूरध्वनी करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्राइज लिमिटेडने अलीकडेच आपल्या सर्व वाहिन्या पे चॅनलमध्ये रूपांतरित केल्यामुळे झी समूह दूरचित्रवाणीच्या माध्यमातून काही वेगळी पावले उचलत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक���षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/780__bhalachandra-nemade", "date_download": "2018-11-15T06:20:45Z", "digest": "sha1:3HXAMDTDML6IXMOM3WGNROMFJ6YMCENS", "length": 17989, "nlines": 432, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Bhalachandra Nemade - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nSahitya Sanskruti Ani Jagatikikaran (साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण)\nSahityachi Bhasha (साहित्याची भाषा)\nSane Guruji Punarmulyankan (साने गुरुजी पुनर्मूल्यांकन)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्��ा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेख���शैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2018-11-15T06:57:17Z", "digest": "sha1:QTKVTBJ7NVO62BC5ASGHPVIMY7VJKLNO", "length": 17653, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यरत महात्मा फुले कृषि विद्यापीठ… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यरत महात्मा फुले कृषि विद्यापीठ…\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्याचा सर्वांगीण विचार केला असता असे जाणवते की, विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान हे शेतकरीभिमुख असून ज्या शेतकर्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन या शेतकर्यांचे जीवनमान उंचावले आहे.\nराहुरी येथे ‘महाराष्ट्र कृषि विद्यापीठ’ या नावाने कृषि विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर 1969 साली थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नावाने हे कृषि विद्यापीठ ‘महात्मा फुले कृषि विद्यापीठ’ या नावाने उदयास आले. पश्चिम महाराष्ट्रातील 10 जिल्हयांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कृषि विद्यापीठामध्ये कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून कामकाज चालते.\nविद्यापीठाच्या अतुलनीय कार्यामुळे राज्यातील नव्हे तर पूर्ण देशातील कृषि विद्यापीठांना एक दीपस्तंभ ठरत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शेतकरीभिमुख अभूतपूर्व कार्यामुळे विद्यापीठास आजपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल सर्वोकृष्ट कृषि विद्यापीठ पुरस्कार (2002), देशातील उत्कृष्ट संस्था म्हणून 100 कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक (2008), देशातील सर्वात पसंतीची संस्था (2009) यासारख्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.\nकृषि शिक्षण – कृषि विकास साधावयाचा असेल तर कृषि साक्षरता खूपच महत्वाची आहे. कृषि साक्षरतेसाठी विद्यापीठामार्फत कृषि पदविका, कृषि पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीचे शिक्षण दिले जाते. या विद्यापीठाचे विद्यार्थी कृषि क्षेत्रात, शास्त्रज्ञ म्हणून, प्रगतशील शेतकरी म्हणून, प्रशासक म्हणून, समाजसेवक म्हणून राज्यात व देशात चमकताना दिसतात.\nशेतकरीभिमुख कृषि संशोधन कार्य – शेतीशी निगडीत संशोधन करण्यासाठी विद्यापीठ मध्यवर्ती परिसराशिवाय पश्चिम महाराष्ट्रात 28 संशोधन केंद्रे आहेत. संशोधनात विद्यापीठाचे योगदान मोलाचे असून गेल्या 49 वर्षामध्ये अन्नधान्य, फळेफुले, चारापिके यांचे 257 हून अधिक वाण विकसित केले असून मृद व जलसंधारण, पीक लागवड पध्दती, खते आणि पाणी व्यवस्थापन, रोग व किडींचे नियंत्रण, औजारे, हरितगृहातील शेती, प्रक्रिया, दुग्धशास्त्र आदींविषयी सखोल संशोधन करुन 1431 हून अधिक महत्वपूर्ण शिफारसी प्रसारित करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने पेरणी, रोपलावणी, आंतरमशागत आणि काढणीसाठी विविध प्रकारची 34 सुधारित यंत्रे व औजारे विकसित केली आहेत.\nविद्यापीठाचा संशोधनाचा इतिहास बघता या विद्यापीठाने विकसित केलेले विविध पिकांचे वाण राज्यातच नव्हे तर पूर्ण देशात शेतकर्यांमध्ये सर्वाधिक प्रचलित आहे. यात महत्वाचे वाण म्हणजे उसाचा फुले 265. या वाणाने उत्पादनाचे नवे उच्चांक गाठले असून क्षारयुक्त जमिनीत शेतकर्यांना शाश्वत उत्पन्न देत आहे. त्याच बरोबर गव्हाचे-त्रिंबक, नेत्रावती, फुले समाधान वाण; ज्वारीचे – रेवती, चित्रा, सुचित्रा, फुले अनुराधा, फुले वसुधा वाण; सोयाबिनचे डी.एस. 288, जे.एस.-335, फुले अग्रणी इ. पिकांच्या वाणांनी शेतकर्यांचे उत्पन्न वाढवून त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे. हरभर्याचे विजय, विशाल, दिग्विजय, विराट या वाणांनी राज्यात नव्हे तर देशातील शेतकर्यांची मने जिंकली आहेत. राज्याला व देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा मोठा वाटा आहे.\nमहाराष्ट्रातील फळबागांच्या विकासामध्ये या विद्यापीठाचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. विद्यापीठाचा ‘फुले केशर’ हा आंब्याचा वाण हापूसनंतर सर्वाधिक पसंतीचा वाण आहे. कोरडवाहू फळबागांसाठी तो वरदान ठरला आहे.\nदुग्धव्यवसाय किफायतशीर होण्यासाठी या विद्यापीठाने चार टक्के स्निग्धांश असणार्या आणि एका वितात तीन हजार लीटरपेक्षा जास्त दूध देणार्या ‘फुले त्रिवेणी’ या संकरित गायीची निर्मिती केली आहे. दूध उत्पादनात दुसरी धवलक्रांती आणण्याची ताकद या ग��यीत असल्याने शेतकर्यांमध्ये ती अधिक प्रचलित होत आहे. याशिवाय जैवतंत्रज्ञान, कोरडवाहू शेती, पाणी व्यवस्थापन, पीक पध्दती, पीक संरक्षण, जीवाणू, खते निर्मिती, फळ व भाजीपाला प्रक्रिया, शेतीसाठी सुधारित औजारे अशा विविध बाबींवर अमूल्य असे संशोधन केले आहे व अविरत सुरु आहे. बदलते हवामान, जैविक-अजैविक ताण, पाणीटंचाई इत्यादी दरवर्षी निर्माण होणार्या समस्यांवर संशोधन होऊन त्यांचे निष्कर्ष वेळोवेळी वर्तमानपत्रे, मासिके, इलेक्‍ट्रॉनिक मीडियाव्दारे शेतकर्यांसाठी प्रसिद्ध केले जातात.\nलोकाभिमुख कृषि विस्तार कार्य – कृषि विद्यापीठात विकसित झालेले तंत्रज्ञान शेतकर्यापर्यंत परिणामकारकरित्या पोहचविण्यासाठी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय सदैव प्रयत्नशील असते. विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात शेतकरी, कृषि अधिकारी आदींसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, शेतकरी मेळावे, आद्यरेखा प्रात्यक्षिके, परिणाम प्रात्यक्षिके इ. विस्तार शिक्षण उपक्रमांचे प्रत्येक जिल्हयातील विभागीय विस्तार केंद्र, जिल्हा विस्तार केंद्र, कृषि विज्ञान केंद्रे, विस्तार गटामार्फत आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर 42 शेतकरी शास्त्रज्ञ मंच व 51 दत्तक गावांमार्फत तंत्रज्ञानाचा प्रसार होत असतो. या व्यतिरिक्त आकाशवाणी, दूरदर्शन, इलेक्‍ट्रॉनिक मीडियाव्दारे शेतीविषयक विविध कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. वर्तमानपत्रे, मासिके इ. लिखित साहित्यातून हंगामनिहाय, क्षेत्रनिहाय व शेतकर्यांच्या गरजेनुसार तंत्रज्ञानाची माहिती वेळोवेळी प्रसिध्द केली जाते.\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्याचा सर्वांगीण विचार केला असता असे जाणवते की, विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान हे शेतकरीभिमुख असून ज्या शेतकर्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन या शेतकर्यांचे जीवनमान उंचावले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअहमदनगर आवृत्ती वर्धापनदिन विशेष\nPrevious articleपायाभूत सविधामुळे पोलाद उद्योगात भरीव वाढ होणार\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग २)\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग १)\nआजचा युवक कसा असावा…\nमहिला स्व���तंत्र्याची पहाट उगवावी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-11-15T06:53:36Z", "digest": "sha1:NUQ3G34VX2UNIDKVLVH3YOXZQQ7WB3NZ", "length": 4780, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयर्लंडचे राजतंत्र - विकिपीडिया", "raw_content": "\n← इ.स. १५४२ – इ.स. १६५१\nइ.स. १६५९ – इ.स. १८०० →\nराष्ट्रप्रमुख आठवा हेन्री (पहिला)\nइतर भाषा आयरिश, इंग्लिश, स्कॉट्स\nआयर्लंड देश इ.स. १५४२ ते इ.स. १८०० सालांदरम्यान आयर्लंडचे राजतंत्र (आयरिश: Rioghacht Éireann) ह्या नावाने ओळखला जात असे. आठवा हेन्री हा आयर्लंडच्या राजतंत्राचा पहिला मान्यताप्राप्त राजा होता. इ.स. १८०१ साली आयर्लंडने ग्रेट ब्रिटनमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला व त्यामधून ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हे नवीन राज्य स्थापन करण्यात आले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/corruption-in-fifa-1174768/", "date_download": "2018-11-15T06:33:03Z", "digest": "sha1:WIIIVAMBUXYQ2X2LERU4LE3M4UAUXJKZ", "length": 20576, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फिफातील भ्रष्टाचार.. अन् बार्सिलोनाचा बोलबाला | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nफिफातील भ्रष्टाचार.. अन् बार्सिलोनाचा बोलबाला\nफिफातील भ्रष्टाचार.. अन् बार्सिलोनाचा बोलबाला\nराष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अनेक धक्कादायक व सुखकारक अशा गोष्टी फुटबॉलप्रेमींनी अनुभवल्या.\nसरत्या वर्षांत राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अनेक धक्कादायक व सुखकारक अशा दोन्ही गोष्टी फुटबॉलप्रेमींनी अनुभवल्या. एकीकडे जागतिक फुटबॉल संघटनेमागे (फिफा) लागलेला भ्रष्टाचार व लाचखोरीच्या प्रकरणांचा ससेमिरा, तर दुसरीकडे बार्सिलोनाचे क्लब फुटबॉल स्पर्धामधील अभूतपूर्व यश.. भारतीय फुटबॉल क्ष���त्रातही काही सकारात्मक बदल पाहायला मिळाले. विश्वचषक पात्रता फेरीतील भारतीय संघाच्या कामगिरीची मीमांसा करायची झाल्यास त्यांना दहापैकी ५ गुण नक्की द्यायला हवेत. भारत विश्वचषक स्पध्रेत खेळणे पुढील २०-२५ वर्षांत तरी शक्य नसले तरी त्यांच्या कामगिरीत झालेली सुधारणा ही कौतुकास पात्र आहे. याचे काही अंशी श्रेय इंडियन सुपर लीगला (आयएसएल) द्यायला हरकत नाही.\nबार्सिलोना सुसाट.. चेल्सीचा निराशावादी पाढा\nलिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेयमार या त्रिकुटाने २०१४-१५ चा फुटबॉल हंगाम गाजवला. या त्रिकुटाने मिळून १२२ हून अधिक गोल्सची नोंद करून आपला क्लब बार्सिलोनाला ला लिगा़, कोपा डेल रे आणि युएफा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावून दिले. एकाच हंगामात तीन प्रमुख स्पर्धाची जेतेपद जिंकण्याची बार्सिलोनाची ही दुसरी वेळ. याआधी २००९ मध्ये त्यांनी हा विक्रम नोंदवला होता. १७ मे २०१५ मध्ये बार्सिलोनाने अ‍ॅटलेटिको माद्रिदवर कुरघोडी करून ला लिगा स्पध्रेचे २३ वे जेतेपद नावावर केले. गेल्या दहा वर्षांतील त्यांचे हे सातवे जेतेपद ठरले. याच महिन्याच्या अखेरीस बार्सिलोनाने अ‍ॅथलेटिक बिलबाओचा पराभव करून कोपा डेल रे चषक जिंकला. ६ जून रोजी युव्हेंट्सचा पराभव करून बार्सिलोनाने युएफा चॅम्पियन्स लीगचे जेतेपदही जिंकून विक्रमाची नोंद केली. या तिन्ही जेतेपदांमध्ये मेस्सी-सुआरेझ-नेयमार या त्रिमूर्तीचा सिंहाचा वाटा होता. मेस्सीने सर्वाधिक ४८ गोल्सची नोंद केली. तसेच युएफा सुपर चषक व फिफा क्लब विश्वचषकावरही बार्सिलोनाने नाव कोरले. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये गतविजेत्या चेल्सीच्या मागे साडेसातीच लागली. जोस मोरिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली चेल्सीला ईपीएल जेतेपदाच्या शर्यतीतही टिकाव धरता आला नाही. गतवर्षीचे विजेते यंदा १५ व्या स्थानावर फेकले गेले. या निराशाजनक कामगिरीमुळे मोरिन्हो यांची हकालपट्टी करण्यात आली. याउलट गतवर्षी ईपीएलच्या गुणतालिकेत तळाला असलेल्या लेईस्टरने ‘गरुडभरारी’ घेतली. लेईस्टरने (३८ गुण) १७ सामन्यांमध्ये ११ विजय, ५ अनिर्णित आणि १ पराभव अशा निकालासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.\nफुटबॉल विश्वचषक स्पध्रेत खेळण्याचे भारताचे स्वप्न पुढील दोन-तीन दशके तरी पूर्ण होणे नाही. आशियाई संघांमध्ये पाहायला मिळत असलेल्या प्रगतीच्या तुल��ेत भारतीय संघ अजूनही पहिल्या पाच पायऱ्यांवर अडकलेला दिसतो. २०१८ मध्ये रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेतील पात्रता फेरीत भारताला आत्तापर्यंत ‘ड’ गटात एकमेव विजयावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे २०१९ मध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पध्रेच्या मार्गातही भारताने स्वत:हून अडथळे निर्माण केले आहेत.\nइंडियन सुपर लीगचा नवा जेता\nभारतीय फुटबॉल क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकणाऱ्या इंडियन सुपर लीगला चेन्नईयन एफसी हा नवा जेता लाभला. प्रेक्षकसंख्या वाढली असली, तरी वातावरण निर्मितीत आयएसएलला अपयश आले आहे.\n‘फिफा’मधील भ्रष्टाचाराचा गाळ : मे २०१५ च्या पहिल्या आठवडय़ात स्वित्र्झलड येथील फिफाच्या मुख्यालयावर स्थानिक पोलिसांनी छापा टाकून फिफाच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांसह १४ जणांना ताब्यात घेतले. भ्रष्टाचार, लाचखोरी, आर्थिक गैरव्यवहार आदी गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले. लगेचच अमेरिकेनेही फिफाच्या १४ अधिकाऱ्यांवर याच गुन्ह्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले. या घटनेने जागतिक स्तरावरील फिफाची प्रतीमा मलिन केलीच, तसेच क्रीडाप्रेमींच्या विश्वासार्हतेला तडाही दिला. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे दीर्घकाळ फिफाच्या अध्यक्षपदावर विराजमान असलेल्या सेप ब्लाटर यांना पायउतार व्हावे लागले. त्यापाठोपाठ त्यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा सुरू झाला. युरोपियन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष व फिफाचे उपाध्यक्ष मायकल प्लॅटिनी, अलेझांड्रो बुर्झाको, कार्लोस चॅवेझ, अ‍ॅरोन डेव्हिडसन, राफेल इस्क्वीव्हेल, इयुजेनिओ फिगुएरेडो, जॅक वॉर्नर, कोस्टास टक्कास, जेफ्री वेब, एडुआडरे ली आदी प्रमुख मान्यवरांवर आरोप ठेवण्यात आल्यामुळे फिफाची प्रतिमा डागाळली गेली. २०१८ व २०२२ च्या विश्वचषक स्पध्रेचे यजमानपद अनुक्रमे रशिया व कतार यांना दिल्यामुळे हा वाद जाणीवपूर्वक उकरून काढल्याचा आरोप झाला, परंतु त्यात तथ्य नाही. अमेरिका आणि स्वित्र्झलड पोलिसांनी संपूर्ण तपास करून आणि योग्य पुराव्यांची जुळवाजुळव करूनच ही कारवाई केली आहे. ब्लाटर यांचा या भ्रष्टाचारात हात बरबटलेला नसला तरी या सर्व प्रकरणामागचे ते मुख्य सूत्रधार आहेत, हेही नाकारणे तितकेच अवघड आहे. या कारवाईमुळे भ्रष्टाचाराचा खोलवर रुतलेला ‘गाळ’ उपसण्यास आत्ता कुठे सुरुवात झाली आहे आणि २०१६ च्या रशि��ा विश्वचषकापर्यंत फिफाचे शुद्धीकरण होईल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nFIFA WC 2018 : खेळावर फोकस करा, ललनांवर नाही, ‘फिफा’ची चॅनेल्सना तंबी\nगुहेमध्ये बेपत्ता झालेला फुटबॉल संघ नऊ दिवसांनी सापडला जिवंत\nAFC U-19 Women’s Football Qualifiers – भारताकडून पाकिस्तानचा १८-०ने धुव्वा\nVideo : फ्रान्सच्या ग्रीझमनचा अफलातून ‘हेडर’; हा गोल पाहाच…\n हजार्डने केलेला हा थक्क करणारा गोल एकदा पाहाच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/03/blog-post_8880.html", "date_download": "2018-11-15T06:52:39Z", "digest": "sha1:TKHJAAAVKBPACRQXP5SPSDI7F4MESGB7", "length": 2910, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवल्यातल्या रंगपंचमीची तयारी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवल्यातल्या रंगपंचमीची तयारी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २३ मार्च, २०११ | बुधवार, मार्च २३, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-refuses-uae-paratroopers-team-25574", "date_download": "2018-11-15T07:16:05Z", "digest": "sha1:VL2UVVPBV55SJCO65BQ74BDCKHF3PZMT", "length": 11841, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "india refuses uae paratroopers team 'यूएई'च्या पॅराट्रूपर्सच्या पथकाला भारताचा नकार | eSakal", "raw_content": "\n'यूएई'च्या पॅराट्रूपर्सच्या पथकाला भारताचा नकार\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनात भाग घेण्यासाठी पॅराट्रूपर्सचे पथक पाठविण्याची तयारी संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) दर्शविली होती; मात्र सुरक्षेच्या कारणांवरून भारताने त्यास नकार दिला आहे.\nनवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनात भाग घेण्यासाठी पॅराट्रूपर्सचे पथक पाठविण्याची तयारी संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) दर्शविली होती; मात्र सुरक्षेच्या कारणांवरून भारताने त्यास नकार दिला आहे.\nमागील वर्षी प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनात फ्रान्सच्या लष्कराचे पथक सहभागी झाले होते. या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील मुख्य सोहळ्याला अबुधाबीचे युवराज शेख मोहंमद बिन झायेद हे प्रमुख अतिथी असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर यूएईच्या लष्कराच्या पथकाला संचलनात सहभागी होण्यासाठी भारताकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, लष्करी जवानांचे पथक पाठविण्याऐवजी पॅराशूटच्या साह्याने हवेत कसरती सादर करणाऱ्या पॅराट्रूपर्सचे पथक पाठविण्याची तयारी यूएईकडून दर्शविण्यात आली होती. मात्र, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्ती संचलनाच्या वेळी राजपथावर उपस्थित असतात. त्यामुळे सुरक्षेचे कारण देत यूएईच्या पॅराट्रूपर्सच्या पथकाला नकार देण्यात आला असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. अबुधाबीचे युवराज हेच यूएईच्या लष्कराचे उपप्रमुख आहेत.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू\nयवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dr-deepak-shikarpur-article-cyber-security-15089", "date_download": "2018-11-15T07:28:52Z", "digest": "sha1:JUGGRO3MH2XMPYGR6LNHM6DUFTWUNIPX", "length": 20835, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr. Deepak Shikarpur article on cyber security सायबर सुरक्षेसाठी दक्षतेचे कवच | eSakal", "raw_content": "\nसायबर सुरक्षेसाठी दक्षतेचे कवच\nबुधवार, 2 नोव्हेंबर 2016\nसंगणकीय महाजालाच्या प्रसाराबरोबरच हॅकिंगची व्याप्तीदेखील वेगाने वाढते आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांनी घ्यायची ‘सायबर काळजी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे.\nसंगणकीय महाजालाच्या प्रसाराबरोबरच हॅ���िंगची व्याप्तीदेखील वेगाने वाढते आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांनी घ्यायची ‘सायबर काळजी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे.\nगेल्या पाच-पंचवीस वर्षांत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील आर्थिक-सामाजिक-राजकीय चित्रे, धोरणे आणि समीकरणे आरपार बदलली त्यात इलेक्‍ट्रॉनिक्‍स व उपग्रहीय संवादमाध्यमांचा मोठा वाटा आहे आणि त्यांमध्येही सूक्ष्मतंत्रज्ञान (नॅनो टेक्‍नॉलॉजी), सर्व संगणकीय वैशिष्ट्ये समाविष्ट असलेला सेलफोन आणि इंटरनेट यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील माणसांचेही जीवन पूर्णतः वेगळे झाले. इंटरनेट वापरून अर्थ व्यवहार करणे हे आता सर्वमान्य झाले आहे. सुटसुटीतपणा, तसेच भौगोलिक मर्यादा नसल्याने त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.\nत्याचबरोबर २४*७ व्यवहारासाठी एटीएम व डेबिट कार्ड हे प्रकारही सर्वमान्य आहेत. आग तेथे धूर, तसे अर्थ तिथे गुन्हेगार हे गृहीतकही तितकेच सत्य आहे. हॅकिंग म्हणजे एखाद्याच्या संगणकीय व्यवहारांमध्ये अनधिकृत रीतीने प्रवेश करून तेथील माहितीचा गैरवापर करणे. त्याची उदाहरणे आपण रोज सायबर क्राइमसंबंधीच्या बातम्यांत वाचतो. क्रेडिट कार्ड वापरून (विशेषतः नेटवर) केलेल्या व्यवहारातील फसवणूक, नेटबॅंकिंगशी संलग्न असलेल्या खात्यातील पैसे चोरणे वा अन्यत्र वळवणे, इ. संगणकीय महाजालाच्या प्रसारासोबतच हॅकिंगची व्याप्तीदेखील जगभर तितक्‍याच वेगाने वाढते आहे. सायबर गुन्हेगार जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून नेटद्वारे गुन्हा करू शकतात. गेल्या आठवड्यात सुमारे ३२ लाख डेबिट कार्डची गोपनीय माहिती आणि पिन नंबर चोरीला जात असल्याची घटना समोर आल्यामुळे बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली. स्टेट बॅंकेसह १९ हून अधिक राष्ट्रीयीकृत, तसेच खासगी बॅंकांच्या ३२ लाख डेबिट कार्डधारकांची माहिती चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार्डधारक संबंधित बॅंकेऐवजी अन्य बॅंकांच्या ९० एटीएममधून व्यवहार करताना अमेरिका, चीनमधून माहिती चोरीला गेल्याचा संशय आहे. हिताची पेमेंट सर्व्हिसेस या एटीएम तयार करणाऱ्या कंपनीच्या त्रुटीमुळे बॅंकांच्या डेबिट कार्डची माहिती चोरीला गेल्याचा अंदाज आहे. त्यातही ज्यांचे पिन क्रमांक जन्मतारखेशी संबंधित होते, अशा खातेदारांचे प्रमाण जास्त होते असे��ी आढळून आले आहे. यामुळे इंटरनेटचा अर्थव्यवहारासाठी वापरच थांबवणे हा टोकाचा दृष्टिकोन घेणेही अव्यवहार्य आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांनी घ्यायची ‘सायबर काळजी’ हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे.\nव्यवहाराची मर्यादा निश्‍चित करा\nबहुतांश आर्थिक सेवा देयके आपल्याला व्यवहाराची कमाल मर्यादा व भौगोलिक सीमा निश्‍चित करायचा पर्यायही देऊ शकतात. आपण विशेष सूचना देऊन या मर्यादा स्पष्ट करू शकता. विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद करू शकता.\nएटीएम पासवर्ड (पिन क्रमांक) बदला\nअनेक खातेदार आपला पासवर्ड (पिन क्रमांक) केवळ आळशीपणामुळे वर्षानुवर्षे बदलत नाहीत. पासवर्ड हा थोडा अवघड व नाव, जन्मतारीख, पत्ते याच्याशी बिलकुल साधर्म्य नसलेला हवा. हे नियम फक्त\nएटीएमला नाही, तर इतर व्यवहारांनाही तितकेच लागू आहेत. त्यासाठी बॅंकांच्या संदेशाची वाट पाहू नका. शक्‍य असेल तर हा बदल साप्ताहिक करा. पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी सायबर स्मार्ट व्हा. अशा जागी तो साठवा, की तो सहजासहजी दुसऱ्याला सापडू नये. जवळच्या विश्वासार्ह व्यक्तीशी हे गुपित उघडे करणे म्हणजेसुद्धा एक प्रकारची जोखीम.\nअनेक नागरिक एकच पासवर्ड व पासकोड सर्व व्यवहारांना सुलभतेसाठी वापरतात. असे करून एक मोठी सायबर जोखीम ते पत्करत असतात.\nअधिकृत एटीएम सेंटरचाच वापर करा शक्‍य झाले तर आपल्याच बॅंकेच्या खात्यातील एटीएम सेंटर वापरा. अनेक एटीएमसंबंधी गुन्हे हे त्रयस्थ सेंटरवर केलेल्या व्यवहाराच्या असुरक्षितेतेमुळे झाले आहेत.\nबॅंकांच्या दळणवळणाची दखल सर्व बॅंका आपल्या ग्राहकांना केलेल्या व्यवहाराची पोच पावती एसएमएस व ईमेलवर त्वरित पाठवतात. व्यवहाराचा तपशील व उपलब्ध शिल्लक याचा त्यात समावेश असतो. हे संदेश काळजीपूर्वक वाचा व खातरजमा करून घ्या. अनेक वेळा\nहलगर्जीपणामुळे हे संदेश वरवर वाचून किंवा न वाचताच डिलिट केले जातात.\nफोन वा ई-मेलवर माहिती देऊ नका\nअनेक वेळा सायबर गुन्हेगार संभावितपणाचा आव आणून व आपण अधिकृत अधिकारी असल्याचे भासवून दूरध्वनी करून मधुर संभाषण करून आपली माहिती मिळवितात. हीच क्‍लृप्ती ई-मेल पाठवूनही वापरली जाते. कुठलीही बॅंक कधीही फोन/ई-मेलवर गोपनीय माहिती विचारत नाही. अशी कुठलीही शंका आली, तर आपल्या बॅंकेच्या अधिकृत अधिकाऱ्याला भेटून अथवा फोन करून खातरजमा करून ���्या. सारांश काय तर जसे जग बदलत आहे, तसेच गुन्हेगारही आपले स्वरूप बदलत आहेत. हे गुन्हेगार आता ‘स्मार्ट’ झाले आहेत. ते सुशिक्षित, तंत्रकुशल तर आहेतच; पण गोड बोलून आपला हेतू साध्य करण्याचा ते प्रयत्न करीत असतात, हे नेहमी लक्षात ठेवा.\nप्रत्येक व्यवहाराच्या वेळी एक स्लिप प्रिंट करून मिळते. त्यावर आपला खाते क्रमांक, व्यवहाराचा तपशील व उपलब्ध शिल्लक यांचा समावेश असतो. ही स्लिप कुठेही फेकू नका. एकतर सुरक्षित सांभाळा किंवा जागरूकतेने नष्ट करा.\nअपहरणाच्या गुन्ह्यातील सहा जणांना ‘मोका’\nपुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nनांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून\nनांदेड : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर...\nअल्पसंख्याक उमेदवारांसाठी पोलिस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण\nनांदेड : पोलिस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत\" राज्यातील अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामुल्य पोलिस शिपाई...\nदिवसा मोलमजुरी आणि रात्री घरफोडी\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सायगाव( ता.चाळीसगाव) येथे दोन महीन्यापुर्वी दोन ठीकाणी घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीच्या मेहुणबारे पोलिसांनी वेहळगाव...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ���े बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-private-school-fee-issue-71513", "date_download": "2018-11-15T06:39:48Z", "digest": "sha1:C3HMVPJZLOYY7G4BOBJAD4YUO4PAY4CX", "length": 13981, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news private school fee issue खासगी शाळांच्या शुल्कवाढीकडे डोळेझाक | eSakal", "raw_content": "\nखासगी शाळांच्या शुल्कवाढीकडे डोळेझाक\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nनागपूर - खासगी शाळांवर शासनाचे नियंत्रण राहण्यासाठी प्रत्येक विभागीय स्तरावर शुल्क नियंत्रण समिती स्थापन करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. असे असतानाही नागपूर विभागामध्ये मागील तीन वर्षांपासून शुल्क नियंत्रण समितीच अस्तित्वात नसल्याने पुणे विभागातील समिती नागपूरचा कारभार सांभाळत आहे. शुल्क नियंत्रण समितीअभावी विभागातील खासगी शिकवणी वर्गांकडून बिनधास्तपणे शुल्कवाढ केली जात आहे.\nनागपूर - खासगी शाळांवर शासनाचे नियंत्रण राहण्यासाठी प्रत्येक विभागीय स्तरावर शुल्क नियंत्रण समिती स्थापन करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. असे असतानाही नागपूर विभागामध्ये मागील तीन वर्षांपासून शुल्क नियंत्रण समितीच अस्तित्वात नसल्याने पुणे विभागातील समिती नागपूरचा कारभार सांभाळत आहे. शुल्क नियंत्रण समितीअभावी विभागातील खासगी शिकवणी वर्गांकडून बिनधास्तपणे शुल्कवाढ केली जात आहे.\nशुल्क नियंत्रण कायदा अस्तित्वात येऊन तीन वर्षे उलटली. त्याच्या अंमलबजावणीकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत आहे. शाळांकडून बिनदिक्कतपणे शुल्कवाढ केली जात असताना शिक्षण विभाग मात्र केवळ नोटिसा पाठवित आहे. कायद्याचा धाक नसल्याने शाळांकडून या नोटिसांनाही केराची टोपली दाखविली जात. परिणामी, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने पालक संतप्त झाले आहेत. खासगी विनाअनुदानित शाळांकडून होणारी अवाजवी शुल्कवाढ रोखण्यासाठी राज्य शासनाने शुल्क नियंत्रण कायदा केला. या कायद्याची अंमलबजावणी डिसेंबरपासून सुरू झाली. त्यानुसार शुल्कवाढ करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला नियमावली निश्‍चित करून देण्यात आली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयाच्या स्तरावर विभागीय शुल्क नियंत्रण समितीची स्थापना करण्यात यावी, अशी तरतूद कायद्यात आहे. कायदा अस्तित्वात आल्यानंतर ८ ते ९ महिन्यांनी काही ठिकाणी या समित्या स्थापन झाल्या. मात्र, नागपूर विभागामध्ये अद्यापही समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे पुणे विभागातील समितीकडे नागपूर विभागाचा कारभार असल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्येक विभागामध्ये नियंत्रण समिती असणे अनिवार्य असतानाही खुद्द शिक्षण विभागच कायद्याचा भंग करीत असल्याचे दिसून येत आहे. समितीचे अस्तित्वच नसल्याने शाळांनीही आपली दुकाने थाटली आहेत.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nनागपूर - राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/kofi-annan-profile-1735176/lite/", "date_download": "2018-11-15T06:32:20Z", "digest": "sha1:ZDA4VD6XAXILV4AHN62FKWIRUW72UBFI", "length": 9034, "nlines": 103, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kofi Annan profile | कोफी अन्नान | Loksatta", "raw_content": "\nसंयुक्त राष्ट्रांसाठी शांतिपथके पाठवण्याबाबत भारताने दाखवलेल्या सातत्याचे त्यांनी नेहमी कौतुक केले.\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nकोफी अन्नान हे संयुक्त राष्ट्रांचे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकी सरचिटणीस. या खंडासमोर आजही गरिबी निर्मूलन, रोगराई निर्मूलन, समान न्याय आणि संधी या समस्या विक्राळ रूप धारण करून आहेत. स्वाभाविकच अन्नान यांनी सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात या समस्या सोडवण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले. आफ्रिकेत आणि आफ्रिकेबाहेरही.\n१९९६ मध्ये अन्नान संयुक्त राष्ट्रांचे सातवे सरचिटणीस झाले, तोपर्यंत त्यांनी जवळपास ३५ वर्षे या संस्थेत विविध पदांवर व्यतीत केली होती. त्यामुळे संस्थेत त्यांच्याविषयी अपार आदर आणि आशा होती. तो काळ संघर्ष आणि अंतर्गत यादवींचा. तर अन्नान यांचा स्वभाव अत्यंत नेमस्त आणि जुळवून घेण्याचा. पण वेळप्रसंगी अमेरिकेसारख्या देशासमोरही अन्नान यांनी खमकेपणा दाखवलाच. यादवी निर्मूलन, सरकारच अस्तित्वात नसलेल्या देशांमध्ये शांतिपथके पाठवणे हेच केवळ संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट असता कामा नये, हे ते आवर्जून नमूद करत. त्यांच्याच कार्यकाळात अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये गरिबी निर्मूलन, रोगराई निर्मूलन या कामांसाठीही संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाचे योगदान द्यावे याविषयी ते आग्रही असत. इराक, तत्कालीन युगोस्लाव्हिया या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. असे करताना प्रसंगी हस्तक्षेप करावा लागल्यास देशाच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा गौण असतो. कारण संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा हा मानवकल्याणाविषयी आहे. सरकारकल्याणाविषयी नाही, असे त्यांनी अनेकदा ठासून सांगितले त्यांचे पूर्वसुरी इजिप्तचे बुट्रोस बुट्रोस-घाली यांच्याविषयी विशेषत: तत्कालीन अमेरिकन सरकारमध्ये प्रचंड नाराजी होती. अमेरिकेचा पाठिंबा पुन्हा प्राप्त करून घेणे हे अन्नान यांच्यासमोरील मोठे आव्हान होते. ते त्य��ंनी यथास्थित पार पाडले.\nजागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रांचा निर्वासितांसाठीचा आयोग अशा अनेक संलग्न संघटनांमध्ये काम करून झाल्यानंतर या जागतिक संघटनेच्या नेमक्या उद्दिष्टांविषयीची त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली होती. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रे आणि अन्नान यांना २००१ मधील शांततेचे नोबेल विभागून देण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांसाठी शांतिपथके पाठवण्याबाबत भारताने दाखवलेल्या सातत्याचे त्यांनी नेहमी कौतुक केले. स्वित्र्झलड आणि अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊनही त्यांच्यात मायभूमी घानातील ग्रामीण मातीतला साधेपणा कायम राहिला. त्यांच्या निधनाने विशेषत: भारत, आफ्रिका आणि जगातील इतर भागांमध्ये अजूनही गरिबीत राहत असलेल्या जनतेने एक सच्चा हितचिंतक गमावला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2016/10/3saraw2.html", "date_download": "2018-11-15T07:13:47Z", "digest": "sha1:ADXORD5SRXZYRGFZ43RNIHYVU7YSZG7E", "length": 6494, "nlines": 145, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: इ. ३ री भाषा (मराठी) ऑनलाइन सराव प्रश्नसंच २", "raw_content": "\nइ. ३ री भाषा (मराठी) ऑनलाइन सराव प्रश्नसंच २\n३री मराठी सराव प्रश्नसंच २\nनिर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ\nसराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा\n1. मुलीने गळ्यात कोणत्या फुलांच्या मोहरांची माळ घातली \n2. मुलीने कानात कोणत्या फुलांचे डूल घातले \n3. नाद या शब्दाचा अर्थ काय \n4. कोणत्या झाडाला पारंबी असते \n5. लहान मुलगी कोणाशी बोलली \n6. मुलीने कोणाचा नाच पाहिला \n7. पिवळ्या फुलांचे झुडूप यासाठी कवितेत कोणता शब्द आला आहे \n8. गडगडाट कशाचा झाला \n9. जशी पैशाची थैली , तशी लाकडाची ...........\n10. शिवानीने हलवाईला मिठाईच्या वासाची किंमत किती दिली \n11. शिवानीचा आवडता उद्योग कोणता होता \nभजी किंवा भेळ खाणे\n12. संगीत कशातून जुळून आले \n13. पडघमवरती काय पडले \n14. पाण्यात थेंबाभोवती काय उठत आहेत \n15. पाने कामुळे सळसळू लागली \n16. धरती म्हणजे काय \n17. म्हातारी......... भरडते, ढगात गडगड गडम.\n18. शिवानीचे आईबाबा कुंदापूरच्या बाजारात कशासाठी जायचे \n19. शिवानीने आईला काय मागितले \n20. शिवानीने काय वाजवले \nया सर्व सराव प्रश्नसंचांचे गुगल प्ले स्टोअरवर ऑफलाईन अँड्राॅइड अॅप उपलब्ध आहे.\nया सर्व सराव प्रश्नसंचांचे गुगल प्ले स्टोअरवरील ऑफलाईन अँड्राॅइड अॅप डाउनलोड करा.\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८��२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/1e1fc42592/as-a-private-detective-is-not-easy-to-work-in-india", "date_download": "2018-11-15T07:13:11Z", "digest": "sha1:5GMTR4EYYP4LSKQI2UBRU5GW26GWSD3K", "length": 8904, "nlines": 90, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "खाजगी गुप्तहेर म्हणून भारतात काम करणे सोपे नाही", "raw_content": "\nखाजगी गुप्तहेर म्हणून भारतात काम करणे सोपे नाही\nरजनी पंडित, ज्या महिला शेरलॉक होल्मस् म्हणून प्रसिध्द आहेत, गुप्तहेर आहेत. या ५१ वर्षीय महिलेसाठी हा व्यवसाय निवडणे भारतात सहज शक्य नव्हते. इतकेच नाहीतर ज्यावेळी त्या त्यांच्या जीवनातील पहिल्या प्रकरणात काम करत होत्या त्यावेळी त्यांना ‘स्पाय’ म्हणजे काय ते सुध्दा नीट माहिती नव्हते.\nरजनी ज्यावेळी महाविद्यालयात होत्या, त्यांच्या लक्षात आले की त्यांची मैत्रिण विचित्र वागत आहे, आणि त्यांनी ठरवले की हे शोधायचे की तिच्यासोबत काय वाईट घडले आहे. शोध घेतला आणि माग काढला तर लक्षात आले की ही मुलगी मोठ्या संकटात होती आणि त्यात तीची मदत करण्याची गरज होती. रजनीने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यांनी याबाबत म्हटले आहे की, “ मी तिच्या पालकांशी याबाबत बोलले, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. मी तिच्या मागे सावलीसारखे राहण्याचे ठरविले, आणि तिची छायाचित्र घेण्याचे ठरविले. आणि तिच्या वडीलांना देण्याचे ठरविले, ज्यांनी मला सांगितले होते की, ‘ तू माझ्या मुलीला वाचविले आहेस’\nही त्यांच्या तीन दशकांच्या प्रवासाची सुरूवात होती, त्या भारतात गुप्तहेर म्हणून वावरल्या. पण रजनी यांना विना परवाना हे सारे काम करावे लागले. मात्र त्यामुळे त्याच्या कामात कोणताही खंड पडला नाही, आणि त्या यशस्वीपणे धोकादायक आणि महत्वाच्या प्रकरणांचा शोध घेत राहिल्या.\nखाजगी गुप्तहेर नियंत्रण कायदा विधेयक २००७ मध्ये राज्यसभेत सादर करण्यात आले, मात्र दशकापासून त्यावर धूळ साचली. त्यामुळे खाजगी गुप्तहेरांना सरकार दरबारी काह���च ओळख मिळू शकली नाही, आणि त्यांना नियंत्रीत करणारा कायदा होवू शकला नाही. ते वैध आणि अवैधतेच्या पुसट रेषेमध्येच काम करत राहिले आहेत.\nत्यामुळेच भारतात खाजगी गुप्तहेर होणे सोपे राहिले नाही, आणि ज्यावेळी कुणी महिला हे करते त्यावेळी तर नाहीच. एका वृत्तानुसार रजनी म्हणतात, “ तपासकार्य करताना, आम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात जसे की लोकांना दम भरणे किंवा दहशतीखाली ठेवणे ज्यातून पोलीसात गुन्हा नोंदवला जावू शकतो. पोलीस काही प्रमाणात खाजगी गुप्तहेर म्हणून आमच्या पासून जपून राहतात आणि अनेकदा आम्हाला त्रास देतात. जर येथे वैध कायदा असता आणि परवाना मिळाल्याने आम्हाला मोबाईल ट्रॅकींग वगैरे करता आले असते किंवा इतरही काही गोष्टी करता आल्या असत्या.”\nसध्याच्या काळात जेंव्हा गुप्तहेर संस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, मुख्यत: ज्यावेळी मोठ्या प्रमाणात विदेशी संस्था त्यात सहभागी होत आहेत, कवंर विक्रमसिंह अध्यक्ष एपीडीआय असे मानतात की त्यांना नियंत्रीत करणारा कायदा असायला हवा.\nभारतीय-अमेरिकन वकील ज्या ट्रम्प यांचे नियामक कामकाज कार्यालय चालवितात\nबालिका वधूंच्या अरबांना विक्रीविरोधात हैद्राबादच्या मशिदीत मतैक्य\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/article-about-exercise-of-the-hip-1748950/lite/", "date_download": "2018-11-15T06:37:10Z", "digest": "sha1:JZXDIXEDSGLFTCL5HNODBNBC2N3ZQUD7", "length": 6090, "nlines": 106, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about exercise of the hip | हसत खेळत कसरत : नितंबाच्या स्नायूंच्या बळकटीसाठी.. | Loksatta", "raw_content": "\nहसत खेळत कसरत : नितंबाच्या स्नायूंच्या बळकटीसाठी..\nहसत खेळत कसरत : नितंबाच्या स्नायूंच्या बळकटीसाठी..\nया व्यायामामुळे नितंब, कंबर आणि पाठीच्या खालच्या भागाचे स्नायू बळकट होतात. या व्यायामाने पाठदुखीपासून सुटका होऊ शकते.\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nमाणसाच्या नितंबावर असलेले स्नायू ‘ग्लुटल मसल’ या नावाने ओळखले जातात. तीन प्रकारचे हे स्नायू असतात. खाली बसताना किंवा उभे राहताना हे स्नायू आखडतात. या स्नायूंच्या बळकटीसाठी ‘ग्लुट ब्रिज’ या नावाचा व्यायाम आपण करणार आहोत. या व्यायामामुळे नितंब, कंबर आणि पाठीच्या खालच्या भागाचे स्नायू बळकट होतात. या व्यायामाने पाठदुखीपासून सुटका होऊ शकते. खुर्चीवर बसून कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे.\n* जमिनीवर झोपा. पाय गुडघ्यातून वाकवून वर घ्या. दोन्ही हात पायांच्या बाजूने सरळ ठेवा.\n* तुमचे नितंब, कंबर आणि पाठीचा खालचा भाग वर उचला. लक्षात घ्या, पाठीचा वरचा भाग मात्र जमिनीवरच पाहिजे.\n* आता नितंब आणि कंबर पुन्हा खाली घ्या. असे पुन:पुन्हा करा.\n* हा व्यायाम करताना पायाचा गुडघ्याखालील भाग म्हणजे पोटऱ्या आणि पावले स्थिर ठेवा. पाय न हलता जमिनीवर स्थिर राहिला तरच या व्यायामाचा उपयोग आहे.\n* हा व्यायाम योग्य प्रकारे करा. योग्य प्रकारे व्यायाम केला नाही तर ते हानीकारक ठरू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-start-cultivation-one-thousand-acres-sitafal-10284", "date_download": "2018-11-15T07:00:03Z", "digest": "sha1:YQDWHMZLYTTNHZ4MQ5M6VNS5WEC37E5I", "length": 14932, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Start of cultivation of one thousand acres of Sitafal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएक हजार एकरवर सीताफळ लागवडीला सुरवात\nएक हजार एकरवर सीताफळ लागवडीला सुरवात\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nजालना ः ॲग्रोव्हिजन गटशेती संघाद्वारा स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्प अंतर्गत एक हजार एकरवर सीताफळ लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव थोटे येथे बुधवारी (ता. ११) बालानगर सीताफळ लागवडीला सुरवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी औरंगाबाद, सोलापूर, जालना जिल्ह्यांत जवळपास दोनशे एकरवर सीताफळाची लागवड करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.\nजालना ः ॲग्रोव्हिजन गटशेती संघाद्वारा स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्प अंतर्गत एक हजार एकरवर सीताफळ लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव थोटे येथे बुधवारी (ता. ११) बालानगर सीताफळ लागवडीला सुरवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी औरंगाबाद, सोलापूर, जालना जिल्ह्यांत जवळपास दोनशे एकरवर सीताफळाची लागवड करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.\nसीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्‍याम गट्टाणी, जिल्हा कृषी अधीक्षक श्री. दशरथ तांभाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सीताफळ लागवडीला सुरवात करण्यात आली. शिवाजी बापू थोटे यांनी प्रास्ताविक केले. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक संजय मोरे पाटील यांनी बालानगर सीताफळ लागवड प्रकल्पाविषयी माहिती दिली. पिंपळगाव थोटे गावासह जाफराबाद तालुक्‍यातील नळविहिरा, निवडुंगा, भातोडी, आंबेगाव, सिपोरा अंभोरे, गोकूळवाडी, मंठा तालुक्‍यातील रामतीर्थ, पैठण तालुक्‍यातील कारकीन, सोलापूर जिल्ह्यातील निंबरगे आदी ठिकाणी नल बालानगर सीताफळाची लागवड सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाला शासनाच्या शतकोटी वृक्षलागवडीचा एक भाग बनायचं आहे.\nकृषी विभाग सीताफळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना साथ देईल.\nसीताफळ custard apple नगर सोलापूर पूर विषय topics पैठण कृषी विभाग agriculture department विभाग sections\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nन���गपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nपरभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...\nयेवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nखानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nमागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/1586__prasad-dhapare", "date_download": "2018-11-15T06:30:33Z", "digest": "sha1:NO2NZSOIKXPD4DNILSN2LEDGVYWXTHPJ", "length": 18042, "nlines": 428, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Prasad Dhapare - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\n4 Agreements (४ अ‍ॅग्रिमेंटस)\nAmartya Sen (अमर्त्य सेन जीवन चरित्र)\nDNA Of Success (डीएनए ऑफ सक्सेस)\nIndra Nooyi (इंद्रा नूयी)\nThe Creative problem solver (द क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर)\nVeleche Vyavsthapan (वेळेचे व्यवस्थापन)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50286?page=1", "date_download": "2018-11-15T06:14:51Z", "digest": "sha1:O23MJT23N5E66IGEXXSPAUSI3K4PE6OZ", "length": 20660, "nlines": 134, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भुताळी जहाज - ३ - वॉटरटाऊन | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भुताळी जहाज - ३ - वॉटरटाऊन\nभुताळी जहाज - ३ - वॉटरटाऊन\nअतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींबद्दल जगभरात सर्वत्रं दोन मतप्रवाह आढळतात. एक मतप्रवाह म्हणजे हे सर्व खरे आहे अशी खात्री असणारा आणि दुसरा म्हणजे हे सर्व धुडकावून लावणारा\nखात्री असणार्‍यांचा कोणत्याही अनुभवावर चटकन विश्वास बसतो. अनेकदा असे अनुभव हे आपल्याला अतिंद्रीय अनुभव येत आहेत या गृहीतकावर आधारीत भासमान विश्वं असण्याची शक्यता असते. याऊलट अतिंद्रीय शक्तींवर अजिबात विश्वास नसलेल्यांची हे सर्व थोतांडं आहे अशी पक्की खात्री असते. प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून आणि शास्त्रीय पुराव्यानिशी सिध्द करुन घेण्यावर त्यांचा भर असतो.\nपरंतु अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून कोणी चक्कं भुतांचा फोटो काढला तर\n१९२४ सालच्या डिसेंबर महिन्यात वॉटरटाऊन या जहाजाने न्यूयॉर्क बंदरातून कॅलिफोर्नियाची वाट धरली होती. वॉटरटाऊन हे तेलाच�� वाहतूक करणारं - ऑईल टॅंकर - जहाज होतं. न्यूयॉर्कमधून अटलांटीक महासागरातून पनाम कालवा ओलांडून पॅसिफीक मध्ये प्रवेश करणं आणि कॅलिफोर्नियाचा पश्चिम किनारा गाठणं असा जहाजाचा नियोजीत प्रवासमार्ग होता.\n४ डिसेंबर रोजी एका साठवण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी जेम्स कर्टनी आणि मायकेल मिहान हे खलाशी टाक्यात उतरले होते. त्यांच्या दुर्दैवाने टाक्यातून अनपेक्षीतपणे झालेल्या वायुच्या गळतीमुळे टाक्यातील तेलाने पेट घेतला. कर्टनी आणि मिहान यांना टाक्यातून बाहेर पडण्याचा बराच प्रत्यत्न केला परंतु त्यांना यश आलं नाही. टाक्यातच होरपळून दोघांचाही मृत्यू झाला. तत्कालीन प्रथेप्रमाणे दोघांनाही समुद्रात जलसमाधी देण्यात आली आणि जहाज पुढे निघालं.\nसर्व जहाजावर कर्टनी आणि मिहान यांच्या मृत्यूमुळे दु:खाची छाया पसरलेली होती.\nलवकरच या छायेचं भीतीमध्ये रुपांतर झालं.\nदुसर्‍या दिवशी जहाजावरील टेहळ्याला समुद्रात दूरवर काही अंतरावर पोहत असणारी दोन माणसं दिसली. त्याने ताबडतोब कॅप्टन कीथ ट्रेसी याचं तिकडे लक्षं वेधलं. भर समुद्रात पोहत असलेल्या या दोघांना पाहून कॅप्टन ट्रेसी बुचकळ्यात पडला. त्यांना काही मदत हवी आहे का हे पहावं या हेतूने त्याने आपलं जहाज त्यांच्या दिशेला वळवलं. काही अंतर त्या दोघांजवळ जाताच जहाजावरील सर्वांना जबरदस्तं धक्का बसला\n हे तर कर्टनी आणि मिहान आहेत\" कॅप्टन ट्रेसी न राहवून ओरडला.\nकाही काळ एका लयबध्द गतीने जहाजाला समांतर पोहत राहील्यावर कर्टनी आणि मिहान अचानकपणे दिसेनासे झाले\nजहाजावरील कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आपण जे पाहीलं ते सत्यं की स्वप्नं असा कॅप्टन ट्रेसीसह सर्वांना प्रश्न पडला होता.\nसुरवातीच्या धक्क्यातून सावरल्यावर कॅप्टन ट्रेसीने या घटनेची जहाजाच्या लॉगबुकमध्ये सविस्तर नोंद केली. कॅप्टनच्या हकीकतीवर साक्षीदार म्हणून जहाजावरील सर्वांनी सह्या केल्या होत्या.\nदुसर्‍या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर तासाभराने कर्टनी आणि मिहान पुन्हा जहाजाच्या बाजूला प्रगटले टेहळ्याने कॅप्टनच्या कानावर ही गोष्टं घातल्यावर सर्वजण पुन्हा डेकवर जमा झाले. यावेळीही आदल्या दिवसाचीच पुनरावृत्ती झाली. काही काळ जहाजाला समांतर पोहून झाल्यावर दोघंही अदृष्यं झाले\n\"दिवसाच्या कोणत्याही वेळेला ते जह���जाच्या बाजूने पोहताना दिसत असंत\" कॅप्टन ट्रेसीने लॉगबुकात नोंद केली, \"जहाजाचा वेग कितीही कमी-जास्तं झाला तरी ते त्या वेगाने जहाजाला समांतर पोहत असत\" कॅप्टन ट्रेसीने लॉगबुकात नोंद केली, \"जहाजाचा वेग कितीही कमी-जास्तं झाला तरी ते त्या वेगाने जहाजाला समांतर पोहत असत मात्रं जहाजापासून एका ठराविक अंतरावरुन त्यांचा हा पोहण्याचा कार्यक्रम चालत असे. जहाजाच्या जवळ येण्याचा त्यांनी प्रयत्नं केला नाही. समुद्रात उतरुन त्यांच्या जवळ जाऊन तपास करण्याची आमच्यापैकी कोणापाशीही हिंमत नव्हती मात्रं जहाजापासून एका ठराविक अंतरावरुन त्यांचा हा पोहण्याचा कार्यक्रम चालत असे. जहाजाच्या जवळ येण्याचा त्यांनी प्रयत्नं केला नाही. समुद्रात उतरुन त्यांच्या जवळ जाऊन तपास करण्याची आमच्यापैकी कोणापाशीही हिंमत नव्हती\nकॅप्टन ट्रेसीने कर्टनी आणि मिहान यांच्या प्रगट होण्याच्या आणि अदृष्य होण्याच्या प्रत्येक वेळेची काळजीपूर्वक नोंद लॉगबुकमध्ये करुन ठेवली होती. आपल्या सर्व सहकार्‍यांच्या त्यावर सह्या घेण्यास तो विसरला नाही.\nअटलांटीक महासागरातून जहाजाने पनामा कालव्यात प्रवेश केला आणि कर्टनी आणि मिहान एकदम गायब झाले\nपनामा कालव्यातून बाहेर पडून जहाज कॅलिफोर्नियाला पोहोचलं. कॅप्टन ट्रेसीने कर्टनी आणि मिहान यांच्या मृत्यूचा आणि 'पुनरागमना'चा तपशीलवार रिपोर्ट आपल्या वरिष्ठांना केला. सुरवातीला कंपनीच्या अधिकार्‍यांचा यावर अजिबात विश्वास बसला नाही. अत्यंत संशयाने ते या सर्व प्रकाराकडे पाहत होते. परंतु जहाजाच्या लॉगबुकमधील नोंदी पाहिल्यावर आणि इतर खलाशांकडे चौकशी केल्यावर त्यांना विश्वास ठेवण्यावाचून गत्यंतर उरलं नाही. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी परतीच्या वाटेवर कर्टनी आणि मिहान पुन्हा दिसून आल्यास कॅप्टन ट्रेसीने त्यांचा फोटो काढावा अशी सूचना केली त्यासाठी ट्रेसीला एक कॅमेरा आणि फिल्मही देण्यात आली.\nवॉटरटाऊन जहाजाने कॅलिफोर्निया सोडलं आणि न्यूयॉर्कच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याने दक्षिणेला येत त्यांनी पनामा कालवा गाठला आणि अटलांटीकमध्ये प्रवेश केला.\nअटलांटीक महासागरात जहाज शिरताच दुसर्‍याच दिवशी कर्टनी-मिहान जहाजाशेजारी हजर झाले जहाजाला समांतर पोहत राहण्याचा त्यांचा शिरस्ता पुन्हा सुरु झाला\nएक दिवस फोटो घेण्याइतका स्वच्छ सूर्यप्रकाश दिसू लागताच कॅप्टन ट्रेसीने जहाजाच्या तिजोरीत ठेवलेला आपला कॅमेरा बाहेर काढला. तो एक साधा बॉक्स कॅमेरा होता. जहाजाला समांतर पोहणार्‍या कर्टनी आणि मिहान यांच्यावर कॅमेरा रोखून कॅप्टन ट्रेसीने एकापाठोपाठ एक सहा फोटो काढले. फिल्म संपताच कॅमेरा पुन्हा जहाजाच्या तिजोरीत ठेवून त्यावर सील करण्यात आलं. कॅप्टन ट्रेसीने आपल्या लॉगबुकात तशी नोंद करुन ठेवली.\nकॅप्टन ट्रेसीने फोटो काढल्यानंतरही काही दिवस कर्टनी आणि मिहान यांचं जहाजाच्या बाजूने पोहण्याचं सत्रं सुरूच राहीलं. समुद्राच्या ज्या भागात त्यांचा मृत्यू झाला होता, तो भाग ओलांडून जहाज उत्तरेला निघाल्यावर मात्रं ते दोघं पुन्हा कोणाच्याही नजरेस पडले नाहीत\nयशावकाश जहाजाने न्यूयॉर्क गाठलं. बंदरात पोहोचताच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीसांच्या साक्षीने जहाजाच्या तिजोरीचं सील उघडण्यात आलं आणि आतला कॅमेरा आणि फिल्म प्रोसेस करण्यासाठी एका स्टुडीओत नेण्यात आली\nस्टुडीओत कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि कॅप्टन ट्रेसी अस्वस्थंपणे वाट पाहत बसले होते. एकेक फोटो धुवून झाला की तत्काळ पाहीला जात होता.\nपहिले दोन फोटो हलले होते. त्यात काहीच दिसत नव्हतं\nतिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या फोटोत समुद्राच्या लाटाच दिसत होत्या\nसहावा फोटो धुतला गेला\nतो पाहिल्यावर मात्रं कॅप्टन ट्रेसीने सुटकेचा नि:श्वास टाकला. तर कंपनीचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी आश्चर्याने थक्कं झाले होते.\nसहाव्या फोटोत जहाजाजवळ पोहोणार्‍या दोघांची डोकी स्पष्टं दिसत होती\nहा फोटो वर्तमानपत्रात प्रसिध्द होताच प्रचंड खळबळ उडाली. कर्टनी आणि मिहान यांच्या नातेवाईकांनी, मित्र-मंडळींनी आणि त्यांच्या अनेक जुन्या सहकार्‍यांनी फोटोवरुन दोघांना ओळखलं\nस्टुडीओमध्ये आणि एका शास्त्रीय प्रयोगशाळेत कॅमेरा आणि फोटोंच्या निगेटीव्हची काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली. सर्व तपासणी आणि विविध चाचण्यांनंतर फोटोच्या अस्सलपणाची सर्वांची खात्री पटली.\nसागरावरील या अभूतपूर्व घटनेचं कोणतंही शास्त्रीय स्पष्टीकरण देणं कोणालाही शक्यं झालं नाही\n( टीप : वॉटरटाऊन जहाजावरील या घटनेबद्दल पुढे अनेकदा शंका उपस्थित केल्या गेल्या. हा फोटो खोटा असल्याचे अनेकांनी दावे केले. परंत�� तसा निर्णायक पुरावा कोणालाच देता आला नाही. ही जुनी निगेटीव्ह आता नष्टं झाल्याने त्यावर नव्याने शास्त्रीय संशोधन होणं आता अशक्यं आहे. )\nGhost Ships - टी. ड्युप्लेन\nOcean Triangle - चार्ल्स बार्लीत्झ\nहो पण लेखन नाही का काढलं\nपण लेखन नाही का काढलं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Edudisha/making-bio-data/", "date_download": "2018-11-15T06:01:06Z", "digest": "sha1:NTEDQXZ4PPP743RJKLWRYIR7DHPY7GJU", "length": 8430, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " बायोडाटा स्मार्ट बनवण्यासाठी... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Edudisha › बायोडाटा स्मार्ट बनवण्यासाठी...\nलाईट बिल भरण्यापासून ते प्रवासाचे आरक्षण करण्यापर्यंत प्ले स्टोअरवर विविध अ‍ॅप उपलब्ध आहेत. घरबसल्या बहुतांशी कामे अगदी सहजपणे हाताळू शकतो. आता आपले करिअर निश्‍चित करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी देखील अ‍ॅप साह्यभूत ठरत आहेत. आज असंख्य अ‍ॅप उपलब्ध असून ते बायोडेटा निर्दोष आणि सर्वोत्तम करण्यासाठी उपयुक्‍त ठरू शकतात. करिअर चांगला बिल्टअप करायचा असेल तर रिझ्युम चांगला हवा. केवळ चांगले गुण असून चालत नाही तर ते कंपनीसमोर योग्य तर्‍हेने मांडता आले पाहिजे. कंपनीला गृहीत धरून रिझ्युम किंवा बायोडेटा तयार करू नका. आपल्या बायोडेटाच्या माध्यमातूनच कंपनीला आपली ओळख होत असते. अपडेट आणि सुटसुटीत बायोडेटा असेल तर कंपनीला आपल्या व्यक्‍तिमत्त्वाची जुजबी कल्पना येते. पूर्वी हार्डकॉपीवर बायोडेटा असायचा.\nआता सॉफ्टकॉपी म्हणजे सीव्हीच्या रूपातून बायोडेटा दिला जातो. त्यासोबत अत्यावश्यक असलेल्या पीडीएफ फाईल देखील जोडल्या जातात. मग विविध क्षेत्रातील विशेष प्रावीण्य असो किंवा आर्टिकल्स, प्रबंधाची प्रत असो. संबंधित पदासाठी आपला रिझ्युम कसा उपयुक्‍त ठरेल याचा विचार करायला हवा. विसंगत माहिती भरण्याचे टाळून पूरक माहिती देणे गरजेचे आहे. रिझ्युम अपडेट करणारे अनेक अ‍ॅप उपलब्ध असून त्याच्या मदतीने रिझ्युम आपण सर्वोत्तम तयार करू शकतो. गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस आपल्या स्मार्टफोनमधील रिझ्युममध्ये अचुकता आणतात. बायोडेटा अपडेट करण्यासाठी काही अ‍ॅप येथे आपल्याला सांगता येतील.\n•माय रिझ्युम किंवा सीव्ही बिल्डर :\nमाय रिझ्युमे किंवा सीव्ही बिल्डर नावाचा अ‍ॅप बायोडेटा करण्यासाठी अत्यंत सोपा आणि सुटसुटीत आहे. यात प्राथमिक माहिती भरल्यास रिझ्युमे तयार होतो. त्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारात रिझ्युमे हवा आहे, याचीही विचारणा करतो. आपण जसजसी माहिती भरत जाऊ तसतशी पीडीएफ फाईल तयार होत जाते. त्यात काही चूक राहिल्यास संपादन करून फाईल सेव्ह करू शकतो आणि गरज असल्यास प्रिंट काढता येते किंवा मेल करता येतो.\n•मेक माय रिझ्युम :\nमेक माय रिझ्युमेच्या माध्यमातून माहिती भरताना टेम्प्लेटची सुविधा दिली आहे. त्यामुळे रिझ्युमे अधिक आकर्षक होऊ शकते. अन्य फिचर सामान्य अ‍ॅपप्रमाणेच उपयुक्‍त आहेत. कमीत कमी शब्दात चांगला रिझ्युमे तयार करण्यासाठी हा अ‍ॅप उपयुक्‍त आहे.\nमाय रिझ्युमे अ‍ॅपमध्ये आपण फाँट, कलरचा वापर करू शकतो. तसेच शब्दाचा आकारही कमी जास्त करू शकतो. आपल्याला कोणत्या रंगात, फॉटमध्ये शब्दरचना हवी आहे, त्यानुसार निवड करता येते. ठळक मुद्द्यांना अधोरेखित करण्याची सोय करून दिली आहे. तसेच सही, जागा, तारीख याचा गरजेनुसार वापर करता येतो. रिझ्युमे भरताना टेम्प्लेटचा फॉरमॅट वापरू शकतो.\nहा अ‍ॅप अन्य अ‍ॅपपेक्षा वेगळा आहे. फेसबुकच्या लॉगइनने हा अ‍ॅप सुरू करता येतो. कंपनीला आवश्यक असणारी माहिती भरणे, कामातील आपले प्लस पॉईंट, छंद, आवड, अतिरिति शैक्षणिक पात्रता आदींची माहिती भरता येते.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nप्रजासत्ताक दिनी ट्रम्‍पऐवजी येणार दुसरा पाहुणा\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/nagpur-municipal-election-report/", "date_download": "2018-11-15T06:59:22Z", "digest": "sha1:OZUWNGIPB2DQBXDM3BAY33XKKNCQ3JE4", "length": 19460, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "नागपूर महापालिकेची रणधुमाळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुला���ा विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nनागपूर: महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक दिग्गज रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत़ यात आठ आजी-माजी महापौर रिंगणात उतरण्याची शक्यता आहे़\nयंदा काँग्रेसकडे जवळपास १२५० तर भाजपाकडे ३००२ जणांनी उमेदवारी मागितली आहे. काही अपक्षांनी भाजपाशी सलग��� केली आहे. दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागण्यात माजी महापौरांचा समावेश आहे. दोन्ही प्रमुख पक्षांकडून किमान आठ माजी महापौर मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. विद्यमान महापौर प्रवीण दटके, माजी महापौर विकास ठाकरे, मायाताई इवनाते, अर्चना डेहनकर, राजेश तांबे, किशोर डोरले, देवराव उमरेडकर आणि कल्पना पांडे यांनी उमेदवारी मागितली आहे. महापौरपदी असणारे व यापूर्वी सत्तापक्ष नेत्यासह भाजपात अनेक महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या प्रवीण दटके यांची दावेदारी निश्चित मानली जाते. महापालिकेतील विरोधी पक्षनेते असणारे विकास ठाकरे हे तिसऱ्यांदा भाग्य आजमाविणार आहेत.\nगेल्या वेळेस अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले माजी महापौर किशोर डोरले आता काँग्रेसवासी झाले आहेत. माजी महापौर मायाताई इवनाते तिसऱ्यांदा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. महापौरपदावर असताना निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अर्चना डेहनकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता डेहनकर व माजी महापौर कल्पना पांडे यांनी तयारी सुरू केली आहे. राजेश तांबे हेदेखील इच्छुक आहेत़\nनागपूरला लाभल्या सहा महिला महापौर\nनागपूरला आजवर सहा महिला महापौर लाभल्या. महिला आरक्षण लागू झाल्यामुळे महिलांसाठी ही संधी चालून आली. कुंदा विजयकर यांच्या रूपाने नागपूरला पहिली महिला महापौर लाभली. त्यांच्यानंतर डॉ़ कल्पना पांडे, वसुंधरा मासूरकर, पुष्पा घोडे, माया इवनाते, अर्चना डेहनकर यांनी हे पद भूषविले. कुंदा विजयकर यांचे वडील बॅरि. शेषराव वानखेडे १९५२ मध्ये नागपूरचे महापौर झाले़ तेव्हापासून १९९५ पर्यंत शहरात तब्बल ३८ महापौर झाले़ ५ फेब्रुवारी १९९६ रोजी कुंदाताई महापौर झाल्या.\nमहिला महापौरांना बसला पराभवाचा धक्का\nदेवराव उमरेडकर हे महापौरपदी विराजमान झाले होते़ मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने त्यांना सहा महिन्यांत महापौरपद सोडावे लागले. इच्छुकांच्या यादीत त्यांचे नाव आहे़ महिला महापौर म्हणून कुंदा विजयकर, कल्पना पांडे, वसुंधरा मासूरकर, पुष्पा घोडे, अर्चना डेहनकर, मायाताई इवनाते यांनी पद भूषविले. महापौरपद प्राप्त झाल्यानंतर पुढील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महिला महापौरांना पराभवाचा सामना करावा लागला. मायाताई इवनाते याला अपवाद ठरल्या. त्यांनी विजय खेचून आणला होता.\nसामनाचे ��ूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबईत वाघाची डरकाळी घुमणार\nपुढीलट्रम्प यांनी मोदींना दिले अमेरिका भेटीचे आमंत्रण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/complaint-against-chief-minister-violation-code-conduct-congress-1111/", "date_download": "2018-11-15T06:18:44Z", "digest": "sha1:SBH3I4YP7MFK6DGKYB7LCZEXN2KS7VYY", "length": 8738, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेसची मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्र्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेसची मागणी\nपालघर: भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होणार असून, जशी-जशी निवडणूक जवळ येत आहे, तसं – तसं राजकीय आरोप -प्रत्यारोपला उधाण आलंय. ही निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजप, शिवसेनेसह कॉग्रेसने देखील ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.\nदरम्यान भार��ीय जनता पक्षातर्फे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केल्या जात असून, मुख्यमंत्र्यांविरोधात आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.\nकाँग्रेस शिष्टमंडळाने बुधवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही तक्रार केली. या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन, आमिषे दाखवून आणि निर्णय घोषित करून पदाचा दुरुपयोग व आदर्श आचारसंहितेचा भंग करीत आहे. याप्रकरणी त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे.\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद स��ळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prime-minister-narendra-modi-angry-on-smriti-irani-the-fake-news-decision-made-the-homeless/", "date_download": "2018-11-15T06:40:36Z", "digest": "sha1:Z7H7RPTWNC37R3LTFU6WPN752IJ4WAZT", "length": 10018, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती इराणींवर नाराज; 'फेक न्यूज' निर्णयावरून केली कानउघाडणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती इराणींवर नाराज; ‘फेक न्यूज’ निर्णयावरून केली कानउघाडणी\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यावर नाराज असल्याची राजकीय चर्चा सुरु आहे. स्मृती इराणी यांनी फेक न्यूजबद्दलचा आदेश पंतप्रधान मोदींनी मागे घेतला. निर्णय घेतांना मोदींना कोणतीही कल्पना दिली नसल्यामुळे ते नाराज असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, मोदींनी स्मृती इराणी यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.\nफेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता, याबाबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध होताच असा निर्णयकरून सरकार विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र हा निर्णय घेऊन काही तास उलटायच्या आतच आपलाच निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्री असताना स्मृती इराणी अनेकदा वादात सापडल्या होत्या. मात्र माहिती आणि प्रसारण खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच स्मृती इराणी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.\nदेशभरातील काही पत्रकार आणि संस्था फेक न्यूज प्रसिद्ध करत असल्याच निदर्शनात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे फेक न्यूजला चाप बवण्यासाठी पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा नियमाचं उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी अधिस्वीकृतीच रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता.\nमाहिती आणि प्रसारण विभागातील मार्गदर्शक तत्त्वांमध्येही तसा बदल करण्यात आल्याचा दावादेखील करण्यात आला, मात्र यावेळी ‘फेक न्यूज’ची नेमकी व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नव्हती. मात्र देशभरातून टीका होऊ लागल्याने निर्णय मागे घेत असल्याचा पत्रक केंद्र सरकाकडून काढण्यात आल आहे.\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/detailed-report-submit-for-shivsena-suprimo-national-memorial-cm/", "date_download": "2018-11-15T07:05:55Z", "digest": "sha1:UEHW5Q5EDC45JL3FYC7IOD4VHIW6HDSP", "length": 8396, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सविस्तर आराखडा सादर करावा - मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सविस्तर आराखडा सादर करावा – मुख्यमंत्री\nमुंबई : स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक सर्वांना प्रेरणा मिळेल असे उभारण्यासाठी नगरविकास विभागाने सविस्तर आराखडा तयार करुन शासनाला सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.\nसह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई या बैठकीस उपस्थित होते. महापौर बंगला येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकाची माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले.\nशिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात येथे येणाऱ्या अनुयायांची संख्या, त्यांना पुरवावयाच्या सोयी-सुविधा, वाहनतळ आदींच्या अंतर्भावासह सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘���हाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/district-councils-will-be-first-position-30568", "date_download": "2018-11-15T07:06:44Z", "digest": "sha1:XQHOHZQGLLQK7Y3IVO35HSTTMJWKUCPB", "length": 17943, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "District Councils will be in the first position 'जिल्हा परिषदांत पहिल्या क्रमांकावर येणार' | eSakal", "raw_content": "\n'जिल्हा परिषदांत पहिल्या क्रमांकावर येणार'\nमृणालिनी नानिवडेकर- सकाळ न्यूज नेटवर्क\nमंगळवार, 14 फेब्रुवारी 2017\nमुंबई - महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद निवडणुकांत गेल्या वेळी चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रचंड ताकदीने प्रयत्न सुरू केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार आपापले जिल्हे पादाक्रांत करायला निघाले आहेत. दिल्लीतून सुरू झालेले परिर्वतन महाराष्ट्राच्या गावागावांत प्रत्यक्षात येण्याचा विश्‍वास फडणवीस यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला. नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषदांतही भाजपची सत्ता असेल. हे परिवर्तनासाठी दिलेले मत असल्याचे त्यांनी सांगितले.\nमुंबई - महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद निवडणुकांत गेल्या वेळी चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रचंड ताकदीने प्रयत्न सुरू केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार आपापले जिल्हे पादाक्रांत करायला निघाले आहेत. दिल्लीतून सुरू झालेले परिर्वतन महाराष्ट्राच्या गावाग���वांत प्रत्यक्षात येण्याचा विश्‍वास फडणवीस यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला. नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषदांतही भाजपची सत्ता असेल. हे परिवर्तनासाठी दिलेले मत असल्याचे त्यांनी सांगितले.\nनोटाबंदीच्या निर्णयाचा ग्रामीण भागाला फटका बसल्याने आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जागा राखू, असा कॉंग्रेसनेही दावा केला आहे. या दोन राष्ट्रीय पक्षांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणावर मोहोर उमटवायची तयारी केली असल्याने पाच वर्षांपूर्वी प्रथम क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थान टिकेल काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने स्थानिक आघाड्या उभ्या करत जिल्हा परिषदेत केलेली युती इतिहासजमा झाली असून, या वेळी भाजपची चढाई \"ऑपरेशन मुख्यमंत्री' या नावाने ओळखली जात आहे. दररोज रात्री मुंबई, पुणे किंवा नागपुरात प्रचारासाठी सभा घेणारे फडणवीस दुपारी महाराष्ट्रातील तीन ते चार जिल्ह्यांत गेला आठवडाभर प्रचारसभा घेत आहेत. त्यांचे सहकारी मंत्री मुंबईकडे न फिरकता आपापल्या जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. क्रमांक दोनचे स्थान असलेले चंद्रकांत पाटील यांनी गेले दहा दिवस सातारा, सांगली आणि सोलापूरचा परिसर सोडलेला नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरबरोबरच विदर्भातील गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांकडे लक्ष पुरवले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खानदेशावर लक्ष केंद्रित केले आहे. नव्यानेच मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या संभाजी निलंगेकर यांच्या क्षेत्रात मुख्यमंत्री त्यांना सर्व ती मदत करत आहेत.\nप्रचारासाठी भाजप हेलिकॉप्टर आणि विमानांचा गाडीघोड्यासारखा वापर करत असल्याची चर्चा कॉंग्रेस नेत्यांनी सुरू केली आहे.\nकॉंग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, परभणी आणि लातूर या जिल्हा परिषदांत पक्ष आघाडीवर आहे. सातारा, सांगली परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीचा लाभ करून घेण्यासाठी कॉंग्रेसने रणनीती आखली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढचे दोन दिवस नांदेड या पारंपरिक मतदारसंघात तळ ठोकून राहण्याचे ठरवले आहे. सिंधुदुर्गवर नारायण राणे यांचे लक्ष आहे. नागपूर जिल्ह्यात भंडारा, गोंदिया, धुळे, नंदुरबारप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुका नाहीत. त्यामुळे फडणवीस आणि गडकरींना काळजी नाही. शिवसेनेने सर्व लक्ष मुंबईवर केंद्रित केले आहे. स्थानिक आमदार तसेच मंत्री ही जबाबदारी सांभाळत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र आम्हीच जिंकू, असा विश्‍वास व्यक्‍त केला आहे.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-processing-drumstick-7352", "date_download": "2018-11-15T06:58:24Z", "digest": "sha1:J4C4IZKPOVH56I6GMRJB2POM3OEI2B2X", "length": 18707, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, processing of drumstick | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहा\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहा\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहा\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची पाने हे पौष्टिकतेत अतिशय समृद्ध आहेत. शेवग्याच्या पाल्यामध्ये संत्र्याच्या सातपटीने अधिक जीवनसत्त्व ‘क’ आहे. ग्रामीण भागात शेवग्याच्या शेंगा अाणि पाला सहज उपलब्ध होतो. शेंगा अाणि पाल्यावर प्रक्रिया करून विविध पाैष्टिक पदार्थ तयार करून चांगला रोजगार मिळवता येतो.\nआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची पाने हे पौष्टिकतेत अतिशय समृद्ध आहेत. शेवग्याच्या पाल्यामध्ये संत्र्याच्या सातपटीने अधिक जीवनसत्त्व ‘क’ आहे. ग्रामीण भागात शेवग्याच्या शेंगा अाणि पाला सहज उपलब्ध होतो. शेंगा अाणि पाल्यावर प्रक्रिया करून विविध पाैष्टिक पदार्थ तयार करून चांगला रोजगार मिळवता येतो.\nशेवग्यामध्ये दुधापेक्षा अधिक प्रथिने व गाजराहून जास्त पटीने बिटाकॅरोटिन आहे. म्हणूनच शेवग्याला ‘पॉवर हाउस ऑफ मिनरल्स' म्हटले जाते. शेवग्याच्या शेंगेतही जीवनसत्व ‘क’ कॅरोटिन, कॅल्शियम व फॉस्फरस ही पोषकतत्त्वे आहेत. शेवग्याची शेंग ही गर्भवती व वाढीच्या मुलांसाठी उत्तम भाजी आहे. शेवग्याने रक्तशुद्धीकरणाचे कार्यसुद्धा होते. तसेच ज्यांना कफाचा त्रास आहे (दमा, जुनाट खोकला) अशांनी शेवगा नियमित खावा. यकृत, प्लिहा यांचे आजार असणाऱ्यांना शेवग्याचे सूप द्यावे. १०० ग्रॅम शेवग्याच्या शेंगेत निव्वळ ०.१ टक्के चरबी असून चोथ्याचे (तंतू) प्रमाण मात्र चांगले आहे. यामुळे अनेक अाजारांमध्ये (हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब) शेवगा उपयोगी ठरतो.\n१. शेवग्याच्या पानाचा पराठा\nअावश्‍यक घटक ः शेवग्याची पाने ५० ग्रॅम, कणीक (गव्हाचे पीठ) ५० ग्रॅम, सोया पीठ २५ ग्रॅम, ज्वारीचे पीठ २५ ग्रॅम, बेसन २५ ग्रॅम, हळद, मिरची ५ ग्रॅम, जिरे, ओवा व इतर मसाला चिमूटभर, मी��� चवीपुरते.\nशेवग्याचा पाला स्वच्छ धुवून घ्यावा.\nगव्हाचे पीठ, सोया पीठ, ज्वारी पीठ, बेसन व वरील सर्व मसाले त्या पिठात मिसळून एकजीव करावे.\nशेवग्याचा पाला न कापता पीठामध्ये मिसळून पीठ मळून घ्यावे.\nनेहमीसारखे पराठे भाजून घ्यावे.\nखाताना पराठ्यासोबत मिरचीचा ठेचा व दही द्यावे.\n२. शेवग्याच्या पानाचा चहा\nशेवग्याची पाने तोडून स्वच्छ धुऊन घ्यावीत.\nपाने सावलीत वाळवून मिक्‍सरमधून चहा पूडप्रमाणे बारीक करावीत.\nचहाच्या बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यावे.\nएका भांड्यात पाणी गरम करून त्यात शेवग्याच्या पानाची पावडर मिसळावी.\nया पाण्यामध्ये साखर मिसळून उकळून घ्यावे.\n- चहा गाळल्यानंतर त्यात लिंबू रस मिसळून प्यावे.\nअावश्‍यक घटक ः शेवग्याच्या शेंगा १५ नग, मेथीचे दाणे १ टेबलस्पून (चहाचे चमचे), मोहरी ३ टेबलस्पून (चहाचे चमचे), काळे मिरे २०, हिंग - पाव टीस्पून (चहाचे चमचे), हळद पावडर १ टेबलस्पून (चहाचे चमचे), चिंच १०० ग्रॅम, व्हिनेगर २ टेबलस्पून (मोठे चमचे) लसूण, मीठ ३ मोठे चमचे, तेल १ कप, तिळाचे तेल २ मोठे चमचे.\nसर्वप्रथम शेवग्याच्या शेंगांवरील साल थोड्या प्रमाणात हाताने काढून शेंगाचे छोटे तुकडे करावेत.\n५ मिनिटे शेंगा वाफवून घ्याव्यात.\nमेथी, मोहरी, मिरची पावडर व चिंचेची पेस्ट तयार करावी.\nकढईत तेल गरम करून त्यात लसूण, हिंग, मीठ, हळद व वरील तयार केलेली पेस्ट चांगली एकजीव करून घ्यावी.\nचांगले शिजल्यावर वाफवलेल्या शेंगा त्यात घालून कमी आचेवर ५-७ मिनिटे शिजवून घ्याव्यात.\nगॅस बंद करून कढई खाली उतरवून थंड करून त्यात व्हिनेगर व तिळाचे तेल मिसळावे.\nतयार लोणचे निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरून ठेवावे.\n(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद येथे कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यरत अाहेत.)\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत ��सलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Government-Policy-Environmental-Assassin/", "date_download": "2018-11-15T07:15:25Z", "digest": "sha1:ZW7DOBS5YOPZTQQQOXNC4BSPZAUUEMKT", "length": 7778, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारी धोरणच पर्यावरणाचे मारेकरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सरकारी धोरणच पर्यावरणाचे मारेकरी\nसरकारी धोरणच पर्यावरणाचे मारेकरी\nढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण\nकाही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात सर्वत्र जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. सातारा जिल्ह्यासह ढेबेवाडी विभागातही अशाच प्रकारे विविध उपक्रम राबवण्यात आले होते. मात्र, एकीकडे पर्यावरण रक्षणाचा डांगोरा पिटायचा आणि दुसरीकडे पर्यावरणाचे मारेकरी सरकार आणि सरकारची धोरणेच ठरत असल्याचा विरोधाभासही पहावयास मिळतो.\nपर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने शासनाच्या विविध विभागांनी कोणत्या उपाययोजना केल्या किंवा खर्‍या अर्थाने वन पर्यावरणाचे उगमस्थान, वाढ, संवर्धन व संरक्षण होते, त्या ग्रामीण व डोंगरी विभागाला काय संदेश दिला हा प्रश्‍न मात्र आजही अनुत्तरीतच आहे. पर्यावरण हा जागतिक चिंतेचा विषय आहे. आपल्या देशात वातावरणात झालेले बदल, दिवसेंदिवस बिघडत चाललेली स्थिती आणि निसर्गाचा प्रकोप याबद्दल केली जाणारी चिंता दररोज कानी पडते. कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीमुळे हाहाकार आणि त्याचे भयावह दुष्परिणाम सार्‍या देशाला भोगावे लागत आहेत. अशावेळी मग पर्यावरण संरक्षण आणि वृद्धीच्या वल्गना सुरू होतात. त्यासाठी शहरात वातानुकूलित सभागृहात ज्यांचा पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन यांच्याशी प्रत्यक्ष काहीही सहभाग नसणार्‍या पुस्तकी पर्यावरण मित्रांची किंवा शासकीय यंत्रणेच्या वळचणीला राहून भ्रष्ट यंत्रणेचे स्तुतीपाठक दुसर्‍यांना उपाय योजना सुचविणारी व्याख्याने देतात.\nशासन मंत्रालयातून प्रतिवर्षी दोन कोटी, पाच कोटी, दहा कोटी वृक्ष लागवडीच्या घोषणा करते. त्याच्या जाहिराती करते. गावापासून, पंचायत समिती, जिल्हा परिषद व तमाम शासकीय यंत्रणेला कामाला लावते. वृक्ष लागणीचे उद्दिष्ट पूर्ण करते इथपर्यंत सर्व ठीक असते. कोटीच्या संख्येत वृक्ष लागवड आणि करोडो रूपयांचा चुराडा होतो, पण वृक्षांच�� पुढे काय होते\nझाडे लावा झाडे जगवा, हा संदेश योग्य आणि सोपा आहे. एक झाड तोडण्यायोग्य व्हायला किमान दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी लागतो. पण ते तोडायला शासकीय यंत्रणा दहा दिवसात परवानगी देते आणि दहा झाडे तोडायला परवाना दिला तर किमान 50 झाडांची तोड होते, हे परवाना देणार्‍यांनाही माहिती असते. त्याचबरोबर परवाना न घेता लाखो झाडांची कत्तल राजरोस होते. त्याकडे दुर्लक्ष करत पर्यावरणाच्या हानीला शासन यंत्रणा खरी जबाबदार आहे. पवनचक्कींच्या तसेच रस्ते उभारणीसाठी रस्ते निर्मिती असो,चक्की उभारणी असो अडथळा ठरणार्‍या लाखो झाडांची कत्तल होते, मात्र त्या तुलनेत किती वृक्ष लागवड होते आणि त्यापैकी किती झाडांचे यशस्वीपणे संवर्धन होते हाही एक संशोधनाचाच विषय आहे.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/women-murder-in-solapur/", "date_download": "2018-11-15T06:10:50Z", "digest": "sha1:QZHOHR6HGU4X65DRHURKHWCGUDULWGZK", "length": 3883, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बक्षीहिप्परगा येथे महिलेचा खून, आरोपी अटकेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बक्षीहिप्परगा येथे महिलेचा खून, आरोपी अटकेत\nबक्षीहिप्परगा येथे महिलेचा खून, आरोपी अटकेत\nदक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षिहिप्परगे गावात महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुनीता कांबळे (वय, ४२) अस खून झालेल्‍या महिलेचे नाव आहे.\nयाप्रकरणी पोलिसांनी सिद्धाराम गायकवाड (वय, ६२) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, संशयित आरोपी हा महिलेचा व्याही असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.\nतालुका पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.\nबक्षीहिप्परगा येथे महिलेचा खून, आरोपी अटकेत\nसहा. पोलिस आयुक्‍त डॉ. दीपाली काळे व परशराम पाटील आयुक्‍तालयात रूजू\n���१ लाखांचा गुटखा पकडला\nसरपंचपदांसाठी २३, तर सदस्यांसाठी ७७ उमेदवारी अर्ज दाखल\n‘मेक इन’ची सोलापुरात मुहूर्तमेढ\nबार्शी तालुक्यात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/narendra-modi-will-speak-westminster-central-hall-london-287531.html", "date_download": "2018-11-15T07:01:09Z", "digest": "sha1:EUQ2IMQPL4PYRRDNZ43JDHD3JIJQMGWA", "length": 3794, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पंतप्रधान उद्या ऐतिहासिक 'वेस्टमिन्स्टर हॉल'मध्ये करणार भाषण!–News18 Lokmat", "raw_content": "\nपंतप्रधान उद्या ऐतिहासिक 'वेस्टमिन्स्टर हॉल'मध्ये करणार भाषण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लंडनमधल्या ऐतिहासिक 'वेस्टमिन्स्टर हॉल'मध्ये भाषण करणार आहेत. ‘भारत की बात, सबके साथ’ असं कार्यक्रमाचं नाव असून जगभरातल्या भारतियांच्या प्रश्नांना ते उत्तरं देणार आहेत.\nलंडन,ता.17 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लंडनमधल्या ऐतिहासिक 'वेस्टमिन्स्टर हॉल'मध्ये भाषण करणार आहेत. ‘भारत की बात, सबके साथ’ असं कार्यक्रमाचं नाव असून जगभरातल्या भारतियांच्या प्रश्नांना ते उत्तरं देणार आहेत.युरोपीयन इंडिया फोरमनं हा कार्यक्रम आयोजित केलाय. या आधी 1931 मध्ये महात्मा गांधींनी या हॉलमध्ये भाषण केलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या भारतीय नेत्याला या ऐतिहासिक हॉलमध्ये भाषण करण्याची संधी मिळतेय.राष्ट्रकूल परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मोदी ब्रिटनच्या भेटीवर आहेत. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ या राष्ट्रकूल संघटनेच्या प्रमुख असून त्यांचं वय 90 च्या पुढे गेल्यामुळं त्या हे पद सोडण्याची शक्यता आहे.\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/outsiders-infiltration-against-maratha-aandolan-of-chakan-pune-298139.html", "date_download": "2018-11-15T06:03:56Z", "digest": "sha1:WQZGODFXRK7427QVRVEJR5DDEHD2W65A", "length": 16641, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी?", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nचाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी\nविशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनीही आपल्याला आयोजकांकडून तशीच माहिती दिली जात असल्याचा सांगितलं.\nपुणे, 30 जुलै : पुण्याजवळील चाकणमध्ये आज मराठा मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि राज्यात कुठे नाही तेवढा विध्वंस बघायला मिळाला. चाकणमध्ये आज चाललेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडी आणि जाळपोळीत खासगी आणि सरकारी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र ज्यांनी ही तोडफोड केली ते स्थानिक आंदोलक नव्हतेच असा दावा केला जातोय. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनीही आपल्याला आयोजकांकडून तशीच माहिती दिली जात असल्याचा सांगितलं.\nVIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया \nगेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक आंदोलन करण्यात येत आहे. आज चाकणमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या. चाकणजवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलंय. संध्याकाळी चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीये.\nदिवसभरात चाकमध्ये ज्यांनी ही तोडफोड केली ते स्थानिक आंदोलक नव्हतेच असा दावा केला जातोय. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांची न्यूज 18 लोकमतने प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनीही या आंदोलनात हिंसा करणारे हे बाहेरचे होते असं आयोजकांकडून माहिती मिळतंय असं सांगितलंय.\nPHOTOS : डॅशिंग नांगरे पाटील मराठा आंदोलनात, कुठे शेकहँड तर कुठे सेल्फी \nदुसरीकडे आज चाकणमध्ये रास्ता रोको आणि निषेध सभा होणार असल्याचं माहीत असून सुद्धा पोलिसांनी योग्य बंदोबस्त का लावला नाही आणि आंदोलन पेटल्यानंतर घटनास्थळी पोहचायला पोलिसांना 4 तास का लागले हे प्रश्न ही अनुत्तरीत आहेत. अद्यापही कुणालाही अटक केल्या गेली नाही.\nआणखी एक आमदाराचा राजीनामा\nदरम्यान, मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलीये. मराठा आरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सिल्लोड काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याआधीही पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्यांची संख्या आता 7 झाली आहे.\nचाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; जमावबंदी लागू\nउद्धव ठाकरेंनी हर्षवर्धन जाधवांची भेट नाकारली\nमराठा आरक्षणाबाबत आज उद्धव ठाकरेंनी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. दरम्यान, राजीनामा दिलेले आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना भाजपसोबत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/21156", "date_download": "2018-11-15T07:17:31Z", "digest": "sha1:YTNEYN6HCF3XWDTZZYVAOTSQBU5Q4LBH", "length": 3546, "nlines": 74, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्री. सुनील स���कथनकर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /श्री. सुनील सुकथनकर\n'लहर समंदर रे...' - 'कासव'\nराष्ट्रपतींचं सुवर्णकमळ मिळवलेला 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय.\nया चित्रपटातलं 'लहर समंदर रे..' हे गाणं -\nया गाण्याचे संगीतकार आहेत साकेत कानेटकर आणि ते गायलं आहे सायली खरे यांनी.\nसुनील सुकथनकर यांनी हे गाणं लिहिलं आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/zync-pad-z990-price-mp.html", "date_download": "2018-11-15T06:16:54Z", "digest": "sha1:B7KO6PURELWFJWCRDLLTIJJL6I7FGVBF", "length": 11831, "nlines": 320, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "झ्यनच पॅड झं९९० India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nझ्यनच पॅड झं९९० किंमत\nझ्यनच पॅड झं९९० वरIndian बाजारात सुरू 2012-03-21 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nझ्यनच पॅड झं९९० - चल यादी\nझ्यनच पॅड झं९९० ब्लॅक\nसर्वोत्तम 5,990 तपशील पहा\nझ्यनच पॅड झं९९० - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत झ्यनच पॅड झं९९० वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nझ्यनच पॅड झं९९० वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 13 रेटिंग्ज वर आधारित\nझ्यनच पॅड झं९९० - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 7 Inches\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nइंटर्नल मेमरी 1 GB\nनेटवर्क तुपे Wi-fi only\nबॅटरी कॅपॅसिटी 3600 mAh\nऑपरेटिंग सिस्टिम Android OS, v4.0\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनर��वलोकने )\n( 165 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 165 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 177 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\nझ्यनच पॅड झं९९० ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-mukti-sangram-72343", "date_download": "2018-11-15T06:32:24Z", "digest": "sha1:LDHWSISR7D2BCK2UW34MX62NVPJ66IBZ", "length": 15636, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad news mukti sangram मुक्‍तीसंग्रामात 'पाणंदमुक्तीची' जाहिरात भोवली | eSakal", "raw_content": "\nमुक्‍तीसंग्रामात 'पाणंदमुक्तीची' जाहिरात भोवली\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nप्रकरण अंगलट येण्याची शक्‍यता\nदेशाच्या स्वतंत्र चळवळीच्या इतिहासातील एक सोनेरी पान असलेल्या या लढ्याचा वापर पाणंदमुक्ती योजनेच्या जाहिरात बाजीकरिता करण्यात आल्याने जनतेतून संताप व्यक्‍त होत आहे. हे प्रकरण प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात असून, मुक्‍तीसंग्रामाच्या कार्यक्रमात काही स्वातंत्र्यसैनिक मुख्यमंत्र्याची भेट घेऊन हा प्रकार मांडणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचा लढा मोठा असून, त्याची तुलना या योजनेशी केली जाऊ शकत नाही. संबंधित पोस्टरबाबत मला कुठलीही कल्पना दिलेली नव्हती किंवा परवानगीही घेतली नव्हती. या जाहिरातीच्या पोस्टरवर माझे नाव वापरल्याने तसेच विभागाचा प्रमुख म्हणून चुक मान्य करीत डॉ. भापकर यांनी दिलगिरी व्यक्त केली.\nऔरंगाबाद : पाणंदमुक्तीमध्ये मराठवाड्याची होत असलेली पीछाडी दूर करण्यासाठी नागरिकांनी शौचालय बांधावे, यासाठी अधिकाऱ्यांनी चक्‍क मराठवाडा मुक्‍तसंग्राम दिनाचे औचित्य साधत चक्‍क \"मराठवाडा हागणदारी मुक्ती संग्राम' अशा पद्धतीने बॅनरबाजी केली. या विरोधात पडसाद उमटताच संबंधित अधिकाऱ्यांनी माफीनामा दिला; तर त्यात विभागीय आयुक्‍तांचे नाव वापरण्यात आल्याने डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनीही दिलगिरी व्यक्ती केली.\nमराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. याचा इतिहासातील सुवर्ण पान ���सा उल्लेख केला जात असताना लातूर व उस्मानाबाद येथील सीईओंनी वाईट पद्धत अवंलबत आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी हे बॅनर लागताच त्याविरुद्ध सोशल मीडियावर टिकेचा भडीमार सुरू झाला. हा प्रकार समोर येताच आयुक्‍त भापकर यांनी दोन्ही सीईओंना याबद्दल सुनावले. त्यानंतर दोघांनी लेखी माफिनामा लिहून पाठवला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर डॉ. भापकर यांचेही नाव वापरल्यामुळे त्यांनीदेखील दिलगिरी व्यक्‍त केली. याबद्दल भापकर म्हणाले, \"\"लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात नागरिकांनी स्वच्छतागृह बांधावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाणंदमुक्तीसाठी मुक्तीसंग्राम लढ्याचा आधार घेतल्याने या बॅनरबाजीमुळे स्वातंत्र्यसैनिकही संतापले आहेत. हे बॅनर तत्काळ काढण्यात आले आहे.\nप्रकरण अंगलट येण्याची शक्‍यता\nदेशाच्या स्वतंत्र चळवळीच्या इतिहासातील एक सोनेरी पान असलेल्या या लढ्याचा वापर पाणंदमुक्ती योजनेच्या जाहिरात बाजीकरिता करण्यात आल्याने जनतेतून संताप व्यक्‍त होत आहे. हे प्रकरण प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात असून, मुक्‍तीसंग्रामाच्या कार्यक्रमात काही स्वातंत्र्यसैनिक मुख्यमंत्र्याची भेट घेऊन हा प्रकार मांडणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचा लढा मोठा असून, त्याची तुलना या योजनेशी केली जाऊ शकत नाही. संबंधित पोस्टरबाबत मला कुठलीही कल्पना दिलेली नव्हती किंवा परवानगीही घेतली नव्हती. या जाहिरातीच्या पोस्टरवर माझे नाव वापरल्याने तसेच विभागाचा प्रमुख म्हणून चुक मान्य करीत डॉ. भापकर यांनी दिलगिरी व्यक्त केली.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nमुंबईत 10 टक्के पाणीकपात निश्‍चित\nमुंबई - मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू होणार, हे आता निश्‍चित झाले आहे. मुंबईतील निवासी आणि औद्योगिक भागा���त 31 जुलै 2019 पर्यंत सरसकट 10 टक्के...\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nलोकवर्गणीतून महिलांनी खोदली कूपनलिका\nमंगरूळ (जि. उस्मानाबाद) - यंदाच्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. मंगळूरमध्येही याच परिस्थितीशी महिला दोन हात करत आल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/uttam-kambles-article-saptarang-26148", "date_download": "2018-11-15T06:28:37Z", "digest": "sha1:GDAFFEEY522CKMZGZVF54LFQ5I4GUAJC", "length": 28544, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "uttam kamble's article in saptarang सुशीला (उत्तम कांबळे) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 15 जानेवारी 2017\nशब्दांचा प्रवास कुठून कसा होईल काही सांगता येत नाही. लोकजीवनात याचा रोकडा प्रत्यय येत असतो. एखाद्या शब्दाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेतल्यानंतरही मूळ व्युत्पत्तीपर्यंत पोचता येईलच असंही नसतं. ‘सुशीला’ या शब्दाचंच उदाहरण घ्या. मुलीला-महिलेला शोभून दिसणारं हे नाव एका खाद्यपदार्थालाही मिळालं आहे. ते कसं मिळालं मुळात हा शब्द ‘सुशीला’ असाच उच्चारला जातो की अन्य कुठल्या प्रकारे मुळात हा शब्द ‘सुशीला’ असाच उच्चारला जातो की अन्य कुठल्या प्रकारे असे बरेच प्रश्‍न या खाद्यपदार्थानं माझ्या मनात निर्माण केले.\nसमाधानकारक उत्तरं मिळाली, असं नाही. मात्र, त्यानिमित्तानं या अनोख्या खाद्यप्रकाराचा शोध लागला. तो चाखताही आला.\nशब्दांचा प्रवास कुठून कसा होईल काही सांगता येत नाही. लोकजीवनात याचा रोकडा प्रत्यय येत ���सतो. एखाद्या शब्दाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेतल्यानंतरही मूळ व्युत्पत्तीपर्यंत पोचता येईलच असंही नसतं. ‘सुशीला’ या शब्दाचंच उदाहरण घ्या. मुलीला-महिलेला शोभून दिसणारं हे नाव एका खाद्यपदार्थालाही मिळालं आहे. ते कसं मिळालं मुळात हा शब्द ‘सुशीला’ असाच उच्चारला जातो की अन्य कुठल्या प्रकारे मुळात हा शब्द ‘सुशीला’ असाच उच्चारला जातो की अन्य कुठल्या प्रकारे असे बरेच प्रश्‍न या खाद्यपदार्थानं माझ्या मनात निर्माण केले.\nसमाधानकारक उत्तरं मिळाली, असं नाही. मात्र, त्यानिमित्तानं या अनोख्या खाद्यप्रकाराचा शोध लागला. तो चाखताही आला.\nनऊ जानेवारीला सकाळी सकाळीच नळदुर्ग या भुईकोट किल्ल्यावर थडकलो. महाराष्ट्रातला हा एक सगळ्यांत मोठा भुईकोट किल्ला अजूनही बऱ्यापैकी आपलं अस्तित्व टिकवून असलेला. ‘नर आणि मादी’ धबधब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्याची डागडुजी आणि नूतनीकरण सध्या सुरू आहे. अर्थातच खासगीकरणातून. सरकार खंगलेलं असल्यानं खासगीकरणाच्या कुबड्या घेतल्याशिवाय ते चालूच शकत नाही. नूतनीकरण अद्याप पूर्ण व्हायचं आहे आणि ते कधी पूर्ण होणार कुणालाच ठाऊक नाही; पण तरीही किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर ‘टोल’भैरव उभे आहेत. पाऊस नसल्यानं धबधबा गायब झालाय. धबधब्याची जागा बघितली खरी; पण ‘नर’ आणि ‘मादी’ अशी नावं त्याला का मिळाली असतील, याचा विचार करत बाहेर गेलो. एका छोट्या हॉटेलात चहा घेतला. लांब आकाराचे गुलाबजाम तिथं तयार होत होते. ‘मुस्लिमांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी उस्मानाबादला मोर्चात चला,’ असं भिंतीवर म्हटलं होतं. बाहेर ‘हिंदुस्थानचा शहेनशहा टिपू सुलतान’ असं लिहिलेलं दुसरं एक होर्डिंग होतं. महाराष्ट्रात आता कोणत्याही मोठ्या गावात जा, गावाच्या शिवेपासून ते ग्रामपंचायतीच्या कार्यालयापर्यंत वेगवेगळ्या जाती आणि त्यांचे मोर्चे याबाबतची पोस्टर दिसतात. जणू काही पोस्टरचेही मोर्चे... या मोर्चांचं आगामी काळात काय होणार, असा प्रश्‍न तयार झाला की निदान माझ्या मनात तरी शंकेची कसली तरी पाल चुकचुकते...\nनळदुर्गहून तासाभराच्या अंतरावर उमरगा (ओमरगा) हे तालुक्‍याचं ठिकाण. भूकंपाचा एक धक्का बसला आणि गाव एका पहाटेत ग्लोबल झालं. त्यापूर्वी ग्लोबल झालेला एक कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणजे कॉम्रेड विठ्ठल सगर. रशियात साम्यवादी राजवट असताना तिथल्या सरकारच्या निमंत्रणावरून कॉम्रेड विठ्ठल काही दिवस रशियात राहून आलेले. कवी नारायण सुर्वे, अण्णा भाऊ साठेही असेच अभ्यासदौऱ्यासाठी गेलेले. कॉम्रेड विठ्ठल यांचं निधन दोन-तीन वर्षांपूर्वी झालं. त्यांचे पुत्र किरण यांनी वडिलांच्या स्मरणार्थ जागतिकीकरणावर व्याख्यान ठेवलेलं. ‘मी माझ्या संस्थेत शिक्षकभरतीच्या वेळी एक रुपयाही डोनेशन घेणार नाही’ किंवा ‘शिक्षकाच्या पगारातला एक रुपयाही वापरणार नाही,’ अशी प्रतिज्ञा तुळजापुरात तुळजाभवानीसमोर करणारे आणि १९८० च्या दशकात आमदार म्हणून काम करणारे आलुरे गुरुजी अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमानंतर सकाळी नऊ वाजता किरण मला घेण्यासाठी शासकीय विश्रामधामवर आला. मी त्याच्या घरी न्याहरीसाठी गेलो. तो म्हणाला ः ‘‘पोळीभाजी तयार आहे...चालेल का’’ मी ‘हो’ म्हणून सांगितलं. यावर पुन्हा तो म्हणाला ः ‘‘सुशीलापण आहे. तुम्हाला चालत असेल तर करायला सांगतो.’’\nसुशीला हे नाव ऐकून मला आश्‍चर्य वाटलं. महाराष्ट्रात अन्नपदार्थांना बऱ्याच ठिकाणी अशी चित्रविचित्र नावं आहेत. उदाहरणार्थ ः नागपूरमध्ये काही हॉटेलांत डॉ. भा. ल. भोळे यांच्यासोबत गेलो होतो. तेव्हा वेटरनं विचारलं ः ‘‘सुंदरी चाहिए क्‍या’’ वजडीला तिथं ‘सुंदरी डिश’ म्हणतात. सुशीलाविषयी मला आश्‍चर्य वाटायला लागलं. थोडीफार न्याहरी झाल्यावर मी संकोच न करता\n‘‘होय, मला सुशीलाही पाहिजे,’’ असं सांगितलं. उमरग्यातच एका डी. एड. कॉलेजमध्ये विज्ञान हा विषय शिकवणारी अवंती ही किरणची पत्नी. तिला खूपच आनंद झाला. सुशीलाच्या तयारीसाठी ती लागली. बाहेर हॉलमध्ये तिची सासू म्हणजे कॉ. विठ्ठल यांची पत्नी सविता होत्या. त्या सुशीलाची माहिती देऊ लागल्या. थोड्याच वेळात एका डिशमध्ये सुशीला दाखल झाली. शुभ्र चिरमुऱ्यांपासून बनवलेला हा पदार्थ म्हणजे पोह्याची छोटी किंवा मोठी बहीण वाटावी. सुशीलाचा आस्वाद घेत असताना अवंती, किरण आणि सविता हे सगळेच एकापाठोपाठ एक माहिती सांगत होते.\nचिरमुऱ्यांपासून (चुरमुरे किंवा मुरमुरे किंवा कुरकुरेही) बनवलेला हा एक रुचकर पदार्थ. प्रामुख्यानं तो कर्नाटकातून आला आणि सीमाभागातही आहारात उतरला. काही छोट्या हॉटेलांतही तो तयार होतो; पण प्रामुख्यानं घरातच तो नाश्‍त्याच्या वेळी बनवला जातो. भट्टीतून किंवा दुकानातून ३०-४० रुप���े किलो दरानं मिळणारे चिरमुरे आणायचे. ते सुपात घालून निवडायचे. पाखडायचे. त्यातल्या साळी आणि खर काढून स्वच्छ करायचे. चाळणीत घालून वरून पाणी सोडायचं. फार ओले करायचे नाहीत. हातावर दाब देऊन पाणी काढायचं. मग जाड कढईत तेल तापवायचं. कांदा आणि मिरची बारीक वरून टाकायची. शेंगदाणे किंवा फुटाण्याची डाळ बारीक करून टाकायची. सोईपुरतं मीठ, कढीलिंबाची दोन-तीन पानं घालून फोडणी द्यायची. चिरमुरे उबवायचे. मग काही जण कोथिंबीर, खोबरं किसून बारीक करून ते वरून टाकतात. सुशीला झाली तयार छानपैकी तिचा आस्वाद घेतला.\nप्रवासात सुशीलाची एकसारखी आठवण होऊ लागली. अनेकांशी बोलत राहिलो. ‘सुशीला’ हा शब्द या पदार्थाशी कसा काय जोडला गेला, मूळ शब्द काय असेल, हे कुणाला सांगता येईना. शब्दकोश चाळला तर त्यात ‘चांगल्या शीलाचा,’ ‘सुशील’ एवढाच अर्थ होता. चिरमुऱ्यापासून तयार होणाऱ्या अन्य पदार्थांची नावं पाहू लागलो; पण त्यात सुशीला हा शब्द नव्हता. ‘संकेश्‍वरचे चिरमुरे खूप प्रसिद्ध आहेत. ते अमेरिकेतही जातात,’ असं बेळगावचे प्रा. घाटगे यांनी सांगितलं. तुळजापूरला प्रा. संभाजी भोसलेला विचारलं. त्यानं ‘आळीव सुशीला’ हा शब्द एसएमएस केला. हा शब्द घेऊन पदार्थांपर्यंत पोचता येत नव्हतं. धारवाडला माझी एक मैत्रीण आहे, सुकन्या. ती कानडीची प्रोफेसर होती. आता निवृत्त झालीय. तिला या पदार्थाची माहिती देताच ती म्हणाली ः ‘‘या पदार्थाला सुस्ला म्हणतात.’’ विशेषतः उत्तर कर्नाटकात हा शब्द आहे. आंध्रच्या बॉर्डरला किंवा बेल्लारी आदी भागात ‘ओगरने’ असा शब्द आहे. मग मी विचारलं ‘सुस्ला’ या शब्दाची व्युत्पत्ती काय ती म्हणाली ः ‘‘बघून सांगते.’’ मात्र, हा लेख लिहीपर्यंत तिनं काही सांगितलं नाही. ‘सुस्ला ते सुशीला’ असा एक अपभ्रंशाचा प्रवास असू शकतो. सुस्लाचं सुशीला होऊ शकतं. खूप आनंद वाटतो असं काही समजलं की...\n...तर अवंती सगर (मो. ९४०३२९२८१९) सुशीलाचं माहात्म्य सांगत होती. हा पदार्थ गरिबांसाठी खूपच उपयुक्त आहे. अर्ध्या किलो चिरमुऱ्यात चारजण भरपेट न्याहरी करू शकतात. विशेष म्हणजे, पूर्वतयारी जोरात असेल तर १५ मिनिटांतच हा पदार्थ तयार होतो. डिशमध्ये ठेवल्यावर तो खूप सुंदर दिसतो. बऱ्यापैकी कॅलरीज्‌ असतात. तो कितीही खाल्ला तरी पित्त होत नाही. साइड इफेक्‍ट होत नाहीत. पचायला खूपच हलका. तो चर्वण करताना खूप लाळ तय��र होते. चवदार लागतो हा पदार्थ. आजारी माणसं, म्हातारी माणसं ‘जिभेला चव नाही, थोडं सुशीला कर’ अशी फर्माईश करतात. मस्तपैकी आस्वाद घेतात. लहान मुलांना तर हा पदार्थ खूप आवडतो. तो जास्त चावण्याची गरज नसते. म्हाताऱ्याकोताऱ्यांना शेंगदाणे फोडण्याचा त्रास होत असेल, तर त्यांचं कूट करूनही टाकता येतं. सगळ्याच कुटुंबांना परवडणारा, झटपट होणारा आणि ऊर्जा देणारा हा पदार्थ आहे. वेगवेगळे समाज वेगवेगळ्या पद्धतीनंही ते बनवतात. त्यांचे चिरमुरेही वेगळे असू शकतात. पूर्वी भोई समाज, मुस्लिम समाज चिरमुऱ्याचे कारखाने चालवायचे. चिरमुरे खूपच भाजून स्वच्छ केले, की त्यातला अन्नांश कमी होऊ शकतो. सिंधी, मारवाडी, गुजराती समाज खूप पॉलिश करून बनवलेले चिरमुरे खाण्यास प्राधान्य देतो. काही असो, खिचडीसारखी ताकद त्यात असते.\nनाशिकमध्ये आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी या सुशीलाविषयी माहिती घेतली; पण कुणी तयार करताना आढळलं नाही. ‘आपली आई असा पदार्थ तयार करते,’ असं पूजा बडेर या युवा लेखिकेनं सांगितलं. तांदळाचा प्रवास भात, खिचडी, खीर, भाकरी इथंपर्यंतच येऊन ठेपला आहे. चिरमुरा मात्र लाडू, भडंग, चिवडा, भेळ असा प्रवास करत सुशीलापर्यंत पोचला आहे. असो. इति सुशीलापुराण...\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे - बबनराव तायवाडे\nनागपूर - मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले...\nइंधन दरवाढीने महागाईचा भडका\nनवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.२८ टक्‍क्‍यांवर पोचली. घाऊक चलनवाढीची ही मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्���्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n\"पुल'कित विश्‍व आज उलगडणार\nपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त \"सकाळ'तर्फे आयोजित \"पुलं'चे साहित्यविश्‍व उलगडून दाखवणारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog/72?page=8", "date_download": "2018-11-15T06:16:46Z", "digest": "sha1:G45LGNWYQXZZ3X4AAULAIVADZDR5WC4X", "length": 10439, "nlines": 205, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शैलजा यांचे रंगीबेरंगी पान | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /शैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nपहिल्यांदाच कथा लिहायचा प्रयत्न करतेय, पाहू कितपत जमतय गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली\nदीक्षित मास्तरांच्या घरी जरा लगबग सुरु होती. आज त्यांच्या लेकीला, जाईला, बघायला येणार होते. घरात सर्वात जास्त अस्वस्थ मास्तरच होते खर तर, त्यांच्याच शेजारी रहात असलेल्या कुलकर्ण्यांनी हे स्थळ आणल होत, म्हणजे तस माहितीच असणार होत…\nकेंब्रिजमधे खूप भटकलो एक दिवस किती तरी फोटो काढले. त्यातलाच हा एक फोटो. पुतळ्यातले आजोबा जिवंत वाटत होते एकदम किती तरी फोटो काढले. त्यातलाच हा एक फोटो. पुतळ्यातले आजोबा जिवंत वाटत होते एकदम गंम्मत म्हणून काढलेला फोटो\nRead more about केंब्रिजमधल्या भटकंतीच्या आठवणी.....\nबंगळुरूला नवीनच आल्यावेळी इतक एकट वाटायच.. इथे नोकरी मिळाली आणि आमच पार्सल नव्या ऑफ़िसला भोज्जा करून राणीच्या देशात जायला विमानात बसल देखील बंगळुरुला जातेय म्हणेपर्यंत एकदम साता समुद्रापारच...\nRead more about डोझम्माचे बारसे\n एक मध्यमवर्गीय घरातल्या व्यक्तीकडून, त्यातल्या त्यात स्त्रीकडून/ मुलीकडून हा शब्द ऐकला तरी आजूबाज���च्या भुवया लगेच उंचावतात या शब्दाचा उच्चार करण म्हणजे देखील पाप जणू.... तुमच्या आमच्या मध्यमवर्गीय आयुष्यात या शब्दाला जागा नसते, जणू काही हे जग अस्तित्वातच नसत आपल्यासाठी. तर, अश्याच मध्यमवर्गीय गर्दीतली आणि बर्‍यापैकी तशीच मानसिकता असलेली मी एक. मुंबईमधेच, कामाठीपुरा म्हणून एक भाग, वसाहत आहे हेच मला माहीत नव्हत. याबाबत मी पूर्ण अनभिज्ञ होते, आणि मग एके दिवशी अचानक कामाठीपुरा माझ्यासमोर उलगडला.... उलगडला कसला, अंगावरच आला एकदम...\nRead more about काठावरून निरखलेला कामाठीपुरा\nअण्णा म्हणजे माझे आजोबा. माझ्या वडिलांचे वडील. बालपणीचा माझा पहिला वहिला मित्र. घरात कोकणी आणि मराठी दोन्ही बोलत असल्याने, घरी कोकणीमधल 'अरे तुरे' च वापरल जायच, समजा जरी मराठी बोललो तरी संबोधन 'अरे' हेच, मग ते आजोबा असोत, नात्यातली इतर वडिलधारी मंडळी असोत... त्याला निकष एवढाच की ती व्यक्ती तुम्हाला जवळची असायला हवी आणि कोकणीत बोलताना तर 'अरे तुरे' च वापरल जात. असो.\nआज रंगीबेरंगीच पान मिळाल वर्षासाठी ऍडमिन आणि टीमचे खूप खूप आभार.\nसुरुवात करताना, आधी वंदू तुज मोरया.....\nवक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ l\nनिर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ll\nआणि आता माझी माय सरसोती.....\nया कुंदेदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता l\nया वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ll\nया ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवे: सदा वंदिता l\nसा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्या पहा ll\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogs-news/ganeshotsav-2018-making-of-mumbai-biggest-ganpati-idol-1743897/", "date_download": "2018-11-15T06:30:56Z", "digest": "sha1:3REZR55HD6UT6K2N2Q3JGYALUUWUX5S6", "length": 19868, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ganeshotsav 2018 making of mumbai biggest ganpati idol | मुंबईतील चित्रशाळेत बाप्पा घडवणारे उत्तर भारतीय हात | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nमुंबईतील चित्रशाळेत बाप्पा घडवणारे उत्तर भा��तीय हात\nमुंबईतील चित्रशाळेत बाप्पा घडवणारे उत्तर भारतीय हात\nअमुक एक मंडळाची मुर्ती किंवा अमुक एका मुर्तीकारानं ती घडवली आहे इतकीच ओळख आपल्याला असते. पण आपल्या भक्तीला आकार देणारे हे हात आहेत तरी कोणाचे\nबाप्पांची मुर्ती घडवण्यामागे शेकडो हात असतात. जे गेल्या काही महिन्यांपासून दिवसरात्र राबून बाप्पांची मुर्ती साकारत असतात.\nमुंबईचा गणेशोत्सव आणि या उत्सवातील भव्यता हा नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत त्यामुळे चित्रशाळेत मोठी गडबड सुरू आहे. मुंबईच्या गणेशोत्सवात मंडळाच्या भव्य गणेश मुर्ती हा नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. अमुक एक मंडळाची मुर्ती किंवा अमुक एका मुर्तीकारानं ती घडवली आहे इतकीच ओळख आपल्याला असते. मात्र यामागे शेकडो हात असतात. जे गेल्या काही महिन्यांपासून दिवसरात्र राबून बाप्पांची मुर्ती साकारत असतात. आपल्या भक्तीला आकार देणारे हे हात आहेत तरी कोणाचे असा प्रश्न कधी पडलाय का तुम्हाला\nजसे या व्यवसायात अनेक मराठी कुटुंब आहेत, तसे परराज्यातून आलेले अनेक मजूरही आहेत. गणेशोत्सवाला काही महिने शिल्लक असताना आपलं घरदार सोडून हे मजूर मुंबईत येतात. भव्य मुर्ती घडवण्याच्या कामात यांचाही वाटा मोलाचा असतो. बिहारवरून आलेला विनय भगत गेल्या १० वर्षांपासून कै. विजय खातूंच्या चित्रशाळेत काम करत आहे. साधरण मे महिन्याच्या आसपास तो मुंबईत येतो. मुर्ती घडवण्याच्या कलेत तो आता पारंगत झाला आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई फिरायला आलेल्या विनयनं चित्रशाळेतल्या भव्य मुर्ती पहिल्यांदाच पाहिल्या. इतक्या मोठ्या मुर्ती तयार करता येतात हे त्याला जाणवलं. ही कला आपल्याला आली तर… असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. काम मिळालं आणि बघता बघता तो या कलेत पारंगत झाला. सहा महिने चित्रशाळेत काम केल्यानंतर विनय पुन्हा आपल्या गावी परततो असा त्याचा क्रम वर्षांनुवर्षे सुरू आहे.\nविनयसारखाचे अरविंद कुमार सहानी पोट भरण्यासाठी मुंबईत आले. अरविंद वेल्डिंगचं काम करतात. मंडळांच्या वीस पंचवीस फुटांच्या मुर्ती या ट्रॉलीवरच तयार होतात. या मुर्ती उभ्या राहण्यासाठी आवश्यक असतं ते मजबूत लोखंडाचं काम. वीस पंचवीस फुटांची मुर्ती मजबूतरित्या उभी करण्याचं मोठ्या जोखमीचं काम अरविंद यांचं असतं. यात थोडी जरी कसू�� झाली तर ट्रॉलीवर उभ्या असलेल्या मुर्तीचं संतुलन बिघडू शकतं. मान वर करून बाप्पांच्या उंच मुर्तीकडे पाहत एक व्यक्ती त्यांना म्हणाली, बापरे मुंबईच्या रस्त्यांवरून एवढी मुर्ती नेणार कशी\n‘अरे साहब आप टेन्शन मत लो| मैने वेल्डींग काम ठिकसे किया है | आपकी मुर्ती कितनी भी बडी हो, लेके जाईये कुछ नही होगा, मेरे पे भरोसा रखो|’ अरविंद आश्वस्त करत होते. चित्रशाळेतलं काम संपलं की अरविंद आपल्या गावी बिहारमध्ये परतात.\nवयाची तिशी ओलांडलेला जयकिशोर कुमारही गणपतीच्या आधी बिहारमधून येतो. मोठी मुर्ती साच्यातून बाहेर आल्यानंतर या मुर्तींना फिनिशींग करण्याचं काम तो करतो. या कामाची कोणतीही माहिती त्याला नव्हती. मुंबईत मोठमोठ्या गणेशमुर्ती तयार होतात हे त्यानं गावातील एका व्यक्तीकडून ऐकलं होतं. त्यावेळी मुर्तीकलेविषयी कुतूहल जयकिशोरच्या मनात निर्माण झालं. त्याची पावलंही चित्रशाळेकडे वळली. बघून, शिकून त्यानं ही कला आत्मसात केली. तो गेल्या सात वर्षांपासून मोठ्या मुर्तींनां फिनिशींग करण्याचं काम तो करतो. दसरा झाल्यानंतर आपल्या गावी परततो. चार महिने चित्रशाळेतून मिळणाऱ्या पैशांवर जयचं घर चालंत. गवतापासून विविध आकाराचे प्राणी तयार करण्याची कलाही त्याला अवगत आहे. त्यामुळे चित्रशाळेतलं काम संपल्यानंतर गावाकडे परतून दुसऱ्या व्यवसायावर तो आपलं पोट भरतो.\nसंजय पंडित हे १८ वर्षांपासून मोठ्या मुर्ती घडवण्याचं काम करत आहेत. अठरावर्षांपूर्वी एका मराठी कुटुंबाकडून त्यांना या कलेविषयी समजलं. कुतूहलापोटी ते चित्रशाळेत आले. ते मोल्डींगचं काम करतात. अमुक एक मुर्ती मला मोठ्या आकारात हवीयं असं संजयला सांगितलं की तशीच हुबेहूब आणि मोठी मुर्ती ते तयार करून देतात. पुढे याच मुर्तींचा उपयोग करून साचाही तयार केला जातो. साच्यासाठी लागणाऱ्या मुर्तींबरोबरच ते गणरायाच्या अन्य मुर्तीदेखील साकारतात. ही कला त्यांच्या मुलांनाही त्यांनी शिकवली आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर ते बिहारमध्ये आपल्या गावी परतात.\nकारपेंटर असणारा चंदन कुमारची पावलंही अशीच कुतूहलापोटी चित्रशाळेकडे वळली. वर्षांचे सहा महिने चित्रशाळेत काढल्यानंतर वेगवेगळ्या शहरात तो पोट भरण्याासाठी फिरतो. वीस फुटांच्या आत ज्या गणेशमुर्ती बेसवर तयार होतात, हा लाकडाचा बेस बसवण्याचं काम तो करतो. इथल��� काम संपलं की वेगवेगळ्या शहरात पोट भरण्यासाठी तो निघून जातो. चंदन, जयकिशोर, अरविंदसारखे असे अनेक परप्रांतीय कलाकार आणि कारिगरांचे हात दरवर्षी मुंबईतील मोठमोठ्या चित्रशाळेत गणरायाची मुर्ती साकरण्यासाठी मोलाचा हातभार लावतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nGanesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक\nVIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर\nबहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन\nविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद\nएकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/subhash-deshmukh-invite-congress-workers-to-join-bjp-1733709/", "date_download": "2018-11-15T06:30:16Z", "digest": "sha1:DIZNKPXJ3BTZ35N5TJLI4UFZ4FIFS2MY", "length": 14785, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Subhash Deshmukh invite congress workers to join bjp | ‘कुठले तिकीट हवे, ‘रेल्वे’चे की ‘एसटी’चे?’ | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मो��ेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\n‘कुठले तिकीट हवे, ‘रेल्वे’चे की ‘एसटी’चे\n‘कुठले तिकीट हवे, ‘रेल्वे’चे की ‘एसटी’चे\nविटा शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते झाले.\nराज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख\nसुभाष देशमुख यांचे सदाशिवराव पाटील यांना निमंत्रण\nसांगली : ‘‘रेल्वे’चे की ‘एसटी’चे, कुठले तिकीट हवे’ असे विचारत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनाच निरुत्तर करीत भाजप प्रवेशाचे खुले आमंत्रण दिले. विटा शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.\nदेशमुख म्हणाले, की शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांना मुबलक पाणी, वीज, खते, बियाणे मिळावे, यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ७१ वष्रे काँग्रेसने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांना केंद्रिबदू मानून काम करत आहे. ठराविक गटाला कर्ज देण्याची काँग्रेसची दृष्टनीती आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार आग्रही असल्याचा विश्वास लोकांना असल्याचे सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. विटय़ाचे वैभव वाढविण्यासाठी विटा पालिका काँग्रेसमुक्त करूया. माजी आमदार पाटील यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अगोदर सदाशिवराव पाटील यांना भाजपने तिकीट जाहीर करावे मगच भाजप प्रवेशाचा विचार करू असे सांगताच मंत्री देशमुख यांनी ‘कुठले तिकीट हवे ‘रेल्वे’चे (लोकसभा) की ‘एसटी’चे (विधानसभा)’ असे विचारत थेट पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले. तसेच याच वेळी उपस्थितांना मोबाइलवर टोलफ्री क्रमांक टाइप करून कॉल करण्याचा सल्ला दिला. उपस्थितांपकी काहींनी गंमत म्हणून तो क्रमांक लावताच आपले भारतीय जनता पक्षात स्वागत असल्याचे संदेश आले.\nया वेळी खा. संजयकाका पाटील यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यावर नाव न घेता टीका करताना सांगितले, की तुमच्यामुळे टेंभूला गती मिळतेय, तुमचे प्रयत्न आहेत. आम्ही जाहीर मान्य करतो. पण माझ्यामुळेच काम होते असा आभास निर्माण करू नका. येत्या सव्वा वर्षांमध्ये टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेल.\nमाजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, की पाणी योजना सुरू झाल्यानंतर एक दिवसाआड मुबलक पाणी मिळेल. विकासकामांना सर्वाधिक निधी खासदारांनी दिला. अमरसिंह देशमुख, अशोक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत किरण तारळेकर यांनी केले. या वेळी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे, सुहास शिंदे, सुशांत देवकर, अनिल म. बाबर, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार रंजना उबरहंडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, जिल्हा माहिती अधिकारी संपदा बीडकर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/two-soldiers-killed-akola-snow-fall-27857", "date_download": "2018-11-15T06:38:43Z", "digest": "sha1:BDEH4DNX7SLTQUG5B6GW7KQCO24WSA65", "length": 12333, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two soldiers killed in Akola snow fall हिमस्खलनात अकोल्यातील दोन जवान शहीद | eSakal", "raw_content": "\nहिमस्खलनात अकोल्यातील दोन जवान शहीद\nशनिवार, 28 जानेवारी 2017\nअकोला - काश्‍मीरमधील गुरेझ सेक्‍टर येथे झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा मृत्यू झाला, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आज (ता. 27) दिली. संजय सुनील खंडारे (वय 27, रा. माना ता. मूर्तिजापूर. जि. अकोला), आनंद शत्रुघ्न गवई (वय 26, रा. पंचशीलनगर, अकोला) अशी या जवानांची नावे आहेत.\nअकोला - काश्‍मीरमधील गुरेझ सेक्‍टर येथे झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा मृत्यू झाला, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आज (ता. 27) दिली. संजय सुनील खंडारे (वय 27, रा. माना ता. मूर्तिजापूर. जि. अकोला), आनंद शत्रुघ्न गवई (वय 26, रा. पंचशीलनगर, अकोला) अशी या जवानांची नावे आहेत.\nबांदीपुरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्‍टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच हिमस्खलनाच्या दोन घटना 25 जानेवारी रोजी घडल्या. त्यामध्ये जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्‍यातील माना रहिवासी जवान संजय सुनील खंडारे व वाशीम बायपास परिसरातील पंचशीलनगरमधील आनंद शत्रुघ्न गवई यांचा समावेश आहे. हिमस्खलनामध्ये शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव मिळाल्यानंतर त्यांना श्रीनगरमध्ये आणण्यात येईल. तेथून विशेष विमानाने नवी दिल्लीहून नागपूर व त्यानंतर अकोल्यामध्ये आणण्यात येईल. शहिदांचे पार्थिव अकोला जिल्ह्यात आणल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\n���कोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\nमुंबईत 10 टक्के पाणीकपात निश्‍चित\nमुंबई - मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू होणार, हे आता निश्‍चित झाले आहे. मुंबईतील निवासी आणि औद्योगिक भागांत 31 जुलै 2019 पर्यंत सरसकट 10 टक्के...\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-15T05:47:32Z", "digest": "sha1:XXZYXB4IPQBMS777WMN5TVC7I7JOEOMC", "length": 9142, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यंदाचा गणेशोत्सव होणार पर्यावरणपूरक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयंदाचा गणेशोत्सव होणार पर्यावरणपूरक\nपुणे- गणेशोत्सवात सजावट आणि इतर कामासाठी प्लॅस्टिक, थर्माकोलपासून बनलेल्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र राज्यभरात नुकत्याच लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीमुळे गणपतीमंडळांवर याचा परिणाम होईल, असे वाटत असतानाच, मंडळांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.\nपर्यावरण आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय असल्याचे सांगत, प्लॅस्���िकसाठी पर्यावरणपूरक पर्यायाचा शोध घेणार असल्याची ग्वाही मंडळप्रमुखांनी दिली आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक उत्सव असेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.\nराज्याच्या पर्यावरण विभागाने प्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या तसेच प्लॅस्टिक आणि थर्माकॉल वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक तसेच वितरण-विक्री करण्यावर निर्बंध घालणारे आदेश 2 जानेवारी 2018 ला काढले होते. त्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील व्यावसायिक आणि नागरिकांक़डून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या या निर्णयाला शहरातील गणपती मंडळांनी संपूर्ण पाठिंबा दिला आहे.\nआतापर्यंत मंडळांकडून “युझ ऍन्ड थ्रो’ स्वरूपातील वस्तू, विशेषत: ग्लास, पत्रावळी अशा प्लॅस्टिकचा वस्तूंचा वापर होत असे. अनेकवेळा गणपतीचा सेटही थर्माकोलपासून बनविला जात असे. कमी किमतीत आणि आकर्षक स्वरूपात मिळत असल्यामुळे मंडळांकडून साहजिकच या वस्तूंना मागणी असत. मात्र अशा वस्तूंचा वापरामुळे होणारे नुकसान पाहता येणाऱ्या काळात यांचे पर्यावरणपूरक पर्याय निश्‍चितपणे शोधले जातील.\n– जयेश कासट, निरंजन सेवाभावी ट्रस्ट.\nआमच्या मंडळाकडून गेली काही वर्षे सातत्याने याबाबत जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मंडळाकडून प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर बंद करण्यात आला होता. या निर्णयामुळे नागरिकांना आणि पर्यावरणाला मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी या निर्णायाला पाठिंबा द्यावा.\n– नितीन झरांडे, अध्यक्ष, चिमण्या मारुती गणपती मंडळ.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘रेस ३’च्या शूटिंग दरम्यान जॅकलीनला दुखापत\nNext articleपाट्या न टाकता कामाला प्राधान्य हवे\n बालदिन कार्यक्रमावेळी अंगणवाडीला आग\nआरटीओ कार्यालय की, भंगारचे दुकान\nरॉकेलसाठी द्यावे लागणार हमीपत्र\nपालिकेत “डर्टी पिक्‍चर’ करणारे सापडले\n छे, ही तर निवडणुकीची तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-satara-news-koyana-rehabilitation-103036", "date_download": "2018-11-15T07:14:08Z", "digest": "sha1:3KEYU4GA7RST52CIRAJCMCXV7EFGUQIY", "length": 19623, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news satara news koyana rehabilitation पुनर्वसनात सुविधा पुरविण्यातही अपयश | eSakal", "raw_content": "\nपुनर्वसनात सुविधा पुरविण्यातही अपयश\nगुरुवार, 15 मार्च 2018\nकोयना प्रकल्प ज्या भूमिपुत्रांच्या जिवावर बांधला गेला. त्या भूमिपुत्रांना वीज मोफत देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा. प्रकल्पामुळे राज्य प्रकाशमान होत आहे. त्याचा विचार करून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ६४ वर्षांत भरपूर अवहेलना झाली. आता सुविधा देऊन कायमचा प्रश्न संपवण्याची गरज आहे.\n- श्रीपती माने, प्रकल्पग्रस्त\nकोयना - कोयना प्रकल्पग्रस्तांमुळे पुनर्वसनाचा कायदा झाला. त्यामुळे राज्यातील अन्य धरणांतील बाधित लोकांचा फायदा झाला. मात्र, कोयना धरणग्रस्त अद्यापही सुविधांसाठी चाचपडत आहेत. ६४ वर्षांच्या प्रदीर्घ कालवधीतही कोयना धरणग्रस्तांना सुविधा मिळालेल्या नाहीत. धरणामुळे चार जिल्ह्यांत पुनर्वसन झालेल्या कोयना धरणग्रस्तांना सुविधा नाहीतच. त्याशिवाय त्या धरणग्रस्तांना स्थानिकांशी नेहमीच झगडावे लागत आहे.\nत्यामुळे कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न राज्यव्यापी बनला आहे. पुनर्वसन झालेल्या धरणग्रस्तांना स्थानिक गावकरी स्वीकारण्यास तयार नाहीत. अशीही अनेक ठिकाणी स्थिती आहे. त्यामुळे पुनर्वसित ठिकाणी सुविधा नसलेल्या धरणग्रस्तांपुढे स्थानिकांशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. त्या धरणग्रस्तांसाठी पुनर्वसित ठिकाणी\nसुविधा पुरविण्याचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने हाती घेण्याची गरज आहे.\nकोयना धरणामुळे होणारे विस्थापन व धरणग्रस्तांच्या लाभक्षेत्रात नागरी सुविधायुक्त पुनर्वसन झालेच पाहिजे, अशी धरणग्रस्तांची पहिल्यापासून मागणी आहे. त्यासाठी श्रमिक मुक्ती दलाने पहिल्यापासून धरण व पुनर्वसन कामे एकमेकांच्या हातात हात घालून झाली पाहिजेत, असा आग्रह धरला आहे. विस्थापित लोक विकासाचे बळी होऊ नयेत, अशी काळजी घेऊन सुविधा पुरवाव्यात, यासाठी १९८८ पासून श्रमिक मुक्ती दल लढा लढत आहे.\n१९८९ मध्ये कोयना धरणग्रस्तांचे सातारा, सांगली, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पुनर्वसन झाले. त्या धरणग्रस्तांना प्रथम श्रमिक मुक्ती दलाने संघटित केले. पुनर्वसनाचे काहीच काम होत नव्हते. त्यामुळे नागरी सुविधांच्या प्रश्नांसह विस्थापितांना जमिनी मिळवून देण्याचा लढा सुरू झाला. त्यास���ठी १९८९ पासून कोयनानगर, बामणोली, रायगड, ठाणे आदी ठिकाणी चार परिषदा घेतल्या व पुढे धरणग्रस्तांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासामोर आंदोलन झाले. विस्थापितांच्या अपुऱ्या पुनर्वसनामुळे आंदोलने, मोर्चे काढून प्रचंड संघर्ष झाला. तो आजही सुरू आहे. मात्र तरीही सुविधा देता आलेल्या नाहीत.\n‘आधी पुनर्वसन, मग धरण’ अशी कायद्यात तरतूद नसताना धरणग्रस्तांना पुनर्वसन क्षेत्रात गावठाण व जमिनी देण्याची तरतूद असल्याशिवाय त्यांना मूळ ठिकाणाहून उठवू नये. अशा पद्धतीचा आराखडा तयार केला गेला. त्याला कोयना धरणग्रस्तांचा लढा कारणीभूत आहे. धरणामध्ये जमीन जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना किमान दोन एकर जमीन मिळाली पाहिजे अथवा एक वाफा गेला तरी त्याला किमान दोन एकर जमीन देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आहे. ती अशंतः झाल्याचे दिसते. धरण बांधणे व पुनर्वसनाचा आराखडा तयार होत नाही, त्यात प्रथम जी गावे उठतील, त्यांचे पुनर्वसन मूळ गावांजवळ करावे, अशी मागणी आहे, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या स्थावर मालमत्तेवर, सात- बारावर वारसदार म्हणून पुरुषांची नोंद होते; परंतु कोयना धरणग्रस्तांसह श्रमिक मुक्ती दलाने त्या विरोधात लढा दिला. त्यात दुरुस्ती होऊन भावांबरोबर बहिणींनाही म्हणजेच स्त्री वारसास समान हक्क देण्याची मागणी आहे. ती पूर्ण होताना दिसते आहे. मात्र, नागरी सुविधांबाबत अद्यापही अवहेलना सुरू आहे. पुनर्वसित ठिकाणी समाजमंदिर, अंतर्गत गटारे, रस्ते, रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, सार्वजनिक शौचालये, वापराचे पाणी, पिण्याच्या पाण्याची योजना, वीज, खवाडी, शेतमळीसाठी जागा, शेताची जमीन, रेखांकित गावठाण, मैदान, बाजारासाठी जागा, घरासाठी जागा, अनुदान अशा स्वरूपाच्या कोणत्याही सुविधा ताकदीने पुरवेलल्या नाहीत. त्यामुळे धरणग्रस्त सुविधांअभावी आहेत. कोयना धरणग्रस्तामुंळे अनेक सुधारणा झाल्या. मात्र, कोयना धरणग्रस्तांच्या वाट्याला केवळ उपेक्षाच आल्या आहेत.\nपुनर्वसित ठिकाणी अपेक्षित नागरी सुविधा\n- समाजमंदिर बांधून द्यावे\n- अंतर्गत गटारे, रस्ते, रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करावे\n- सार्वजनिक शौचालये बांधून द्यावीत\n- वापराचे पाणी स्वतंत्रपणे उपलब्ध करून द्यावे\n- पिण्याच्या पाण्याची योजना करावी\n- विजेची कने��्‍शन द्यावे किंवा वीज मोफत द्यावी\n- शेतजमीन उपलब्ध करून देऊन शेतमळीसाठी जागा द्यावी\n- रेखांकित गावठाणाची सुविधा द्यावी\n- पुनर्वसित ठिकाणी मैदान व बाजारासाठी स्वतंत्र जागा अशावी\nआदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र\nमंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता...\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे - बबनराव तायवाडे\nनागपूर - मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nधुळे जिल्ह्यातील सर्वच सुतगिरण्यांमध्ये कापूस खरेदी बंद\nकापडणे (ता. धुळे) : जिल्ह्यात दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. बागायतदार शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी खेडा पध्दतीत कापसाची विक्री...\n‘सिंहगड’चे ९६ प्राध्यापक पुन्हा सेवेत\nपुणे - सिंहगड एज्युकेशन सोसायटीने, सेवेतून काढलेल्या ९६ प्राध्यापकांना पुन्हा सेवेत घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसेच या प्राध्यापकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Reduction-of-bond-ali-at-low-cost/", "date_download": "2018-11-15T06:51:19Z", "digest": "sha1:QMFKTRQ6IV4GF3PTLSHBJPPRZM2V2G5S", "length": 6465, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कमी खर्चात बोंडअळीचे उच्चाटन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कमी खर्चात बोंडअळीचे उच्चाटन\nकमी खर्चात बोंडअळीचे उच्चाटन\nगेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीमुळे त्रस्त झाले होते. त्यांच्या हातून सर्व पीक वाया गेले. चालू वर्षी पुन्हा काही ठिकाणी गुलाबी बोंडअळींने डोके वर काढले आहे. त्यासाठी तालुक्यातील धोंडेवाडी येथील संतोष कारभारी हळनोर या शेतकर्‍याने घरच्या घरी एक प्रयोग केला आहे. सदरच्या प्रयोगाच्या सहाय्याने बोंडअळीचे उच्चाटन होत असल्याचा दावाही या शेतकर्‍याने केला आहे.\nअगदी कमी खर्चात हा यंत्र तयार केले आहे. एका पॅनॉल बॉक्समध्ये या शेतकर्‍याने एक हजार वॅटची हॅलोजन ट्यूब वापरली आहे. या ट्यूबच्या खाली एक पसरट भांड्यात रॉकेल मिश्रित पाणी ठेवण्यात ओले आहे. हॅलोजनच्या प्रकाश झोतामुळे या ट्यूबकडे रात्रीच्या वेळी पिकांवर हल्ला चढविणांरे निशाचर कीटक याकडे आकृष्ट होतात. आकृष्ट झालेले कीटक या ट्यूबच्या खाली पसरट भांड्यात रॉकेल मिश्रित ठेवलेल्या पाण्यात पडून त्यांचा नायनाट होतो. तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव व मंडल अधिकारी मनोज सोनवणे यांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले आहे.\nसध्या खरीप हंगामातील सोयाबीन कापूस पिकांवर कुठल्या न कुठल्या कीडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच्या समूळ उच्चाटनांसाठी महागडी कीटकनाशक औषधे शेतकर्‍यांना खरेदी करावी लागत आहे. फवारणी करूनही काही कीडींचा नाश होत नाही. सुमारे सात ते आठ हजार किंमतीचा लाईट ट्रॅप शेतकर्‍यांना घ्यावा लागतो. सोयाबीनवर सध्या सोप्डेटेरा, हेलिकॉरपा या कीडींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. रात्रीच्या वेळी एक हजार वॅट हॅलोजनची ट्यूब पत्र्याचा डबा फोडून त्यात लावली तर त्याकडे निशाचर कीडी मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत असल्याचे निरीक्षण या शेतकर्‍यांने नोंदविले आहे.\nयासाठी तीनशे ते साडेतीनशे रूपयांचा खर्च येतो. रात्री दोन तास जरी हा लाईट ट्रॅप लावला तरी मोठया प्रमाणात कीडी जमा होतात. या शेतकर्‍यांचे पाहून तालुक्यातील अन्य ठिकाणीही काही शेतकर्‍यांनी हा प्रयोग करून पाहिला आहे. त्याचा त्यांना फायदा झाला आहे.\nसांगली : कडेगावमध्ये व���जापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Revenue-police-squad-on-Attack/", "date_download": "2018-11-15T07:01:13Z", "digest": "sha1:IHQATFLPXKI7FTKQ24MU326E2TTCLSO3", "length": 8685, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महसूल, पोलिस पथकावर हल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › महसूल, पोलिस पथकावर हल्ला\nमहसूल, पोलिस पथकावर हल्ला\nराहुरीत वाळूतस्करांची मुजोरी प्रचंड वाढली असून, काल मुळा पात्रात कारवाईसाठी गेलेल्या महसूल व पोलिस पथकावर वाळूतस्करांनी दगडाने हल्ला चढवत पकडलेल्या वाहनांसह 1 कोटींचा मुद्देमाल पळवून नेला. या हल्ल्यात तहसीलदार दौंडेंसह 2 तलाठी व 1 पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.\nराहुरी-पारनेरचा संगम असलेल्या चिखलठाण येथे मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार अनिल दौंडे यांना समजली होती. त्यानुसार दि. 9 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तहसीलदार दौंडे यांच्यासह तलाठी संजय आडोळे, पाडळकर, विकास शिंदे, काशिनाथ परते यांच्यासह बंदूकधारी पोलिस हवालदार बडे हे शेरी-चिखलठाण भागात कारवाईसाठी गेले होते.\nतहसीलदार दौंडे हे तलाठी आडोळे, पाडळकर व पोलिस बडे यांसह नदीपात्रात उतरले तर उर्वरीत कर्मचारी नदी पात्रालगत उभे केले. दरम्यान, महसूल पथक नदीपात्रात उतरताच अवैध वाळूतस्करी करणार्‍यांची भंबेरी उडाली. 3 जेसीबी, 2 ट्रॅक्टर, 2 डंपर ही वाहने नदीपात्रात आढळून आली. तहसीलदार दौंडे आल्याचे पाहताच वाळूतस्करांनी धूम ठोकली. महसूल प्रशासन वाहने ताब्यात घेत असतानाच पळून गेलेल्या वाळू तस्करांनी 20 ते 25 जणांचा जमावाने पुन्हा नदीपात्रात येऊन महसूल पथकावर दगडाने हल्ला चढवला.\nयावेळी पोलिस हवालदार बडे यांनी पुढे येत हल्ला करू नका अन्यथा गोळी घालू असा इशारा दिला. त्याचवेळी वाळू तस्करांनी गलोरीने दगड व गोट्यांचा मारा करून हल्ला केला. हल्लेखोरांनी तहसीलदार दौंडे यांनाही दगडाने निशाण्यावर घेतले होते. हल्ल्यात पोलिस बडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी वाळू तस्करांनी पुढे येत बडे यांच्या ताब्यातील बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. बंदूकही तोडली व वाळू तस्करांनी नदी पात्रातील पकडलेली सर्व वाहने वाळू तस्करांनी महसूलच्या ताब्यातून पळवून नेली.\nशेरी चिखलठाणचे तलाठी काशिनाथ परते यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी अल्ताफ शेख, जावेद शेख, पिरण सय्यद, अण्णा येसू काळनर, संजय डोलनर, अर्जुन पथवे, राजु मेंगाळ, प्रमोद गिर्‍हे, उत्तम जाधव यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.\nया हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल बडे यांच्या कपाळाला मार लागून 5 टाके पडले आहेत. तलाठी एस. के. आडोळे व तहसीलदारांना पाठीवर व पायावर मुक्का मार लागला आहे. 3 जेसीबी, 2 डंपर, 2 टॅक्टर व 10 ब्रास वाळू असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे फिर्यादीत नमुद आहे.\nपो. नि. अविनाश शिळीमकर यांनी घटनेची तात्काळ दखल घेत आरोपींच्या शोधासाठी 6 पथके तैनात केली आहेत. पारनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पथकही आरोपीच्या शोधात असून 3 आरोपी ताब्यात घेतले आहे.\nदरम्यान, दगडाचा मारा सुरू झाल्यानंतर पळत असताना तलाठी संजय आडोळे हे नदीपात्राच्या गाळ असलेल्या खड्ड्यात पडले. त्यावेळी तहसीलदार अनिल दौंडे यांनी गाडीतील टामीच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढताच आडोळे यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला.\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Order-to-stop-encroachment-eradication-campaign/", "date_download": "2018-11-15T06:51:51Z", "digest": "sha1:LNPEC4SQYAYHLCE6MFQ6HHAU7IQEQ7WP", "length": 5628, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबविण्याचे आदेश देणार | पुढा��ी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबविण्याचे आदेश देणार\nअतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबविण्याचे आदेश देणार\n‘मी संबंधितांना सिडकोमधील निवासी घरांबाबतची अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबविण्यास सांगतो’, असे आश्‍वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. सीमा हिरे यांना भ्रमणध्वनीद्वारे दिले. यामुळे सिडकोवासीयांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेने सिडकोत सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा धसका घेतलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आ. हिरे यांनी सिडकोतील ज्या भागात मनपाने रेड मार्किंग केले आहे, त्या भागात बुधवारी (दि.23) बैठक घेतली. या बैठकीदरम्यान आ. हिरे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यामध्ये त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेत त्यांना धीर धरण्यास सांगितले. आ. हिरे यांनी नागरिकांना दिलासा देताना सांगितले की, मुख्यमंत्री यांची वेळ घेऊन सिडकोवासीयांच्या भावना मी त्यांच्यासमोर मांडणार आहे. घाबरून जाऊ नका, यातून लवकरच मार्ग निघेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, बाळासाहेब पाटील, एकनाथ नवले, मुन्ना हिरे, दिलीप देवांग, चारुहास घोडके, रमेश उघडे, मयूर लवटे, सुशील नाईक, रोहन कानकाटे, नंदन खरे उपस्थित होते.\nरायगड चौक परिसरातील संतोष नागरे, सुशील विसपुते, अशोक पवार, जगदीश बाविस्कर, वैशाली नवले, कल्पना नेरकर, यादव अहिरे, रवींद्र डावखर, योगेश चव्हाण तर तानाजी चौकातील ताराबाई पगारे, देवकी खालकर, भारती गांगुर्डे, विद्या राऊत, वैशाली महाले यांच्यासह शेकडो नागरिकांनी आ. हिरे यांना निवेदन देऊन अतिक्रमण निर्मूलन कारवाई थांबविण्याची मागणी केली.\n'या' देशांच्या विरोधात अमेरिकेचा युद्धात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiguruji.com/virat-kohli/", "date_download": "2018-11-15T05:52:50Z", "digest": "sha1:4H5VQOI6WPOJ4MXP2V64DOF5M5OTFXHX", "length": 20697, "nlines": 105, "source_domain": "marathiguruji.com", "title": "Virat Kohli in Marathi - विराट कोहली बद्दल रंजक माहिती", "raw_content": "\nनिखळ मनोरंजनाचा नवीन पत्ता\nटीम इंडिया चा धडाकेबाज कर्णधार विराट कोहली बद्दल रंजक माहिती…\nनुकताच Virat Kohli व अनुष्का चा लग्नसोहळा इटली मध्ये पार पडला, लग्नाच्या आधी कोणताही गाजावाजा न करता दोन्ही फॅमिली इटली ला रवाना झाल्या होत्या. तेव्हापासून च Virat Kohli व अनुष्का च लग्न ह्या च वर्षात होणार ह्या चर्चेला उधाण आलं होत. नुकताच त्याचा विवाह सोहळा इटली मध्ये धुमधडक्यामध्ये पार पडला व ह्या चर्चेला पूर्णविराम मिळाला, आज आपण वीरूष्का च्या लग्नाचे काही फोटो देखील पाहुयात व जाणून घेऊयात विराट च्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी….\nVirat Kohli चा जन्म 5 नोव्हेंबर1988 मध्ये दिल्ली च्या एक पंजाबी कुटुंबामध्ये झाला, त्याचा वडिलांचे नाव प्रेम कोहली व आईचे नाव सरोज कोहली असे आहे, तसेच त्याला विकास नावाचा मोठा भाऊ व भावना नावाची मोठी बहीण देखील आहे.\nविराट च टोपण नाव चिकू आहे, हे नाव त्याचे कोच राजीव शर्मा यांनी दिले आहे.\nविराट च प्राथमिक शिक्षण उत्तर दिल्ली मधील भरती पब्लिक स्कूल मध्ये झालं आहे. 1998 मध्ये वयाच्या 9 व्या वर्षी तो पश्चिम दिल्ली मधील अकॅडमी मध्ये भरती झाला.\nVirat Kohli जेव्हा तीन वर्षांचा होता तेव्हाच तो हातात बॅट घ्यायचा व वडिलांना बॉलिंग करायला सांगायचा. त्याचे वडील एक वकील होते.\nविराट 17 वर्षांचा असताना कर्नाटक विरुध्द रणजी मॅच खेळत होता, त्याचवेळी त्याच्या वडिलांचा ब्रेन स्ट्रोक मुळे मृत्यू झाला. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोहली मैदानात परत आला व त्याने शतकी खेळी केली.\n2008 च्या अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये विराट भारतीय टीमचा कॅप्टन होता. त्याचा नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता.\nअंडर 19 वर्ल्ड कप मधील Virat Kohli च्या बॅटिंग ची खूप चर्चा झाली, त्याने 6 मॅच मध्ये 234 धावा बनवल्या होत्या, ज्यामध्ये एका शतकाचा देखील समावेश आहे.\nविराट ला टॅटू काढण्याची चांगलीच आवड आहे. त्याने त्याच्या हातावर Golden Dragon Tatto काढला आहे ज्याला तो गुड लक मानतो.\n2008 मध्ये आस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीम मध्ये प्रवेश मिळाला.\nVirat Kohli त्याच्या करियर चा पहीला आंतरराष्ट्रीय सामना खेळायची संधी श्रीलंका विरुध्द Idea Cup मध्ये मिळाली. त्या मालिकेदरम्यान सचिन व सेहवाग दोघेही जखमी झाले होते त्यामुळे विराट ला खेळण्याची संधी मिळाली.\nविराट लहान मुलांसाठी कोहली फ़ाउंडेशन नावाची संस्था देखील चालवतो.\nभारतातर्फे सर्वात जलद शतक बनवण्याचा रेकॉर्ड Virat Kohli च्या नावे आहे, त्याने ऑस्ट्रेलिया विरुध्द फक्त 52 बॉल्स मध्ये शतक बनवलं होतं.\nविराट 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप विजयी भारतीय संघाचा हिस्सा होता, वर्ल्ड कप च्या पहिल्याच मॅच मध्ये शतक बनविणारा भारतीय होण्याचा मान त्याला मिळाला आहे.\n2011 मध्येच त्याने कसोटी संघात देखील स्थान मिळवलं, त्याने आपला पहिला कसोटी सामना वेस्ट विंडीज विरुद्ध खेळला होता.\n2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना Virat Kohli ने 4 कसोटी सामन्यांमध्ये 4 शतकांच्या मदतीने 692 धावा बनवल्या होत्या. याच मालिकेदरम्यान धोनीने आंतरराष्ट्रीय कसोटी मधून निवृत्ती ची घोषणा केली, त्यानंतर विराट ला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आलं.\nजानेवारी 2017 मध्ये धोनी ने एकदिवसीय व 20-20 मधील कर्णधार पद सोडून दिले व विराट ला तीनही फॉरमॅट चा कॅप्टन बनवण्यात आलं.\n२०१४ मध्ये Virat Kohli ने श्रीलंकेविरुद्ध खेळताना एकदिवसीय सामन्यांमध्ये ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला, तेव्हा त्याने त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा ला बॅट ने फ्लाइंग किस दिला होता.\nविराट ने आतापर्यंत आपल्या टेस्ट करियर मध्ये 63 मॅच मध्ये 5268 धावा बनवल्या आहेत त्यामध्ये 20 शतकांचा समावेश आहे.\nविराट ने आतापर्यंत आपल्या एकदिवसीय करियर मध्ये 202 मॅच मध्ये 9030 धावा बनवल्या आहेत त्यामध्ये 32 शतकांचा समावेश आहे\nविराट ने आतापर्यंत आपल्या 20-20 करियर मध्ये 55 मॅच मध्ये 1956 धावा बनवल्या आहेत त्यामध्ये 0 शतकांचा समावेश आहे.\nVirat Kohli ला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. २०१२ ला ICC ODI Player, २०१२ ला BCCI द्वारा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच २०१३ मध्ये अर्जुन अवॉर्ड द्वारा गौरविले गेले आहे.\nवन-डे क्रिकेट मध्ये सर्वात जलद ५००० धावा व सर्वात जलद १० वन-डे शतक बनविण्याचा रेकॉर्ड विराट च्या नावावरती आहे.\nVirat Kohli एकमेव असा फलन्दाज आहे ज्याने सलग ४ वर्षे वन-डे क्रिकेट मध्ये १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत.\n२०१५ मध्ये Virat कोहली ने २०-२० मध्ये सर्वात जलद १००० धावा बनवण्याचा रेकॉर्ड बनवला होता.\nविराट पहिला क्रिकेटर आहे ज्याने कर्णधार असताना सलग तीन कसोटींमध्ये शतकी खेळी केली आहे.\nVirat Kohli असा Fastest Cricketer आहे ज्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद २० शतके पूर्ण केली आहेत. हा रेकॉर्ड त्याने फक्त १३३ सामन्यांमध्ये पूर्ण केला आहे.\nसचिन तेंडुलकर व सुरेश रैना यांच्यानंतर Virat Kohli असा तिसरा खेळाडू आहे ज्याने वयाच्या २२ व्या वर्षापर्यंत पोहोचण्याआधी एकदिवसीय सामन्यांमध्ये २ शतके आपल्या नावावर केली आहेत.\nवयाच्या फक्त २३ व्या वर्षी २०१२ मध्ये विराट ICC ODI CRICKETER OF THE YEAR बनला होता.\nविराट ने पहिल्या सामन्यामध्ये फक्त १२ धावा बनवल्या होत्या.\nशालेय जीवनात इंग्लिश व इतिहास हे त्याचे आवडते विषय होते.\nसचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व महेंद्रसिंग धोनी नंतर विराट चौथा खेळाडू आहे ज्याने सलग ३ वर्षे एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० पेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत.\nविराट दक्षिण आफ्रिकन खेळाडू हर्षल गिब्स ला त्याचा आदर्श मानतो.\nविराट थोडाफार अंध:विश्वासू देखील आहे, म्हणून तो नेहमी खेळताना त्याच्या हातावर काळ्या रंगाचा बँड वापरतो.\nविराट कोहली PUMA सोबत १०० कोटींची डील करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे,\nविराट पाहिलं असा भारतीय खेळाडू आहे ज्याने त्याच्या पहिल्या वर्ल्ड कप मध्येच शतक झळकावले होते.\nविराट ने त्याच्या करिअर मधील सर्वात मोठी धावसंख्या पाकिस्तान विरुद्ध खेळताना बनवली आहे. १८ मार्च २०१२ ला ढाका येथे पाकिस्तानविरुद्ध खेळात असताना विराट ने १४८ बॉल्स मध्ये १८३ धावा बनवल्या होत्या, त्यामध्ये त्याने तब्बल २२ चौकार मारले होते.\nक्रीडा क्षेत्रातील त्याच्या योगदानामुळे, विराट कोहलीला नवी दिल्ली येथे सप्टेंबर 2013 मध्ये सीमा सुरक्षा दलाने (BSF) ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले.\nvirat kohli ने एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्याने १६ ऑक्टोबर २०१३ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना फक्त ५२ बॉल्स मध्ये शतक बनवलं होत.\nएकूण उत्पन्नाचा विचार करता विराट आघाडीवर आहे. २०१७ च्या फोर्ब्स च्या रिपोर्टनुसार २०१६-२०१७ मध्ये विराट चे एकूण उत्त्पन्न १५० कोटींच्या घरात होते.\nDanielle Wyatt हि इंग्लंड महिला क्रिकेट संघ एक महत्त्वाची सदस्य आहे, तिने विराट कोहली ला ट्विटर वरून प्रपोझ केलं होत.\nविराटच्या फॅन्स मध्ये मुलींची संख्या खूप जास्त आहे. त्याला अनेक वेळा रक्ताने लिहलेले प्रेम पत्रे मिळाली आहेत.\nvirat kohli १०००, ३०००, ४०००, ५०००, व ९००० धावांचा टप्पा सर्वात जलद पार करणारा भारतीय खेळाडू आहे.\nसचिन १०० शटल पूर्ण केल्यांनतर बोलला होता कि त्याच्या हा रेकॉर्ड विराट कोहली व रोहित शर्मा तोडू शकतात.\nVirat Kohli कपिल शर्मा चा खूप मोठा फॅन आहे, तो कपिल च्या शो मध्ये देखील येऊन गेला आहे.\nVirat Kohli ने टेस्ट क्रिकेट मध्ये आतापर्यंत ६ वेळा द्विशतक बनवलं आहे. त्याने हा पराक्रम फक्त ६३ सामन्यांमध्ये केला आहे. सर्वात जास्त वेळा टेस्ट क्रिकेट मध्ये द्विशतक बनविण्याचा रेकॉर्ड सर डॉन ब्रॅडमन ह्यांच्या नवे आहे, त्यांनी १२ वेळा द्विशतक बनवलं आहे.\nसुरुवातीच्या काळात बॉलीवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूर Virat Kohli ची आवडती अभिनेत्री होती.\nकाही वर्षांपूर्वी विराट व अनुष्का एका जाहिरातीच्या सेट वर प्रथम भेटले होते, तेव्हापसून ते रेलशनशिप मध्ये आहेत. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअप च्या अफवा बातम्या येत होत्या परंतु त्या अफवा निघाल्या. नुकतेच दोघांनी इटली ला जाऊन मोजक्या चा कुटुंबियांसोबत लग्न सोहळा उरकला. त्यांनी हनिमून साठी साऊथ आफ्रिका च निवड केली आहे. भारतामध्ये परत आल्यांनतर त्यानी २१ डिसेंबर ला दिल्ली मध्ये व २६ डिसेंबर ला मुंबई मध्ये Wedding receptions प्लॅन केले आहेत.\nविराट व अनुष्का च्या लग्नाचे फोटो\nमाहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nSachin Tendulkar Marathi Information | क्रिक्रेट चा देव सचिन तेंडुलकर बद्द्दल रंजक माहिती\nकॅप्टन कूल: महेंद्रसिंग धोनी – माहित नसलेल्या रंजक गोष्टी\nवाढदिवस विशेष: रतन टाटांचा प्रेरणादायक जीवन प्रवास\nPrevious Article अत्यंत जिद्दी असणारे व कधीही हार न मानणारे डोनाल्ड ट्रम्प….\nNext Article या पाच कारणांमुळे विराट-अनुष्काने लग्नाबद्दल ठेवले सीक्रेट\nFACTS ABOUT MONKEYS IN MARATHI माकडांबद्दल माहित नसलेल्या २० अद्भुत गोष्टी |\nSachin Tendulkar Marathi Information | क्रिक्रेट चा देव सचिन तेंडुलकर बद्द्दल रंजक माहिती\nकॅप्टन कूल: महेंद्रसिंग धोनी – माहित नसलेल्या रंजक गोष्टी\nउगवत्या सूर्याचा देश जपान बद्दल रंजक माहिती\nवाढदिवस विशेष: रतन टाटांचा प्रेरणादायक जीवन प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/students-labour-donate-raised-embankment-25011", "date_download": "2018-11-15T07:03:33Z", "digest": "sha1:OGWZ2AUAHMCPC27C2M56NOQGKDAFU45B", "length": 14256, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "students labour donate raised embankment विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभारला बंधारा | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभारला बंधारा\nरविवार, 8 जानेवारी 2017\nकोंढवा - विद्यार्थ्यांनी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे करंदी (खेबा, ता. भोर) गावातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. केजे एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी व संशोधन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत करंदी येथे हिवाळी शिबिर झाले. विद्यार्थ्यांनी येथील ओढ्यावर बंधारा बांधला असून, त्यामध्ये भरपूर पाणीसाठा झाला आहे.\nराष्ट्रीय सेवा योजनेअंतंर्गत शिबिराचे उद्‌घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर यांच्या हस्ते करंदी (खेबा, ता. भोर) येथे झाले. याप्रसंगी गोरखनाथ देशमुख, माजी सरपंच अंकुश बोरगे, माजी पंचायत समिती सदस्य विलास बोरगे उपस्थित होते.\nकोंढवा - विद्यार्थ्यांनी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे करंदी (खेबा, ता. भोर) गावातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. केजे एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी व संशोधन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत करंदी येथे हिवाळी शिबिर झाले. विद्यार्थ्यांनी येथील ओढ्यावर बंधारा बांधला असून, त्यामध्ये भरपूर पाणीसाठा झाला आहे.\nराष्ट्रीय सेवा योजनेअंतंर्गत शिबिराचे उद्‌घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर यांच्या हस्ते करंदी (खेबा, ता. भोर) येथे झाले. याप्रसंगी गोरखनाथ देशमुख, माजी सरपंच अंकुश बोरगे, माजी पंचायत समिती सदस्य विलास बोरगे उपस्थित होते.\nगावातील गटाराची स्वच्छता, कचऱ्याचे नियोजन, जिल्हा परिषद शाळेची स्वच्छता, कॅशलेस व्यवहार तसेच वृक्षारोपण आदी उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविले. ‘जलव्यवस्थापन’ विषयावर प्रशांत बोरावके, शिवचरित्र विषयावर अनिल धायबर आणि कॅशलेस व्यवहारावर विद्यार्थी शादाब सय्यद याने मार्गदर्शन केले. स्त्रीभ्रूणहत्या, कॅशलेस व्यवहार, गड व किल्ले संवर्धन, मोबाईलचा अतिरेकी वापर अशा विषयांवर नाट्याद्वारे प्रबोधन करण्यात आले. लहान मुलांसाठी नृत्य, निबंध, संगीत खुर्ची, उंच उडी, गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा समारोप सरपंच ज्ञानेश्वर बोरगे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विलास खुटवड, तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोज बोरगे यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रम अधिकारी ��्रा. जितेश धुळे, सहकार्यक्रम अधिकारी रणजित शितोळे, मनोहर कड यांनी शिबिराचे आयोजन केले. शिबिरास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘रासेयो’चे कार्यक्रम समन्वयक प्रभाकर देसाई यांनीदेखील भेट दिली.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे - बबनराव तायवाडे\nनागपूर - मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://trekventure.blogspot.com/2013/02/blog-post.html", "date_download": "2018-11-15T06:02:17Z", "digest": "sha1:BTLEUQTQ7RIPETIMUB553LT7UC4NR3HC", "length": 34885, "nlines": 165, "source_domain": "trekventure.blogspot.com", "title": "माझी मुशाफिरी... A trekker's photodiary by Sandip Wadaskar: कलावंतीण-प्रबळ-----पहाट नववर्षाची...सह्याद्रीच्या कुशीत 1 of 2", "raw_content": "\nशनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच\nकलावंतीण-प्रबळ-----पहाट नववर्षाची...सह्याद्रीच्या कुशीत 1 of 2\nगेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीने बऱ्यापैकी जोर धरायला सुरुवात झाली होती .पुण्यातल्या थंडीचा आतापर्यंतचा निच्चांक आणि ३१ डिसेंबर ची चाहूल लागलेली. वातावरण एकंदरीत,आपण म्हणतो ना इंग्रजीमध्ये \"चील्ल्ड \" असे काहीतरी. दरवर्षी प्रमाणे मित्र परिवाराचे नवीन वर्षाचे स्वागत कसे करायचे यांचे प्लांनिंग चाललेले आणि आम्ही भटके कंपनी मात्र सरत्या वर्षाची शेवटची रात्र कुठल्या गडावर घालवायची याचा विचार करत होतो.\nशेवटी ठिकाण ठरलं .कलावंतीण -प्रबळ .एक तारखेची बऱ्याच जणांना सुट्टी होती आणि ज्यांना सुट्टी नव्हती त्यांनी दांडी मारायचे ठरवले. तसं पाहिलं तर आम्हाला भटकायला जायला असं गंभीर कारण लागतं असं नाही. आमचा संबंध सुट्टीशी. तेव्हा कुणाची जयंती असो वा कुणाचं काय .फरक पडत नाही. बोंबलत फिरायला कधीही तयार असतो.\nअशाप्रकारे आमची भटके कंपनी अर्थात केसागर,प्रसाद ,वासू ,इंद्रा,निखिल तयार झाले .वेळेवर काहीतरी काम निघाल्यामुळे प्रसन्नला यायला जमले नाही आणि ऋषी ला सुट्टी नाही मिळाली. तसंही ह्या ऋषीचं नेहमी काहीना काही असतच.\nमी आणि इंद्रा निखिल ची वाट बघत शिवाजीनगरला वेळ घालवत होतो. वासू पुणे रेल्वे स्टेशन वरून लोकल सुटण्याची वाट पाहत होता. थोड्या वेळाने निखिल आला आणि खास आपल्या वऱ्हाडी मिश्रित पुणेरी शैलीत त्याने वाक्य फेकलं,\"कुठे जायचं बे आपल्याला मी तसाच आलो \" या माणसाला बऱ्याच वेळा माहित नसतं की ,आपण कुठे चाललोय पण पठ्ठ्या चालायला एकदम राकट. ४०-५० किमी तर हा हुं किंवा चु न करता असाच चालू शकतो. चालण्याची क्षमता संपली की काही बोलत नाही ,फक्त चालत राहतो. आणि जेव्हा बोलतो तेव्हा सगळे हसतात. हो की नाही रे प्रसन्न पण पठ्ठ्या चालायला एकदम राकट. ४०-५० किमी तर हा हुं किंवा चु न करता असाच चालू शकतो. चालण्याची क्षमता संपली की काही बोलत नाही ,फक्त चालत राहतो. आणि जेव्हा बोलतो तेव्हा सगळे हसतात. हो की नाही रे प्रसन्न \nकाही वेळाने वासू पुणे स्टेशन वरून निघाला.लोकल शिवाजीनगरला पोहोचली. आम्ही चढलो.बघतो तर या वासूने पाण्याची बाटली सुद्धा नव्हती आणली सोबत .bag तर दूरच. तसाच ऑफिस मधून सुटला होता वळू सारखा.शेपटी (हात) हलवत.नशीब रस्त्याच्या बाजूला दिसली असेल म्हणून टोर्च घेतला होता.पुढे प्रसाद तळेगावला चढला आणि केसागर मुंबईवरून निघाला होता.सगळेजण कर्जत ला भेटायचं ठरलं होतं. साढेअकराच्या दरम्यान आम्ही लोणावळ्याला पोहोचलो.\nलोणावळा स्टेशन तसं गर्दीचं ठिकाण. पण गर्दी नव्हती. कदाचित वर्षअखेरचा दिवस असल्यामुळे गर्दी बहुतेक आपापल्या परीने नवीन वर्षाचे स्वागत करायास व्यस्त असली पाहिजे.मी आणि इंद्रा कर्जतचे तिकीट काढायला counter वर गेलो तर \"तो\" म्हणाला \"पुढच्या वर्षी मिळेल\".\"पुढच्या वर्षी \n\"हो. म्हणजे रात्री बारा नंतर\" तो म्हणाला. कारण गाडी पाऊण वाजता होती ,पुढच्या वर्षी. आम्ही आमच्या गप्पांचा ओघ सुरु केला. रेल्वे घड्याळामध्ये बारा वाजायला अजून पाच मिनिटे बाकी होती,पण बाहेर फटाक्यांची आतिषबाजी व्हायला सुरुवात झाली. आणि थोड्याच वेळात भारतवर्षांनी इंग्रजी नवीन वर्षात म्हणजे २0१३ मध्ये प्रवेश केला. सगळ्यांनी एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मी आणि इंद्रानी तिकीट काढून आणलं आणि थोडसं सेलिब्रेशन म्हणून स्टेशन बाहेर जाऊन आईस्क्रीम वर यथेच्छ ताव मारला.\nपरत स्टेशन वर येउन चहाट्या मारत गाडीची वाट बघत बसलो. पुढच्या ट्रेकचा विषय निघाला. पाच किल्ले दोन दिवसात. बहुतेक इंद्राला याची कल्पना नसावी . तो पुटपुटला ,\"येडे आहात का रे तुम्ही \" मी त्याच्याकडे बघत म्हटलं ,\"तुम्ही \" मी त्याच्याकडे बघत म्हटलं ,\"तुम्ही \" आवरतं घेत इंद्रा म्हटला,\" म्हणजे, आपण \" आवरतं घेत इंद्रा म्हटला,\" म्हणजे, आपण \". सगळे हसायला लागले.\nथोड्याच वेळात गाडी आली. रात्रीचे साधारण एक वाजले असतील. आमचा प्रवास कर्जतच्या दिशेनं चालू झाला. गाडीने खंडाळा स्टेशन सोडलं आणि आम्हाला वेध लाग��े ते बोर घाटातील निसर्ग सौंदर्याचे. अर्थात रात्रीची वेळ असल्यामुळे ते पूर्णपणे अनुभवने शक्य नव्हते पण सह्याद्रीच्या शांत आणि निवांत आसमंतातून गुपचूप जणू काही दबक्या पावलांनी वाट काढीत असलेल्या गाडीतून प्रवास करण्याचा आनंद आम्ही घेऊ शकत होतो.\nबोर घाट. कोंकणातून देशाकडे आणि देशावरून कोंकणात व्यापाराचा अजून एक पुरातन धोपट मार्ग. हा घाट म्हणजे जणू भटक्यानचा पावसाळ्यातला स्वर्ग. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण पहायची असेल तर पावसाळ्यात पुणे-मुंबई प्रवास करणे हे अविस्मरणीय. अफलातून छोटे मोठे धबधबे, सुंदर पाण्याचे तळे आणि दोन्ही बाजूला असलेलं घनदाट जंगल या सगळ्यांनी नटलेला सह्याद्री मधून जाणारा आणि पुणे मार्गे दक्षिण भारत मुंबईला जोडणारया बोर घाटातून प्रवास करणे हा एक सुखद अनुभव ठरतो. रेलमार्गाने हा घाट खंडाळा(देशावर) व कर्जत(कोंकणात) या गावांना आणि घाट रस्त्याने खंडाळा(देशावर) व खोपोली(कोंकणात) या गावांना जोडतो.गाडी जाण्या इतपत मार्ग हा एका शिंग्रोबा नावाच्या स्थानिक धनगराच्या साह्याने ब्रिटिशांनी बांधला.\nआम्ही कर्जत ला पोहोचलो. साधारण २ वाजले असतील. स्टेशन वर केसागर ची वाट बघत बसलो. लगेच ५-१० मिनिटात केसागर येउन पोहोचला,सगळे सांगाती जमले. कर्जत चं बस stand गाठलं आणि थोडं विसावलो. कर्जतच हे बस स्थानक सुद्धा आम्हाला आता नवीन राहिलं नाहीये,नेहमीचा कट्टाच होऊन बसलाय असं म्हणायला हरकत नाही. रात्रीचे सव्वादोन-अडीच झाले असावेत.\nप्रसादने घरून आणलेल्या वडापावची भाजी आणि पोळ्यांवर ताव मारून झोपी गेलो. सकाळी पाचला जाग आली तेव्हा एक कुटुंब पहिल्या बसची वाट बघत बसलं होतं. आवरावर करून नाश्ता पाणी आटोपले आणि सहा वाजताच्या बस नी शेडुंग ला जायला निघालो. थंडीने कुडकुडत शेडुंग फाट्याला उतरलो.\nसकाळचे पावणे सात -सात झाले होते. पण अजूनही अंधारच होता. आम्हाला अजून ४ -५ किमी अंतर कापायचा होतं. रस्त्यावर कुठे वाहन सापडेना. वाट न बघता पायदळ वारी सुरु केली. जवळपास अर्धा तास चालून झाल्यावर कुठल्यश्या एका गावात पोहोचलो . काय बरं गावाचं नाव हो सांगडे . सांगडे गावात पोहोचलो. गावातल्या एका सुंदरश्या बस स्थानकाजवळ येउन थांबलो. बस स्थानक एखाद्या चित्रातल्या सारखं भासत होतं .आणि बस थांब्यासमोर रांगोळी वगैरे काढल्या होत्या. कुठलातरी उत्घाटन समारंभ पार प��ला असं वाटत होतं. बाकी गाव मस्त होतं शांत निवांत हो सांगडे . सांगडे गावात पोहोचलो. गावातल्या एका सुंदरश्या बस स्थानकाजवळ येउन थांबलो. बस स्थानक एखाद्या चित्रातल्या सारखं भासत होतं .आणि बस थांब्यासमोर रांगोळी वगैरे काढल्या होत्या. कुठलातरी उत्घाटन समारंभ पार पडला असं वाटत होतं. बाकी गाव मस्त होतं शांत निवांत गावकर्यांना चौकशी केली असता बस साधारण आठ -सव्वा आठ ला येईल असं कळलं. थोड्याच वेळात शाळकरी मुलं जमा व्हायला लागली आणि बस येण्याची खात्री पटली.\nपूर्वेकडे बघतो तर काय सूर्य वर डोके काढायला लागला होता. मस्त दिसत होता लाल ठिपका वाह जसा जसा वर येत होता ,तसा रंग बदलत होता. कॅमेरा मध्ये बंदिस्त करायला सुरुवात केली. सुर्योदयाची फोटोग्राफी झाल्यानंतर परत बस ची वाट बघत बसलो. बराच वेळ झाला ,बस येईना झाली. थांबायचा कंटाळा यायला लागला. सर्वानुमते चालायला सुरुवात केली.\nअरे हो मी सांगायचंच विसरलो . आम्हाला जायचं होतं ठाकूरवाडी येथे . प्रबळगडाचं पायथ्याचं गाव ,तसं पाहिलं तर प्रबळमाची हे पायथ्याचं ठिकाण. ठाकूरवाडी वरून जवळपास १३०० फुटावर. वाहनाने ठाकूरवाडी पर्यंत जाता येतं आणि त्यापुढे प्रबळमाची पर्यंत बैलगाडीच्या रस्त्याने चालत जावं लागतं . त्याच वाहनाची म्हणजेच लाल डब्ब्याची वाट पाहत कंटाळुन आम्ही ठाकूरवाडी ची वाट धरली.\nचालताना आम्ही गावातील आजूबाजूचे निरागस निसर्ग सौंदर्य न्याहाळत होतो. १५ - २० मिनिटे चालल्यानंतर मागून ओळखीच्या इंजिनाचा आवाज ऐकू आला. वळून बघितलं तर एस टी चं धूड. पटापट बस मध्ये बसलो आणि १५ मिनिटात ठाकूरवाडीस पोहोचलो.\nप्रबळमाची कडे चालायला सुरुवात केली. ठाकरांच्या गावातून चालताना मजा वाटत होती. थोडे पुढे गेलो तर दहा बारा टुमदार बंगल्यांची वसाहत. बहुदा मुंबईकरांची वीक एंड होम्स. प्रबळमाची ची वाट चढताना आधी भरकटलो खरं ,पण लगेच वाट सापडून मुख्य रस्त्याला लागलो.चालताना उजव्या बाजूला एका डोंगरामध्ये त्याच्या रचनेमुळे नंदी बैल बसल्याच्या भास होत होता.\nसकाळचं कोवळं ऊन झेलत आम्ही भटके चालत होतो. रस्ता बर्यापैकी धोपट आणि रुंद. बहुतेक गाडी मार्ग तयार होण्याच्या मार्गावर पहिल्या डोंगर माथ्यावर येउन पोहोचलो. खालचे ठाकूरवाडी गाव आणि सर केलेला गाडी रस्ता न्याहाळीत,कोवळ्या सूर्यकिराणांचा आणि सह्याकड्यांचा लपंडाव यांचा मनमुराद आनंद लुटत होतो. डाव्या बाजूला प्रबळगडाचा उंचच उंच डोंगर लक्ष वेधून घेत होता आणि डोंगराआड सुर्यनारायण हळू हळू वर येत होते. सुर्य जसा जसा वर येतोय तसं वातावरण उष्ण व्हायला लागलं होतं आणि कोंकणात असल्यामुळे वरून दमट.\nपुढे जाऊन एक देउळ लागलं. देउळ नाही म्हणता येणार. एका मोठ्या दगडात गणेशाची आणि हनुमानाची मूर्ती कोरल्या होत्या. नमस्कार करून पुढे निघालो. बुरुजासारखा सारखं काहीतरी दिसलं. तिथे पोहोचलो तर एक पडकी भिंत,हीच ती जी खालून बुरुजासारखी भासत होती. बाजूला वडाचं मोठं झाड आणि झाडाभोवती बांधलेला पार. मस्त दिसत होतं. आणि खालचं दृश्य तर अजूनच भारी थोडा वेळ थांबून चालत प्रबळमाची वर पोहोचलो.\nथोडं पुढे गेलो आणि कलावंतीण बुरुजाचे प्रथम दर्शन झाले. एक नंबर. आपसूकच मुखातून गौरवोद्गार निघाले. बुरुजावरून कलावंतीण आमचं स्वागत करताहेत असा उगीचच भास झाला. \"यावं ,मावळ …. आला $$. कसा आहेसा काय तरस नाही ना झाला नवं काय तरस नाही ना झाला नवं खाली माचीवर थोडसं चार घास खावा आणि यावा मग आमच्या भेटीला बुरुजावर … काय \nकलावंतीणीच दर्शन होताच चालण्याचा हुरूप वाढला. उजव्या बाजूला प्रबळ गडाचा माथा आणि दोहोंच्या मध्ये इंग्रजी व्ही आकाराची खिंड. नयनरम्य दृश्य माचीवर पोहोचताच ठाकरांच्या वाडीत शिरलो.\nएका घराच्या अंगणात निवांत जाऊन बसलो. अंगणात कोंबडीची छोटी छोटी पिल्लं खेळत होती. घराच्या बाजूला वीटभट्टी होती आणि आजूबाजूला ठाकरांची पोरं खेळण्यात दंग होती. आजोबांनी पाणी आणून दिले. हात पाय धुवून थोडं हुशार झालो. आता भुका पण लागल्या होत्या. आजोबांकडे जेवणाची चौकशी केली असता त्यांनी हाताने इशारा करून त्या घरी जाण्यास सांगितले.\nतेथे जेवणाचं सांगून आम्ही बुरुजावर जाण्याचं ठरवलं. बुरुजावर जाण्यास माची वरून साधारण पाऊण तास लागतो. १५ मिनिटात आम्ही कलावंतीण आणि प्रबळगडामधल्या खिंडीमध्ये पोहोचलो. हीच ती प्रसिद्ध खिंड,ज्याच्यामधून सुर्य अस्ताला जातो माथेरान वरून भास होतो . ज्या सूर्यास्त सोहळ्यासाठी पर्यटक माथेरानच्या सनसेट पोइंत वर गर्दी करतात . या खिंडीतून खाली पूर्वेकडे पायवाट जाते ,ती सरळ माथेरान ला. एका बाजूला कलावंतीण आणि दुसऱ्या बाजूला प्रबल गडाचा माथा.\nखिंडीमधून बुरुजाचा अंदाज घेतला. आमच्यापुढे तीन ट्रेकर गप्पा मारत बसले होते . कदाचित ब��रुज उतरून झाला असेल. बुरुजाची उंची तेवढी वाटत नव्हती. माध्यान्हीचा सुर्य डोईवर तळपत होता. आम्ही चढायला सुरुवात केली. घसारया वरून थोडं चढत गेलं की दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात. कुठे दीड फुटाच्या ,कुठे दोन ,कुठे अडीच फुट उंचीच्या. पायऱ्यांवरून चढताना मजा वाटत होती आणि भाजत पण होतं . बाकी दगडांमध्ये पायऱ्या बनवणारयांची कमाल \nदीड फुट -दोन फुट करत करत आम्ही बुरुजावर चढलो. बुरुजावर चढल्यावर एक मोठा दगड दिसतो . ज्याला ट्रेकिंग च्या भाषेत रॉक patch असे म्हणतात . थोडी कसरत करून आम्ही बुरुजाच्या सर्वोच्च शिखरावर येउन पोहोचलो.\nकलावंतीण दुर्ग. पुणे-मुंबई हमरस्त्यावरून दृष्टीस पडणारा आणि माथेरानच्या डोंगरावरून दिमाखात आपल्यावर आपलं लक्ष आहे याची जाणीव करून देणारा बुरुज. जिच्या साठी हा बांधला तिच्या नावावरूनच या बुरुजाचे नाव पडले. शिखरावरून आपल्याला दक्षिणेकडे प्रबळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख दृष्टीस पडतो.अर्थात हे सगळं पाहायला वातावरण स्पष्ट असायला हवं. प्रबळमाचीवारचे ठाकर लोक होळीला येथे त्यांच्या पारंपारिक पद्धतीने शिमगा साजरा करतात.\nथोडा वेळ फोटो सेशन आणि हातात भगवा घेऊन जल्लोष केला आणि खिंडीमध्ये उतरून छोटीसी पोटपूजा केली. प्रबळमाची कडे चालायला लागलो.\nहा ब्लॉग वाचल्याबद्दल मनापासून आभार,पुढचा भाग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.\nवडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) 10 March 2013 at 23:50\n काहीच मिर्च मसाला किंवा अतिशयोक्ती , अलंकारीक वर्णने नसल्यामुळे मनाला भावला. भटकंती चालू राहूदे .\nवडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) 23 March 2013 at 11:55\nखूप छान वर्णन केलंय तुम्ही प्रत्यक्ष तिकडे गेल्या सारखं अनुभव आला\nअसेंच भटकत जा नवं नवीन ठिकाणं शोधत राहा आणि तुमचे अनुभव शेअर करत जा\n(click her for previous part)मुल्हेर ची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारख...\nब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या \"12 जुन 2015\" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ ज...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे गेल्या आठवड्यातच अंधार...\n घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओ...\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकोयना (शिवसागर) जलाशय All the photos and content © Sandip Wadaskar कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीन...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nलोकप्रभा : १२ जुन २०१५\nलोकप्रभा : १९ डिसेंबर २०१४\nलोकप्रभा : २ मे २०१४\nलोकप्रभा : २५ डिसेंबर २०१५\nलोकप्रभा : ४ सप्टेंबर २०१५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/marathi-blog/", "date_download": "2018-11-15T06:32:45Z", "digest": "sha1:64OMQDPSRX5OFYUQ2VWCE6WXFCHYLPAA", "length": 22306, "nlines": 153, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Marathi - Samirsinh Dattopadhye's Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nअनिरुद्ध भजन म्युजिक ॲपबाबत सूचना\nहरि ॐ, सर्व श्रद्धावानांची गुरुवारच्या ‘पिपासा-३’ आल्बमच्या प्रकाशन सोहळ्यासंबंधी उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसत आहे. त्यातच हा पिपासा-३ अल्बम ज्या ॲपच्या माध्यमातून सर्व श्रद्धावानांपर्यंत पोहोचणार आहे, ते ‘अनिरुद्ध भजन म्युजिक’ ॲप डाऊनलोड होण्यास सुरुवातही झालेली आहे. काही श्रद्धावान ह्या ॲपच्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या आपल्या शंकाही संस्थेच्या आयटी टीमबरोबर शेअर करत आहेत. विशेषत: – ‘ह्या ॲपच्या माध्यमातून ’पिपासा-३’ अल्बम खरेदी केल्यावर तो दोन डिव्हाईसवर वापरता येईल’ असा जो उल्लेख आधीच्या नोटमध्ये आहे त्यासंबंधी\nअनिरुद्ध भजन म्युजिक अ‍ॅप\nहरि ॐ, सर्व श्रद्धावानांना हे माहीत असेलच की ‘पिपासा’ अभंगमालिकेतील पुढील अभंगसंग्रह ‘पिपासा-३’ येत्या गुरुवारी म्हणजे दि. २५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशित होणार आहे. ह्या संग्रहातील १० निवडक अभंग श्रीहरिगुरुग्राम येथे प्रत्यक्ष परमपूज्य सद्‍गुरु अनिरुद्धांच्या (बापूंच्या) उपस्थितीत स्टेजवरून वाद्यवृंदाच्या साथीने गायले जाणार आहेत. ह्या प्रकाशन सोहळ्यानंतर हा अभ���गसंग्रह सर्व श्रद्धावानांकरिता उपलब्ध होईल, जो ॲपच्या माध्यमातून श्रद्धावान खरेदी करू शकतात, हेदेखील श्रद्धावानांना ज्ञात आहेच. ह्या ॲपचे नाव ‘अनिरुद्ध भजन म्युजिक’ (Aniruddha\nअनिरुद्ध चलिसा स्तोत्रमंत्र – सामूहिक अखंड पठण\n सद्गुरु श्रीअनिरुद्धांनीच मानव धर्माला परमेश्वरी ऐश्वर्य प्राप्त करून देणारा, म्हणजेच भक्तिच्या सहाय्याने निष्काम कर्मयोग शिकवणारा मार्ग आम्हाला दिला; आमच्या बापूंनीच आम्हाला त्रि-नाथांच्या भक्तीचा सहजसुंदर मार्ग दाखवला, सद्गुरु श्रीअनिरुद्धांनीच आमच्या जीवनात अंबज्ञता आणली, सद्गुरु श्रीअनिरुद्धांमुळेच आमच्या जीवनात आमचे नाथसंविध् सक्रिय आहे, आमच्या जीवनात स्वस्तिक्षेम आहे. सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनीच आम्हाला “सार्वभौम” असा भगवान श्रीत्रिविक्रमाचा मंत्रगजर दिला आणि या मंत्रगजराच्या फलश्रुतीच्या रूपात त्रिविक्रमाची १८ वचनेही दिली. हे सर्व केवळ सद्गुरु\n‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ वेबसाईट\nहरि ॐ सर्व श्रद्धावानांना कळवण्यास मला अत्यंत आनंद होत आहे की आज आपण ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ ची वेबसाईट लॉन्च करत आहोत. ही वेबसाईट हिंदी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध असेल. सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध वेळोवेळी रामनाम वहीतील जपांचे Count आपल्या श्रद्धावान मित्रांना श्रीहरिगुरुग्राम येथे सांगत असतात. आता हा Count या वेबसाईटवरही श्रद्धावानांना बघायला मिळेल. विशेष म्हणजे हा Live Count (त्या त्या वेळेचा) असेल. तसेच या वेबसाईटवर डिजीटल रामनाम वही\nनवरात्रीतील अंबज्ञ इष्टिका पूजन\n॥ हरि ॐ॥ २०१७ च्या अश्‍विन नवरात्रीपासून आपण परमपूज्य सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे ‘अंबज्ञ इष्टिके’चे पूजन करण्यास सुरुवात केली. खाली दिलेल्या पूजन विधीमध्ये परमपूज्य सद्गुरुंनी सांगितलेले बदल करून ते सर्व श्रद्धावानांपर्यंत पोहचवित आहोत. ह्यापुढे नवरात्रीत (चैत्र व अश्‍विन) त्याप्रमाणे पूजन करावे. प्रतिष्ठापना : १) अश्विन तसेच चैत्र नवरात्रीच्या प्रथम दिवशी एक इष्टिका ओल्या पंचाने, हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यावी. (रामनाम वहीच्या कागदापासून बनविलेली इष्टिका मिळाल्यास वरील कृती करण्याची आवश्यकता नाही. जर साधी\nस्वयंभगवान त्रिविक्रम मन्त्रगजर धुन\nहरि ॐ, कुछ ग्रुप्स में स्वयंभगवान त्रिव��क्रम का सार्वभौम मन्त्रगजर अलग धुन में पोस्ट किया गया है इस मन्त्रगजर को अलग धुन में गाने में कोई आपत्ति नहीं है; परन्तु श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्, श्रीत्रिविक्रम मठ, श्रीहरिगुरुग्राम, अन्य सभी श्री अनिरुद्ध उपासना केन्द्र और संस्था के सभी धार्मिक कार्यक्रम इनमें यह मन्त्रगजर मूल (Original) धुन में ही लिया जायेगा, इस बात को सभी श्रद्धावान ध्यान में रखें इस मन्त्रगजर को अलग धुन में गाने में कोई आपत्ति नहीं है; परन्तु श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्, श्रीत्रिविक्रम मठ, श्रीहरिगुरुग्राम, अन्य सभी श्री अनिरुद्ध उपासना केन्द्र और संस्था के सभी धार्मिक कार्यक्रम इनमें यह मन्त्रगजर मूल (Original) धुन में ही लिया जायेगा, इस बात को सभी श्रद्धावान ध्यान में रखें हरि ॐ, काही ग्रुप्समध्ये स्वयंभगवान\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nस्वयंभगवान श्रीत्रिविक्रम के सार्वभौम मंत्रगजर के कारण हमारे मन में भक्तिभाव चैतन्य सहजता से प्रवाहित होता है सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ने हमें इस गजर के ताल पर डोलने के लिए कहा है सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ने हमें इस गजर के ताल पर डोलने के लिए कहा है इस व्हिडियो में दिखायी देनेवाले इस बालक का सहज प्रतिसाद (Natural Reaction), यह उस मंत्रगजर के साथ डोलने का है इस व्हिडियो में दिखायी देनेवाले इस बालक का सहज प्रतिसाद (Natural Reaction), यह उस मंत्रगजर के साथ डोलने का है उसे डोलने के लिए कहा नहीं गया था उसे डोलने के लिए कहा नहीं गया था इसीसे यह स्पष्ट होता है कि बापू के कहेनुसार हर एक\nश्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ गणेशोत्सव २०१८\nहरि ॐ, श्री गणेश पूजन और स्थापना का आमंत्रण हर साल की तरह इस साल भी सद्‍गुरु श्रीअनिरुद्धजी के घर श्रीगणेशजी का आगमन होगा इस गणेशोत्सव में शामील होने का न्योता बापू परिवार की ओर से सब श्रद्धावानोंको गुरुवार दिनांक ०६ सितंबर २०१८ को श्रीहरिगुरुग्राम मे दिया गया है इस गणेशोत्सव में शामील होने का न्योता बापू परिवार की ओर से सब श्रद्धावानोंको गुरुवार दिनांक ०६ सितंबर २०१८ को श्रीहरिगुरुग्राम मे दिया गया है दर्शन का समय – गुरुवार – १३ सितंबर २०१८ – सवेरे ११:०० बजे से रात ०९:०० बजे तक शुक्रवार – १४\nत्रिविक्रम मठ स्थापना – पुणे व वडोदरा\nआई जगदंबा व सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपाशिर्वादाने, श्रावणी सोमवारच्या मंगल दिनी, म्हणजेच दिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजी, पुणे व वडोदरा येथे स्थापन होणार्‍या त्रिविक्रम मठासाठी शंख, ताम्हन, पीतांबर, तीर्थपात्र व तसबिरी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथून देण्यात आल्या. अत्यंत भक्तिमय, प्रसन्न व जल्लोषपूर्ण वातावरणात, संस्थेचे महाधर्मवर्मन डॉ. योगींद्रसिंह व डॉ. विशाखावीरा जोशी यांच्या हस्ते या आध्यात्मिक गोष्टी त्रिविक्रम मठासाठी श्रद्धावानांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ह्या सोहळ्यादरम्यान पुण्याहून सुमारे ६५ श्रद्धावान व वडोदरा येथून सुमारे\nपुणे एवं वडोदरा में त्रिविक्रम मठ की स्थापना\nहरि ॐ, माँ जगदंबा तथा सद्गुरु श्रीअनिरुद्धजी के कृपाशिर्वाद से गुरुवार दिनांक ६ सितम्बर २०१८ को पुणे एवं वडोदरा में त्रिविक्रम मठ की स्थापना की गयी स्थापना के समय की गयी प्रार्थना में, मंगलाचरण, श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र, श्रीरामरक्षा स्तोत्र, श्रीआदिमाता शुभंकरा स्तवनम्, त्रिविक्रम ध्यानमंत्र एवं त्रिविक्रम स्तोत्र, त्रिविक्रम के १८ वचन और त्रिविक्रम का सार्वभौम मंत्रगजर किया गया स्थापना के समय की गयी प्रार्थना में, मंगलाचरण, श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र, श्रीरामरक्षा स्तोत्र, श्रीआदिमाता शुभंकरा स्तवनम्, त्रिविक्रम ध्यानमंत्र एवं त्रिविक्रम स्तोत्र, त्रिविक्रम के १८ वचन और त्रिविक्रम का सार्वभौम मंत्रगजर किया गया उसके पश्चात् उपस्थित श्रद्धावानों ने ‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ को अनुभव करते हुए विभिन्न\nत्रिविक्रम मठ के लिए दी गई वस्तुओंकी तस्वीरें\nमाता जगदंबा और सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध के कृपाशीर्वाद से, आज श्रावणी सोमवार के मंगल दिन, यानी दिनांक ३ सितम्बर २०१८ को, पुणे तथा वडोदरा में स्थापित होनेवाले त्रिविक्रम मठों के लिए शंख, ताम्हन, पीतांबर, तीर्थपात्र एवं तसवीरें श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ में प्रदान की गयीं अत्यंत भक्तिमय, प्रसन्न और हर्षोल्लासपूर्ण वातावरण में, संस्था के महाधर्मवर्मन डॉ. योगींद्रसिंह तथा डॉ. विशाखावीरा जोशी के हाथों, ये आध्यात्मिक चीज़ें त्रिविक्रम मठ के लिए श्रद्धावानों को सुपुर्द\n‘न्हाऊ तुझिया प्रेमे – २’ बाबत सूचना\nसद्गुरु श्री अनिरुद्धांवरील श्रद्धावानांच्या प्रेमातून अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ श्रद्धावानांनी त्यांच्या भक्तिरचनांमधून सद्गुरु श्री अनिरुद्धांचे गुणसंकीर्तन केले आहे. ह्यातील निवडक भक्तिरचनांचा सत्संग करावा ही संकल्पना त्रिनाथांच्या कृपेने २०१३ साली प्रत्यक्षात आली, ती ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ या अनिरुद्ध प्रेमयात्रेच्या स्वरूपात. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ह्या अनिरुद्ध-प्रेमाच्या वर्षावात चिंब न्हाऊन श्रद्धावान भक्तांची मने शान्ती, तृप्ती, समाधान आणि आनन्दाने काठोकाठ भरली. पण त्याचबरोबर ‘भावभक्तीची शिरापुरी कितीही खा सदा अपुरी\nत्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)\nदत्तगुरुकृपे मी सर्वसमर्थ तत्पर श्रद्धावानास देईन सदैव आधार ॥ मी तुम्हांसी सहाय्य करीन निश्‍चित श्रद्धावानास देईन सदैव आधार ॥ मी तुम्हांसी सहाय्य करीन निश्‍चित मात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात ॥ धरू नका जराही संशय याबाबत मात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात ॥ धरू नका जराही संशय याबाबत न होऊ देईन तुमचा मी घात ॥ प्रेमळ भक्ताचिया जीवनात न होऊ देईन तुमचा मी घात ॥ प्रेमळ भक्ताचिया जीवनात नाही मी पापे शोधीत बसत ॥ माझिया एका दृष्टिपातात नाही मी पापे शोधीत बसत ॥ माझिया एका दृष्टिपातात भक्त होईल पापरहित ॥ माझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्‍वास भक्त होईल पापरहित ॥ माझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्‍वास त्याच्या चुका दुरुस्त करीन खास ॥ तैसेचि माझ्या भक्तां जो देई त्रास\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\nदैनिक प्रत्यक्ष में इस्रायल पर प्रकाशित हो रही सिरीज़\nअनुचित विचारांना रोखा (Stop unwanted thoughts)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2018-11-15T06:36:58Z", "digest": "sha1:EOUMO5Z4DA3BDIWU6LOAEEJI6ZD7EASS", "length": 7336, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोनम-आनंदच्या लग्नाची पुन्हा चर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसोनम-आनंदच्या लग्नाची पुन्हा चर्चा\nबॉलीवुड अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद अहूजा यांच्या लग्नाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगत आहेत. मात्र, याबाबत दोघांनी कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. पण सोनम-आनंद यावर्षी मे महिन्यात लग्नबंधनात अडकण्याची शक्‍यता आहे.\nसोनम भारतात नव्हे तर परदेशात जाऊन लग्नगाठ बांधणार असल्याचे समजते. यासाठी तिने स्वित्झर्लंड शहराची निवड केली आहे. या शाही विवाहसोहळ्य���चे पाहुण्यांना आमंत्रण देण्याची जबाबदारी खुद्द सोनमचे वडील अनिल कपूर यांनी स्वीकारली आहे. संगीत, मेंदीचा कार्यक्रम आणि पारंपरिक पद्धतीने सर्व विधी करून सोनम-आनंदचा विवाह होणार आहे.\nया सोहळ्यास नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थिती लावणार आहेत. कपूर कुटुंबियांनी लग्नासाठी ठिकाण शोधण्यास तब्बल तीन महिने घालविल्याचे समजते. सोनम या खास दिवशी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेल्या आउटफिटला पसंती देईल, असे बोलले जात आहे.\nहा सोहळा 11 आणि 12 मे रोजी दोन दिवस रंगणार असल्याचे समजते. याच दरम्यान कान्स चित्रपट महोत्सव असल्याने त्यात सोनम नक्‍कीच सहभागी होणार आहे. कारण सोनम 7 वर्षांपासून लॉरेलची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइरफानचा आजार नेमका काय आहे\nNext articleमहापालिकेने नेमलेले खासगी सल्लागार रद्द करा\n“मिशन मंगल’मध्ये सोनाक्षी सिन्हा \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\nनवाजुद्दीनही अडकला “मी टू’च्या जाळ्यात\nकश्‍मीरा परदेशीचे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण\nसुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत\nअकाली दलाच्या आमदाराकडून शाहरुखविरोधात फौजदारी खटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bhairavi-burud-from-nashik-win-miss-global-asia-title-in-jamaica-1552728/", "date_download": "2018-11-15T06:32:16Z", "digest": "sha1:UHPN4TUT5SNVTRSISGIF2BBK4CPFF2CC", "length": 11369, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhairavi Burud from nashik win Miss Global Asia title in Jamaica | नाशिकची भैरवी बुरड ‘मिस ग्लोबल एशिया’ | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nनाशिकची भैरवी बुरड ‘मिस ग्लोबल एशिया’\nनाशिकची भैरवी बुरड ‘मिस ग्लोबल एशिया’\nभैरवी बुरड (२०) हिने याच स्पर्धेतंर्गत ‘मिस ग्लोबल एशिया २०१७’ होण्याचा मान मिळविला आहे.\nजमैका येथे आयोजित ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत पहिल्या १० क्रमांकांमध्ये स्थान मिळविणाऱ्या नाशिकच्या भैरवी बुरड (२०) हिने याच स्पर्धेतंर्गत ‘मिस ग्लोबल एशिया २०१७’ होण्याचा मान मिळविला आहे.\nभैरवी ही बी.वाय.के. महाविद्यालयात तृतीय वर्षांत आहे. मध्यमवर्गीय कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेल्या भैरवीने ऑगस्टमध्ये दिल्ली येथे झालेल्या ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल इंडिया २०१७’ या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे तिला ‘ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.\nअलीकडेच जमैकामध्ये झालेल्या ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत भैरवीने पहिल्या १० जणींमध्ये येण्याचा मान मिळविला. तसेच याच स्पर्धेत ती ‘मिस ग्लोबल एशिया २०१७’ची मानकरी ठरली. भैरवीला नृत्याचीही आवड असून तिने आतापर्यंत नृत्याच्या विविध स्थानिक स्पर्धामध्ये बक्षिसे मिळविली आहेत.\nआई-वडिलांचे प्रोत्साहन, आप्तांच्या शुभेच्छा व आत्मविश्वास यामुळे या स्पर्धेत यश मिळवू शकल्याची भावना भैरवीने व्यक्त केली आहे. भविष्यात ‘मिस इंडिया’चा किताब पटकावत ‘मिस वर्ल्ड’ किंवा ‘मिस युनिव्हर्स’ होण्याचा मनोदयही तिने व्यक्त केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/Laila-Majnu-s-Mazar-fills-a-lovers-fair-in-jaipur/", "date_download": "2018-11-15T07:10:05Z", "digest": "sha1:MGFRPOFX3M2ZYW64YXUPL4UIQG5B66DM", "length": 6265, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " लैला-मजनूच्या ‘मजार’वर भरतो प्रेमिकांचा मेळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › लैला-मजनूच्या ‘मजार’वर भरतो प्रेमिकांचा मेळा\nलैला-मजनूच्या ‘मजार’वर भरतो प्रेमिकांचा मेळा\nहीर-रांझा, रोमियो-ज्युलिएट आणि लैला-मजनू या प्रेमकथा कित्येक शतके उलटली तरी आजही अजरामर आहेत. राजस्थानच्या तप्‍त वाळवंटात फुलेली मात्र शोकांतिकाच ठरलेली लैला-मजनूची कहाणी आजही अशीच ताजी आहे. हे प्रेमी जिवंतपणी भेटू शकले नसले, तरी त्यांची ‘मजार’ मात्र प्रेमीयुगलांचे ‘तीर्थस्थान’ बनले आहे. श्रीगंगानर जिल्ह्यातील बिजौर येथे लैला-मजनूच्या ‘मजार’वर ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेमीयुगलांची जत्रा भरते.\nया मजारवर येऊन प्रेमीयुगुल जन्मोजन्मी साथ देण्याची शपथ घेतात आणि आपली साथ कायम राहावी, यासाठी ‘मन्‍नतों के धागे’ही बांधतात. येथून पाकिस्तानची सीमा अवघ्या 10 किलोमीटरवर आहे. त्यामुळे पाकमधील अनेक प्रेमीयुगलेही येथे येत असतात. व्हॅलेंटाईन डेशिवाय इतर दिवशीही येथे प्रेमीयुगले येतात. त्याशिवाय जून महिन्यात दोन दिवसांचा उरूसदेखील असतो. विशेष म्हणजे, आंतरजातीय विवाह करणार्‍या जोड्या येथे जास्त प्रमाणात येतात. सगळ्या जाती-धर्माच्या जोड्या या मजारवर येतात. येथे येणार्‍या जोड्यांना कधीही वियोगाचे दु:ख येत नाही, अशीही भावना आहे.\nसातव्या शतकातील ही प्रेमकथा आहे. हे दोघे पाकिस्तानातील होते, असे मानले जाते. एका अरबपती शाहचा कैस ऊर्फ मजनू हा मुलगा होता, तर लैला ही गरीब घराण्यातील होती. दोघांची प्रेमकथा फुलत असताना लैलाच्या भावाने मजनूचा खून केला, अशी एक कथा आहे. प्रेम समाजाला मान्य नसल्याने दोघांनी आत्महत्या केली, असेही मानले जाते. तर दोघेही घरातून पळून राजस्थानात आले. मात्र, तहान-भुकेने त्यांचा मृत्यू झाल्याचे काहीजण सांगतात.\nकोई पथर से ना मारे...\n‘लैला-मजून’च्या कथेवर 1976 साली चित्रपटही आला होता. त्यात मजनूची भूमिका ऋषी कपूरने, तर लैलाची रंजिताने केली होती. ‘कोई पथर से ना मारे मेरे दिवाने को...’, ‘इस रेशमी पाजेब कि झंकार के सदके’ अशी गाणी आजही श्रवणीय आहेत.\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trimbakeshwartrust.com/hindi/akhadas.php", "date_download": "2018-11-15T06:01:43Z", "digest": "sha1:SGRKKV6PZH65HDLQQC3LTCZBYPOHVYAK", "length": 1999, "nlines": 38, "source_domain": "trimbakeshwartrust.com", "title": "Shri Trimbakeshwar Devasthan Trust, Trimbakeshwar, Nashik", "raw_content": "\nवैष्णव पंथीय आखाडे, नाशिक\nश्री. निर्मोही अनी आखाडा\nश्री. निर्वाणी अनी आखाडा\nश्री. दिगंबर अनी आखाडा\nशैव पंथीय आखाडे, त्र्यंबकेश्वर\nश्री. शंभु पंच दशनाम जुना आखाडा\nश्री. शंभु पंच दशनाम आवाहन आखाडा\nश्री. तपोनिधी निरंजनी आखाडा\nश्री. तपोनिधी आनंद आखाडा\nश्री. पंचायती आखाडा महानिर्वाणी\nश्री. पंचायती आठल आखाडा\nश्री. बडा उदासिन आखाडा निर्वाण\nश्री. नया उदासिन आखाडा निर्वाण\nश्री. पंचायती निर्मल आखाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Aurangabad/MAL-Abdul-Sattar-celebrates-Diwali-with-tribal-community-in-sillod-aurangabad/", "date_download": "2018-11-15T05:51:56Z", "digest": "sha1:FFALVKUMYGH3LAEYEJQGNINNHTTTBE7N", "length": 6109, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " आ. अब्दुल सत्तार यांनी आदिवासी समाजासोबत साजरी केली दिवाळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › आ. अब्दुल सत्तार यांनी आदिवासी समाजासोबत साजरी केली दिवाळी\nआ. अब्दुल सत्तार यांनी आदिवासी समाजासोबत साजरी केली दिवाळी\nदरवर्षीप्रमाणे आ.अब्दुल सत्तार यांनी यंदाच्याही दिवाळीचा आनंद आदिवासी समाजासोबत साजरा केला असून, शहरातील इंदिरानगर परिसरातील स्मशानजोगी, वैदू, वडार, घिसाडी व शिकलकर समाजाच्या बांधवांना दिवाळी निमित्त धान्य व साखरेची गोडभेट देत नागरिकांच्या विविध विकास कामांना सुरवात करून या भागांतील लोकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. सिल्लोड शहरातील आदिवासी समाजातील विविध जातींचे वास्तव्य असलेल्या इंदिरा नगर परिसरातील यंदाच्या दिवाळीवर मोठ्या प्रमाणात दुष्काळाची गडद छाया दिसू��� येत होती. यंदाच्या दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जवळपास पूर्ण दिवस आदिवासी समाजातील लोकांसोबत आ. सत्तार यानी दिवाळीचा आनंद साजरा केला.\nउपस्थित आदिवासी समाजाच्या भगिनींना त्यांनी आपल्या मुलां मुलींना शाळेत पाठविण्याचे आवाहन करीत आपले आरोग्य निरोगी राहावे म्हणून घर परिसरातील स्वच्छता ठेवण्याचा विशेष आग्रह केला. उपस्थितांना दिवाळीच्या निमित्ताने परिसरातील दोन पूल व अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ लगेच करून व परिसरात जून पासून शाळा सुरू करण्याचे आश्वासन देऊन दिवाळीची एक आगळीवेगळी भेट इंदिरानगरच्या नागरिकांना दिली. या वेळी त्यांचा सोबत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देविदास लोखंडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक रऊफ बागवान, शेख मोहसीन, विठ्ठल सपकाळ, रईस मुजावर, राजू गौर, मोहमद इसाक, अमित आरके, सतीश ताठे, मनोज झवर, मतीन देशमुख, शेख बाबर, संजय आरके, राजू बागवान, सुनील दुधे, राजरत्न निकम, कुणाल सहारे, सलीम हुसेन, संजय मुरकुटे, शांतीलाल अग्रवाल, मोहमद हनिफ, अकील देशमुख, मनोहर आरके, जगन्नाथ कुदळ, रवी आरके, ए एम पठाण, बारकू आरके, फहिम पठाण, आदींची उपस्थिती होती.\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nप्रजासत्ताक दिनी ट्रम्‍पऐवजी येणार दुसरा पाहुणा\nINDvAUS टी-20: विक्रमासाठी रोहित-विराट यांच्यात स्पर्धा\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumba-stock-market-boom-on-36-268-new-record/", "date_download": "2018-11-15T06:25:46Z", "digest": "sha1:GR3FDQPXJYJ2I3HXI6KP3466IZ65BS3Z", "length": 4479, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निर्देशांकाचा नवा विक्रम; निफ्टीही ११ हजारच्या पुढे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › निर्देशांकाचा नवा विक्रम; निफ्टीही ११ हजारच्या पुढे\nनिर्देशांकाचा नवा विक्रम; निफ्टीही ११ हजारच्या पुढे\nमुंबई शेअर बाजारात मंगळवारी झालेली ३६ हजार अंशांची ऐतिहासिक नोंद मोडीत काढत बुधवारी सेन्सेक्सने ३६ हजार २६८.१९ अंकांची पातळी गाठली. तर र���ष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टी देखील ११ हजार ११०.१० अंकांवर पोहोचला. आज बाजाराची सुरुवात संथगतीने झाली. मात्र, बँकिंग, आयटी, एफएमसीजी, फार्मा आणि रियल्टी इंडेक्सच्या शेअर खरेदीनंतर बाजाराने उसळी घेतली.\nदरम्‍यान, मंगळवारी पहिल्‍यांदाच सेन्सेक्‍सने ३६ हजारांचा टप्पा गाठला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ११ हजारांची विक्रमी पातळी पहिल्यांदाच गाठली. मंगळवारी सकाळी व्यवहार सुरू होताच एकाच मिनिटात निफ्टीने विक्रमी टप्पा गाठला होता. पाठोपाठ निर्देशांकानेही 36 हजार पार केले. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, माहिती-तंत्रज्ञान आणि औषध उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमुळे निर्देशांकाने ऐतिहासिक टप्पा पार केला. निर्देशांक 341.97 अंशांच्या वाढीसह 36 हजार 129 वर, तर निफ्टी 117.50 अंशांच्या वाढीसह 11 हजार 083.70 वर बंद झाला. फक्त सहा दिवसांत निर्देशांकाने 35 ते 36 हजारांचा टप्पा पार केला आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-establishment-of-an-International-sports-complex-in-wai/", "date_download": "2018-11-15T06:46:04Z", "digest": "sha1:NMP5JGNMXXCWSFDH6ZMQX657IYT6VIQ5", "length": 6313, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वाईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार\nवाईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार\nवाई तालुक्यात ऑलिंम्पिक दर्जाचे खेळाडू घडत असताना त्यांना सरावासाठी वाईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल नाही. भविष्यात वाई तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी केले.\nवाई तालुका शिवछत्रपती क्रीडा संस्थेच्यावतीने आयोजित वाई तालुक्यातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, विजयसिंह नायकवडी, नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, संस्थेचे पदाधिकारी पै.विलास देशमुख, प्रा. समीर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमांढरदेवीसारख्या ग्रामीण भागातून कालिदास हिरवे, जनाबाई हिरवे या खेळाडूंनी अ‍ॅथलेटीक्समध्ये वाईचे नाव गाजवले. एकता शिर्के हिने तर धनुर्विद्येसारख्या खेळात स्वतःकडे चांगले शिवधनुष्य नसताना प्राविण्य मिळवून शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराला गवसणी घातली. कबड्डीत स्नेहल साळुंखेने दैदिप्यमान यश संपादन केले तर आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डींग खेळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे सामर्थ्य डॉ. संजय मोरे यांनी सिद्ध केले. या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल हवे आहे, असेही आ. पाटील म्हणाले.\nयावेळी शशिकांत पिसाळ, विजयसिंह नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. पसरणीची धनुर्विद्येत एकता शिर्के, कबड्डीमध्ये वरखडवाडीची स्नेहल साळुंखे, बॉडी बिल्डींगमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणारे संजय मोरे यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. वाई तालुका शिवछत्रपती क्रीडा संस्थेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास वाई तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/people-favorite-festival/", "date_download": "2018-11-15T06:48:49Z", "digest": "sha1:A3UW3LOISD25ZUOLB5BL3JPHTUU2FFHX", "length": 13003, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकांना भावणारा मेळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लोकांना भावणारा मेळा\nनिरपेक्ष व्रत म्हणून अखंडपणे चालवली जाणारी वारी म्हणजे निष्काम कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण. वारी ही संकल्पनाच पूर्णपणे वेगळी ‘पांडुरंग हे दैवत, चंद्रभागा तीर्थ तर पंढरी हे क्षेत्र’ या पलीकडे वारकर्‍यांना काहीही शिरोधार्य नाही. वारीचे ठिकाण, वेळ, तिथी सर्व पूर्वनियोजित असते. चंद्रभागेचे स्नान, श्री विठ्ठलाचे दर्शन, हरिनामाचा जप, एवढेच काय विधी ‘पांडुरंग हे दैवत, चंद्रभागा तीर्थ तर पंढरी हे क्षेत्र’ या पलीकडे वारकर्‍यांना काहीही शिरोधार्य नाही. वारीचे ठिकाण, वेळ, तिथी सर्व पूर्वनियोजित असते. चंद्रभागेचे स्नान, श्री विठ्ठलाचे दर्शन, हरिनामाचा जप, एवढेच काय विधी संपूर्ण भारतातील अठरापगड जातींचे सर्व स्तरातील सर्व वयांचे लोक एकत्र आलेले कोठे पहावयाचे असतील तर ते या पंढरीच्या वारीतच \nवारीची परंपरा माऊलींच्याही पूर्वीपासून चालत आली आहे. श्री माऊलींचे पणजोबा श्रीत्र्यंबकपंत आदी सर्व संतांची मांदियाळी त्यांच्या काळात पांडुरंगाची वारी करत असे. किंबहुना ज्या भागवत धर्माची मुहूर्तमेढ संतांनी रोवली त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांचे एकत्र भेटण्याचे ठिकाण व समय म्हणजे पंढरीची आषाढ शुद्ध एकादशीची वारी, असेच म्हणावे लागेल.आजच्या पालखी सोहळ्याची परंपरा श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव तपोनिधी श्री नारायण महाराज देहूकर यांनी इ.स. 1665 साली सुरू केली. तुकोबारायांच्या पादूका श्री देहू क्षेत्रावरून पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीत येऊन श्री माऊलींच्या पादूकांसमवेत पंढरीस घेऊन जाण्याची परंपरा सुरू झाली. तपोनिधी श्री नारायण महाराज देहूकर यांनीच वारी सोहळ्यात आणि सांप्रदायात ज्ञानोबा-तुकाराम या भजनाची प्रथा सुरु केली. हा ऐश्‍वर्यपूर्ण पालखी सोहळा इ.स. 1685 पासून 1830 पर्यंत एकत्रितपणे सुरु राहिला. त्यानंतर पुढे देहूकर मोरे यांच्या सांगण्यावरुन थोर भागवदभक्‍त व पूर्वाश्रमीचे श्रीमंत शिंदे सरकार यांचे पदरी सरदार असणारे परंतू नंतर विरक्‍त होऊन आळंदीस वास्तव्यास असलेले श्री गुरु हैबतबाबा यांनी 1831 पासून श्री माऊलींच्या पादूकांची स्वतंत्र आषाढ वारी सुरू केली. आज जो पालखी सोहळा आपणास दिसतो, त्याचे हे विशेष स्वरुप श्रीगुरु हैबतबाबा यांनीच सिद्ध केले.\nसातारा जिल्ह्यातील आरफळ हे श्री गुरु हैबतबाबांचे मूळ गाव. पुढे ग्वालेहरच्या शिंदे सरकारांच्या दरबारात हैबतबाबांनी सरदार म्ह��ून मोठा लौकिक प्राप्त केला. त्यानंतर गावाची भेट घडावी या हेतूने लवाजमा व संपत्ती बरोबर घेऊन ते गावी निघाले. मात्र, सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये भिल्लांनी त्यांची सर्व संपत्ती हरण करुन त्यांना बरोबरच्या लोकांसह गुहेमध्ये कोंडून घातले. श्री ज्ञानोबारायांचे निस्सीम भक्‍त असणार्‍या हैबतबाबांनी अहोरात्र चिंतन आणि हरिपाठाचा घोष सुरु केला. योगायोगाने एकविसाव्या दिवशी भिल्ल नायकाची पत्नी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्या आनंदप्रित्यर्थ भिल्ल नायकाने गुहेवरील शिळा दूर केली. तेव्हा हैबतबाबा व अन्य लोक अन्नपाण्याअभावी निश्‍चेष्ठ पडल्याचे त्याला दिसले. त्या स्थितीतही हैबतबाबांच्या मुखातून हरिपाठाचे अभंग उमटत होते. हे पाहून भिल्ल नायकाने हैबतबाबांची पूर्ण शुश्रृषा करुन संपत्तीसह त्यांची मुक्‍तता केली. श्री ज्ञानोबारायांच्या कृपाप्रसादामुळे आपला जणू पूनर्जन्म झाला. या भावनेने हैबतबाबा आरफळला न जाता थेट आळंदीला आले व अखेरपर्यंत ते श्री माऊलींच्या सेवेत मग्न राहिले. रात्रभर माऊलींच्या समाधीसमोर उभे राहून भजन करण्याचा परिपाठ त्यांनी अखंड जपला. पुढे पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणून हैबतबाबा यांनी श्रीमंत शिंदे सरकार यांच्या दरबारी सरदार असलेले श्रीमंत अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे, हत्ती, तंबू वगैरे नैवेद्याची व्यवस्था, जरीपटका आदी सरंजाम घेतला. त्यातील हत्ती वगळता बाकी सारा सरंजाम आजतागायत सुरु आहे. हैबतबाबा यांचे मूळ पिंड सरदार घराण्याचे असल्याने त्यांनी वारी सुरू करताना संपूर्ण सोहळ्याला लष्कराच्या तुकडीसारखे शिस्तबद्ध स्वरुप दिले. त्यांना सहकार्य वासकर, सुभानजी शेडगे, खंडोजीबाबा वाडीकर, आजरेकर प्रभूतींचे होते. म्हणून आजही या दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहेत. आजही वारी सोहळ्यातील शिस्त, नियम, चालण्याचा क्रम भजनाची पद्धत इतर प्रथा, निर्णय घेण्याची पद्धत हैबतबाबा यांनी इ.स. 1831 पासून ज्या प्रकारे सुरु केली तशीच पाळली जाते.\nहैबतबाबा यांनी सुरु केलेला हा सोहळा आज त्यांच्या प्रतिनिधींकरवी होतो. त्यांच्या प्रतिनिधींना अतीव आदराने ‘मालक’ असे संबोधले जाते. माऊलींचा जरीपटका, घोडेस्वार आणि अश्‍व श्रीमंत शितोळे सरकार सेवा म्हणून रुजू करतात. ही सेवा 1831 पासून अखंड सुरु आहे. चोपदार हे पद सोहळा सुरु करण्याच्या आधीपासून विद्यमान आहे. माऊलींच्या चोपदारपदाचा मान रंधवे कुटुंबांकडे आहे. सोहळ्यावर नियंत्रण ठेवणे, रिंगण लावणे, समाजआरतीच्यावेळी दिंडीतील लोकांच्या तक्रारींची नोंद घेणे, आदी जबाबदार्‍या चोपदारांकडे असतात. सध्या बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, उद्धव चोपदार, रामभाऊ चोपदार हे हा मान परंपरेनुसार चालवत आहेत. माऊलींच्या पादुकांना वारा घालण्याचा मान वाल्हे येथील मांडके कुटुंबांकडे आहे. वारकर्‍यांना सूचना देण्यासाठी वाजविण्यात येणार्‍या कर्ण्याचा मान आळंदी येथील वाघमारे कुटुंबाकडे आहे.\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pmps-revenue-began-grow-again-16911", "date_download": "2018-11-15T06:51:53Z", "digest": "sha1:DUHP3DDOCH6V3VE2AJKF2ZH2SGS76M4N", "length": 13160, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "PMP's revenue began to grow again पीएमपीचे उत्पन्न पुन्हा वाढू लागले | eSakal", "raw_content": "\nपीएमपीचे उत्पन्न पुन्हा वाढू लागले\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nपुणे - केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यावर पीएमपीचे दैनंदिन निव्वळ तिकीट विक्रीतून घटलेले उत्पन्न आता वाढू लागले आहे. येत्या दोन-चार दिवसांत पीएमपीचे उत्पन्न नेहमीची सरासरी गाठेल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.\nपुणे - केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यावर पीएमपीचे दैनंदिन निव्वळ तिकीट विक्रीतून घटलेले उत्पन्न आता वाढू लागले आहे. येत्या दोन-चार दिवसांत पीएमपीचे उत्पन्न नेहमीची सरासरी गाठेल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.\nपुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दैनंदिन तिकीट विक्रीतून पीएमपीला दररोज 1 कोटी 20 ते 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर रोजी घेतला. त्यानंतर लगेचच पुढील चार-पाच दिवसांत या उत्पन्नात सुमारे 20 लाखांची घट होऊन ते एक कोटी पाच लाख रुपयांवर आले होते. त्यातच दीपावलीच्या सुटीनंतर अनेक चालक-वाहक रजेवर गेल्यामुळे 1500 ऐवजी सुमारे 1100 मार्गावर होत्या. मात्र, आता सुट्या संपवून ते पुन्हा कामावर रुजू होऊ लागले आहेत. परिणामी सध्या 1450 बस मार्गावर आहेत. तसेच नव्या नोटांचा चलन पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होऊ लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून पीएमपीचे उत्पन्न वाढले आहे. सध्या सुमारे एक कोटी 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक विभागाचे प्रमुख व मुख्य व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.\n100, 50 आणि 20 रुपयांच्या नोटा बाजारपेठेत उपलब्ध होऊ लागल्याचे गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे पीएमपीचे दैनंदिन सरासरी उत्पन्न पुन्हा जमा होऊ लागले आहे. चलन पुरवठा सुरळीत झाला, तर येत्या दोन-चार दिवसांत पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न पूर्ववत होऊ शकते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सुटे पैसे घेऊनच प्रवास करावा, या प्रशासनाच्या आवाहनाला प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nरॉकेलसाठी आता हमीपत्र बंधनकारक\nपुणे - गॅस सिलिंडरची जोडणी नसलेल्या कुटुंबानाच रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील कोणाच्याही नावावर गॅस जोडणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/7453-salman-khan-movie-bharat-teaser-released", "date_download": "2018-11-15T05:56:06Z", "digest": "sha1:4U6SPPCPUIZTPX5U3DRK2DC6EOXQ3N6W", "length": 5541, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सलमान खानच्या 'भारत' सिनेमाचा टीझर प्रदर्शित... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसलमान खानच्या 'भारत' सिनेमाचा टीझर प्रदर्शित...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआगामी आणि बहुचर्चीत सलमान खानचा 'भारत' सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. या सिनेमाच्या पहिल्या लूकचा ४९ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.\nया व्हिडीओला सलमान खान याने आवाज दिला असून त्याच्या या डायलॉगने या सिनेमाची उत्सुकता आणखी ताणली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे.\nहे झळकणार या सिनेमात -\nसलमानसोबतच तबू, कतरिना कैफ, दिशा पटनी, सुनील ग्रोव्हर दिसणार आहे.\nमात्र, प्रियंका चोप्राने या सिनेमाला दिला नकार\nअनुष्काच्या ‘परी’चा टिझर लाँच\nअरबाज फसला मॅच फिक्संगमध्ये, पोलिसांनी पाठवले समन्स\nअॅथलिट दिशा भारत मध्ये जिमनास्टच्या भूमिकेत...\nखिलाडी कुमार ठरला सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रेटी - फोर्ब्स\nपडद्यावर पुन्हा झळकणार कतरिना आणि सलमानची जोडी...\nमुंबईकरांवर आता 'हे' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/maratha-kranti-morcha-nanded-lathi-charge-ashok-chavan-house-297096.html", "date_download": "2018-11-15T06:02:43Z", "digest": "sha1:YGZ5QSFFXPIHGYRBLEMJ6FWCW762RHXZ", "length": 7856, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - Maratha Morcha Andolan: नांदेडमध्ये पोलिसांनी केला लाठीचार्ज–News18 Lokmat", "raw_content": "\nMaratha Morcha Andolan: नांदेडमध्ये पोलिसांनी केला लाठीचार्ज\nअशोक चव्हाणाच्या घराकडे जाणारे तीनही रस्ते पोलिसांनी केले बंद\nनांदेड, २४ जुलैः नांदेड येथील अशोक चव्हाण यांच्या घराकडे जाणारे तीनही रस्ते पोलिसांनी बंद केले असून, संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलन अधिक हिंसक झाले असून राज्यभर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. दरम्यान, बीड- औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्ता रोको केले आहे. या सर्वात मात्र प्रवाशांचे हाल होत आहेत. नांदेड येथेही मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण आले आहे. आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात ४ ते ५ आंदोलक जखमी झाले. यात महिलांचाही समावेश आहे. नांदेड येथील राज कॉर्नरवर तणाव वाढत चालला आहे.मराठा मोर्चा आंदोलनाकडे आतापर्यंतचे सर्वात शिस्तबद्ध आंदोलन म्हणून पाहिले जात होते. मात्र आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमधून मुंबई, पुणे, सातारा, सोलापूरला वगळण्यात आल्याचे वृत्त आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती मूक मोर्च्यात ‘एक मराठा लाख मराठा’ अशी साद घालत रस्त्यावर उतरला होता. मराठवाड्यात सकल मराठा मोर्चाच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी काकासाहेब शिंदे (वय २८) या तरुणाने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे पुलावरील गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. त्यामुळे गंगापूर तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली.दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीनही जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झालाय. कोल्हापूरमध्ये आजपासून मराठा समाजाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर शहरातली अनेक दुकानं व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद केली असून, एसटीची सेवा ही तुरळक प्रमाणामध्ये सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सात एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले आहेत. दरम्यान, सकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nसकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंदची हाक\nपुन्हा एका मराठा कार्यकर्त्याने नदीत टाकली उडी, गंभीर जखमीVIDEO : मराठा कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्कीमराठा मोर्चातील काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर\nहे वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/on-ram-kadam-statement-all-maharashtra-is-angry-303897.html", "date_download": "2018-11-15T06:14:44Z", "digest": "sha1:WYWQCXUC3SDHTGYXKQCE6RJEYXROICIV", "length": 13429, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राम कदमांविरोधात राज्यभर संतापाची लाट", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईक��ांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nराम कदमांविरोधात राज्यभर संतापाची लाट\nभाजपनं आधी राम कदम जे बोलले त्याची सीडी पाहिली जाणार त्यानंतर योग्य तो निर्णय घेणार असल्याचे समजते\nपुणे, ०६ सप्टेंबर- राम कदम यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यभरात महिलांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी कदमांविरोधात जोडेमार आंदोलन केले. यात राम कदम यांच्या प्रतीकात्मक फोटोला बांगड्या भरण्यात आल्या तर अनेक ठिकाणी त्यांचे पुतले जाळण्यात आले. सातारा, जळगाव, धुळे या ठिकाणी सर्वात जास्त आंदोलनं करण्यात आली.\nया सर्व प्रकारात भाजपनं आधी राम कदम जे बोलले त्याची सीडी पाहिली जाणार त्यानंतर ते योग्य तो निर्णय घेणार असल्याचे समजते. पुण्यात राम कदम यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यास सांगितले. तर नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.\nमुलीला प्रपोज केलंय, पण ती नाही म्हणते. मदत हवी असेल तर मला फोन करा. तुमचे आईवडील पोरगी पसंत आहे म्हणाले,तर काय करणार मी तिला पळवून तुमच्याकडे आणणार, असे वक्तव्य कदमांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचाच सर्वत्र विरोध होत आहे. राम कदमाचं नाव राम बदलून रावण ठेवा अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली\nभारतातल्या सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केल्याचा दावा करणाऱ्या राम कदमांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाईसाठी कदमांनी सातव्या थरापर्यंत पोहोचलेल्या गोविंदाला खाली उतरायला भाग पाडलं. गोविंदांचा अपमान झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दहीहंडीचं आयोजन गोविंदा पथकासाठी की अजून कोणासाठी असा सवाल उपस्थितीत होत आहे.\nराम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद: पाहा हा VIDEO\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/hyderabad-twin-blasts-case/", "date_download": "2018-11-15T06:04:28Z", "digest": "sha1:PRZVEV76L5YS2YQDXDDONTFGHXJ3JXFV", "length": 8273, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Hyderabad Twin Blasts Case- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वा��ांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n2007 हैदराबाद बाॅम्बस्फोट प्रकरणी दोघांना फाशी तर एकाला जन्मठेप\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/04/usolapr.html", "date_download": "2018-11-15T07:16:49Z", "digest": "sha1:TZB5KL6MTNSYJIUHC6CWETHIFMFTG7DM", "length": 3531, "nlines": 44, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: उत्तर सोलापूर तालुका नकाशा मानचित्र", "raw_content": "\nउत्तर सोलापूर तालुका नकाशा मानचित्र\nउत्तर सोलापूर तालुका नकाशा मानचित्र\nअक्कलकोट तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nउत्तर सोलापूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nकरमाळा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nदक्षिण सोलापूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nपंढरपूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nबार्शी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमंगळवेढा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमाढा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमाळशिरस तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमोहोळ तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nसांगोला तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-satara-news-home-generation-organisation-102621", "date_download": "2018-11-15T07:07:12Z", "digest": "sha1:XUGMPFKKOR3JNPLDJJISCNNS5NVNYLCC", "length": 14811, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news satara news home generation organisation गृहनिर्माण संस्था अवसायानात निघणार | eSakal", "raw_content": "\nगृहनिर्माण संस्था अवसायानात निघणार\nमंगळवार, 13 मार्च 2018\nसातारा - सहकार विभागाने संधी देऊनही सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनी लेखापरीक्षण��कडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लेखापरीक्षण (ऑडिट) न केलेल्या सुमारे २२४ गृहनिर्माण संस्थांना अवसायानात काढण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यात सातारा तालुक्‍यातील सर्वाधिक २०० संस्था आहेत.\nसातारा - सहकार विभागाने संधी देऊनही सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनी लेखापरीक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लेखापरीक्षण (ऑडिट) न केलेल्या सुमारे २२४ गृहनिर्माण संस्थांना अवसायानात काढण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यात सातारा तालुक्‍यातील सर्वाधिक २०० संस्था आहेत.\nजिल्ह्यात तीन हजार सहकारी संस्था आहेत. त्यापैकी ८० टक्के संस्थांचे लेखापरीक्षण झाल्याचे उपनिबंधक कार्यालयातून सांगितले जात आहे. उर्वरित २० टक्‍क्‍यांमध्ये गृहनिर्माण संस्थांचा समावेश असल्याचे दिसते. जिल्ह्यात एकूण ९८८ गृहनिर्माण संस्था आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात ३८८, तर शहरी भागात ६०० संस्था आहेत. या संस्थांना लेखापरीक्षण करून घेण्याची सूचना सहकार विभागाने केली होती. पण, सहकार विभागाने दिलेल्या या संधीकडे अनेक संस्थांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा दुर्लक्ष करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना तालुका निबंधकांनी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यात ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष केलेल्या संस्था अवसायानात काढण्यात येणार आहेत, असे म्हटले आहे.\nजिल्ह्यातील सातारा, वाई, फलटण आणि कऱ्हाड तालुक्‍यांत गृहनिर्माण संस्थांची संख्या जास्त आहे. त्यापैकी साताऱ्यात २००, वाईत पाच, कऱ्हाड- १६, फलटण- तीन अशा एकूण २२४ संस्थांचे लेखापरीक्षण झालेले नाही. गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार विभागाने मानवी अभिहस्तांतरणाची प्रक्रिया राबविली. त्यानंतर अनेक गृहनिर्माण संस्थांनी नोंदणी व ऑडिट करून घेतले. पण, त्यानंतर ऑडिट करण्याकडे काही संस्थांनी दुर्लक्ष केले आहे.\nत्यामध्ये सर्वाधिक संस्था सातारा तालुक्‍यातील आहेत. त्यापाठोपाठ कऱ्हाडमधील संस्थांचा नंबर लागतो. आता ऑडिटकडे दुर्लक्ष करणाऱ्या या संस्थांना अवसायानात काढण्याच्या नोटिसा सहकार विभागाने बजावण्यास सुरवात केली आहे.\nसातारा तालुक्‍यात एकूण ९२२ सहकारी संस्था असून त्यापैकी ७२२ संस्थांनी लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. हे प्रमाण एकूण संख्येच्या ७८ टक्केच आहे. उर्वरित २०० संस्थांमध्ये बहुतांश सर्व संस्था या गृहनिर���माण संस्थाच आहेत.\n(कंसात लेखापरीक्षण झालेल्यांची संख्या)\nसातारा : ३७१ (१७१)\nकऱ्हाड : ८१ (६५)\nवाई : २३ (१८)\nफलटण : ०८ (०५)\n(आकडे संदर्भ : उपनिबंधक कार्यालय)\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nनागपूर - राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/demand-farmers-starts-agitation-104013", "date_download": "2018-11-15T07:17:35Z", "digest": "sha1:NPKGTOOTXZYFYKAWK2UWY7V3TETA6K7L", "length": 11956, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "For demand of farmers starts agitation जळगाव - शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन | eSakal", "raw_content": "\nजळगाव - शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन\nसोमवार, 19 मार्च 2018\nजळगाव : स्वामिनाथन आयोगात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा म्हणजे दीडपट हमीभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, दुधाला पन्नास रुपये लिटरचा भाव द्यावा, संपूर्ण वीजबिले माफ करावे यासह विविध मागण्यासाठी आज शेतकरी सुकाणू समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले.\nजळगाव : स्वामिनाथन आयोगात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा म्हणजे दीडपट हमीभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, दुधाला पन्नास रुपये लिटरचा भाव द्यावा, संपूर्ण वीजबिले माफ करावे यासह विविध मागण्यासाठी आज शेतकरी सुकाणू समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले.\nवरील मागण्यांची पूर्तता न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा समितीने दिला आहे. वरील मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले.\nसुकाणू समितीचे सचिन धांडे, प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, कल्पिता पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार, अतुल चौधरी, सुधाकर पाटील, खुशाल चव्हाण, वासुदेव पवार, किरण वाघ, दिलीप सपकाळे, आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच दरम्यान अन्नत्याग आंदोलन झाले.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे - बबनराव तायवाडे\nनागपूर - मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\n‘सिंहगड’च�� ९६ प्राध्यापक पुन्हा सेवेत\nपुणे - सिंहगड एज्युकेशन सोसायटीने, सेवेतून काढलेल्या ९६ प्राध्यापकांना पुन्हा सेवेत घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसेच या प्राध्यापकांना...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-koshagar-office-106565", "date_download": "2018-11-15T06:55:41Z", "digest": "sha1:JLXOZ3BSALVTMJ3SZB6NECUTCNDM46HD", "length": 12762, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon koshagar office कोशागार'कडून एका दिवसात तब्बल 220 बिलांना मंजुरी | eSakal", "raw_content": "\nकोशागार'कडून एका दिवसात तब्बल 220 बिलांना मंजुरी\nशनिवार, 31 मार्च 2018\nजळगाव ः \"मार्च एन्ड'मुळे सर्वच उद्योजक, व्यापारी, शासकीय कार्यालयांमध्ये व्यवहार पूर्णत्वाकडे धावपळ सुरू आहे. शासकीय निधी कोणत्याही क्षणी मंजूर होऊन खात्यावर जमा होईल, या आशेने आज जिल्हा कोशागार कार्यालय आज सुटीच्या दिवशीही सुरूच होते. आज तब्बल 220 बिलांना मंजुरी देण्यात आली.\nजळगाव ः \"मार्च एन्ड'मुळे सर्वच उद्योजक, व्यापारी, शासकीय कार्यालयांमध्ये व्यवहार पूर्णत्वाकडे धावपळ सुरू आहे. शासकीय निधी कोणत्याही क्षणी मंजूर होऊन खात्यावर जमा होईल, या आशेने आज जिल्हा कोशागार कार्यालय आज सुटीच्या दिवशीही सुरूच होते. आज तब्बल 220 बिलांना मंजुरी देण्यात आली.\nशासकीय निधी खर्च करण्याची मुदत 31 मार्च असते. त्याआत तो खर्च व्हावा लागतो, अन्यथा शासनाकडे जमा करावा लागतो. यामुळे आपल्याला मंजूर निधी 30 मार्चपर्यंत खर्च करण्यावर सर्वच शासकीय कार्यालये भर देतात. अनेकांकडे निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही. तो मार्च अखेरच्या दिवसांत येतो. तेव्हा संबंधित बिले कोशागार कार्यालयाद्वारे मंजूर निधीतून बिले अदा केली जातात. ती बिले संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली जातात.\nप्राप्त निधी अन बिलांचा ताळमेळ\nकोशागार कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनातर्फे आज दोन- तीन महिन्यांतून संबंधित विभागांसाठी निधी दिला जातो. ती बिले संबंधितांना दिल्यानंतर मार्चअखेर अतिशय कमी विभागांचा निधी अडकलेला असतो. तो शेवटच्या दिवसात येतो. यामुळे आलेला निधी व कोशागार कार्यालयात आलेली बिले यांचा ताळमेळ बसवून बिले अदा केली जातात.\nआर्थिक वर्षाचा उद्या (31 मार्च) अखेरचा दिवस असल्याने उद्या मध्यरात्रीपर्यंत कोशागार कार्यालये सुरू असतील.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nअमरावती - राज्यातील नव्वद टक्के जिनिंग बंद आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना भाव अधिक असला; तरी स्थानिक पातळीवर लाभ नाही. कापसाला भाव अधिक असला...\nअपहरणाच्या गुन्ह्यातील सहा जणांना ‘मोका’\nपुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भाग��तच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekventure.blogspot.com/2013/04/blog-post_18.html", "date_download": "2018-11-15T06:01:59Z", "digest": "sha1:FJGXB3HKP4A6PQVCKUNVF4Q6PB7TXL3S", "length": 11724, "nlines": 114, "source_domain": "trekventure.blogspot.com", "title": "माझी मुशाफिरी... A trekker's photodiary by Sandip Wadaskar: कोलाबा(कुलाबा) अलिबाग …", "raw_content": "\nशनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच\nसमुद्रामधल्या गडांचे कुतूहल नेहमीच आपल्याला असते . असाच एक समुद्रातला गड म्हणजे कोलाबा(कुलाबा).\nअलिबाग च्या समुद्र किनाऱ्या वरून दृष्टीस पडणारा किल्ला. समुद्रकिनाऱ्यापासून साधारण १ - २ किमी अंतरावर समुद्रात आहे.\nसकाळी भरती च्या वेळी किल्ल्यावर जायचं असल्यास बोट शिवाय पर्याय नाही .\nकिल्ल्यावर जाण्याआधी आम्ही समुद्राचा आनंद लुटण्याचे ठरवले :)\nसमुद्रात मनसोक्त डुंबून झाल्यावर ओहोटी च्या वेळी आम्ही किल्ल्यावर जायचे ठरवले … तेव्हा ओहोटी मुळे\nचालत जाणे शक्य होते .\nइसवी सन १६८० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधल्याचे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या बोटींवर हल्ला करण्यासाठी या किल्ल्याच्या मुख्यत्वे उपयोग होत असे.\nकालांतराने हा किल्ला कान्होजी आन्ग्रेंच्या ताब्यात आला. काही काळ त्यांच्या परिवाराच्या ताब्यात राहिल्यानंतर किल्ल्यावर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते.\nता��्या पाण्याची विहीर या किल्ल्यामध्ये अजून आहे . काही स्थानिक लोकांनी तिथे लोकांना जेवण उपलब्ध व्हावे म्हणून स्वयंपाका ची व्यवस्था केली आहे . त्यासाठी सुद्धा हे लोक विहिरीचे पाणी वापरतात.\nकिल्ल्यावर बरीच मंदिरे आहेत ,भवानी आई मंदिर, पद्मावती मंदिर , महादेव मंदिर, गुलाबी मंदिर , बोपदेव मंदिर , त्यातील मुख्यत्वे सिद्धीविनायकचे मंदिर सुंदर आहे .\n अजून अनेक monuments या किल्ल्यावर आहेत , आंग्रे वाडा , नानीबाई आंग्रे चा वाडा (कान्होजी आंग्रेंच्या विधवा), तळघर , मुख्य कार्यालये , इत्यादी \nकिल्ल्ल्यावरून दिसणारे दृश्य :\nसध्या किल्ल्याच्या डागडुजी ची जबाबदारी Archaelogical Survey of India (ASI) घेत आहेत त्यामुळे प्रवेश फी भरावी लागते :) त्यातल्या त्यात भारतीयांसाठी कमी आहे (५ रु) …परकीय नागरिकांसाठी फी (१०० रु)\nपण हे मानावे लागेल कि किल्ला बर्यापिकी सुस्थितीत आहे …\nपरत येताना घोडागाडी करायचे ठरवले …. परत किनार्यावर येउन बसलो तेव्हा सूर्यास्त होत होता … वाह काय सुंदर दिसत होते दृश्य\nवडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) 18 April 2013 at 22:01\n(click her for previous part)मुल्हेर ची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारख...\nब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या \"12 जुन 2015\" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ ज...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nअंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात\nपुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे गेल्या आठवड्यातच अंधार...\n घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओ...\nवनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा\nकोयना (शिवसागर) जलाशय All the photos and content © Sandip Wadaskar कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीन...\nसध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गे...\nलोकप्रभा : १२ जुन २०१५\nलोकप्रभा : १९ डिसेंबर २०१४\nलोकप्रभा : २ म��� २०१४\nलोकप्रभा : २५ डिसेंबर २०१५\nलोकप्रभा : ४ सप्टेंबर २०१५\nहरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - कोंकण कडा\nशांत सुंदर सज्जनगड …\nहरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - एक आव्हान\nकुंडली - कामशेत - कोंडेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-15T06:06:24Z", "digest": "sha1:2ZRDJDUOVF5WYB2PMW4SFSZZ2646PP64", "length": 14997, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवसेनेची निःसंदिग्ध भूमिका कधी? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिवसेनेची निःसंदिग्ध भूमिका कधी\nतेलगू देशमच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तेव्हा शिवसेनेच्या प्रवक्‍त्यांनी “त्यांनी आमच्यापासून स्फूर्ती घेतली,’ अशी बढाई मारली. पण सेना “जैसे थे’च आहे. तेलगू देशमने मोदी सरकारवर अविश्‍वास ठराव आणला तेव्हा मात्र शिवसेनेने नेहमीप्रमाणे घूमजाव केले. “हा ठराव आणणे अपरिपक्‍वपणाचे आहे. त्याने काही साध्य होणार नाही’, अशी प्रतिक्रिया दिली आणि तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, शिवसेनेने आता तरी काही ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.\n“आपला पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर यापुढे युती करणार नाही; लोकसभा-विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणेच लढविणार,’ असे शिवसेनेने यापूर्वीच जाहीर केले आहे. तरीही शिवसेनेचे मंत्री केंद्र व राज्य सरकारात सत्तेची पदे बिनदिक्कत उपभोगत आहेत. दुसरीकडे “तेलगू देसम’चे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी इशारा दिला; नी लगेच केंद्र सरकारमधील दोन मंत्र्यांनी राजीनामेही देऊन टाकले. पाठोपाठ नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधून बाहेर पडण्याची घोषणाही करून टाकली. दोन प्रादेशिक पक्षांच्या कार्यपद्धतीतील हा फरक शिवसेना गेली दोन-तीन वर्षे पंतप्रधान मोदी व भाजपवर टीकेचा ऊठसूठ भडिमार करीत आहे, राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची भाषा करीत आहे. सेनेचे मंत्री “राजीनामे खिशात ठेवूनच हिंडतो’, असे सांगतात. पण प्रत्यक्षात तोंड वाजवण्याखेरीज काहीच होताना दिसत नाही. तिकडे तेलगू देसमने प्रत्यक्ष कृतीही करून टाकली.\nलोकसभेतील संख्याबळ पाहता मोदी सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाचा कोणताच धोका नाही. त्यामुळे या ठरावाने विरोधक एकजुटी व्यतिरिक्त काही साध्य होणार नाही, हे खरे आहे. पण भूमिके��ील सातत्य न राखण्याची परिपक्वता शिवसेनेने याही वेळी दाखविली नाही, असेच म्हणावे लागेल. “स्वबळावर लढण्याची आणि भाजपाशी युती न करण्याची घोषणा करायची, पण सरकारमधील मंत्रिपदे मात्र उपभोगायची, सरकारवर – त्याच्या प्रमुखांवर तोंडसुख घ्यायचे आणि सरकारात रहायचेही,’ असा डबलरोल शिवसेना किती दिवस करणार आहे यातून त्यांना काय साधायचे आहे यातून त्यांना काय साधायचे आहे पण शेवटी या “डबल रोल’चा काही ना काही फटका शिवसेनेला बसणार, एवढे निश्‍चित. शिवसेनेला काही केले तरी सत्तेचा मोह सुटत नाही, असा संदेश या “तळ्यात-मळ्यात’च्या भूमिकेतून जातो.\nआगामी लोकसभा व विधानसभा स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केल्यावर तरी सेना सत्तेतून बाहेर पडेल व आपला स्वाभिमानी बाणा दाखवेल, असे वाटले होते, परंतु आजपर्यंत तरी तसे झालेले नाही. पुढे होण्याची शक्‍यताही वाटत नाही. “भाजपबरोबर युती करणार नाही’, असा ठराव शिवसेनेने केला असला तरी आम्ही (म्हणजे सेना-भाजप) एकत्रच लढणार आहोत, असे भाजपचे काही ज्येष्ठ नेते ठामपणे सांगत आहेत. “आमचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार आहे’, असे खुद्द मुख्यमंत्री सांगताहेत. शिवाय अविश्‍वास ठरावाबद्दलची सेनेची तटस्थ भूमिका, यामुळे दोघांचा घरोबा भविष्यात चालूच राहणारच, या शक्‍यतेला पुष्टी मिळते.\nसन 2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना-भाजप युती संपुष्टात आली होती. त्यावेळी शिवसेना स्वबळावरच लढली होती. तरीही अनंत गीते यांना शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्यास सांगितले नाही, वा मोदी यांनीही त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला नाही. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही; पुढेही होणार नाही, असे जाहीर झाले. तरी शिवसेनेचे सर्व मंत्री पदावर सुखनैव बसून आहेत. याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा सर्व काही योजनाबद्धपणे चालू आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक सर्रास सुरू आहे, असेच म्हणावे लागते.\nशिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर पक्षात फूट पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कॉंग्रेसमधून मुक्‍त झालेले आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वळचणीला आलेले “स्वाभिमानी’ नारायण राणे हेही, “सेनेचे 25-26 आमदार आपल्या संपर्कात आहेत’, असे सांगत असतात. पक्षही फुटेल, सत्तेचीही उब जाणार असेल तर काय फायदा, असा विचार होत असेल आणि म्हणून “आत एक; बाहेर दुसरी’ भूमिका शिवसेना घेणार असेल तर ती त्यांच्या सांगितल्या जाणाऱ्या “बाण्या’शी विसंगत आहे.\nनिवडणुकीत युती नाही केली, पण निवडणुकीनंतर पुन्हा सहकार्य केले फारसे बिघडत नाही. तो पर्याय खुला असतो. परंतु आतासारखी दोन्ही डगरींवर हात ठेवणारी संदिग्ध भूमिका यात पक्षाचेच नुकसान आहे, असे वाटते. त्यापेक्षा एकच स्पष्ट, निःसंदिग्ध भूमिका घेऊन शिवसेनेने मतदारांना सामोरे जायला हवे. सरकारच्या बाजूने किंवा विरुद्ध अशी ठोस भूमिकाच पक्षाला न्याय मिळवून देईल. मतदारांना झुलवत ठेवण्यात वा द्विधा मनस्थितीत ठेवण्यातून काही साध्य होईल, असे वाटत नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसितेवाडी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद\nNext articleटेम्पो चालकास तीन महिने सक्‍तमजुरी\nकलंदर : निरुपयोगी मानव\nविविधा : दत्ता डावजेकर\nअर्थवेध : भारतीयांच्या प्रवासातील सकारात्मक बदल\nवस्तुस्थिती : कॉंग्रेसनेच अंबानींना दिली एक लाख कोटींची कंत्राटे\nअबाऊट टर्न : नेम चेंजर…\nज्ञानकल्लोळ : संस्मरणीय जन्मशताब्दी वर्ष…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/7/10/bhide-guruji-story", "date_download": "2018-11-15T07:11:33Z", "digest": "sha1:OZD6L3ECDNENDBDSYVNN5TX4J7TEFTDT", "length": 8247, "nlines": 27, "source_domain": "www.evivek.com", "title": "कालच्या पोस्ट विषयी...", "raw_content": "\nकाल सा. विवेकच्या वेबसाइटवर व फेसबुक पेजवर मी आदरणीय भिडे गुरुजींना लिहिलेले पत्र प्रकाशित झाले. ही पोस्ट लिहीपर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया त्यावर आल्या. त्या वाचल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधावासा वाटला, म्हणूनच हा लेखनप्रपंच.\nअनेकांनी कालच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना गुरुजींबद्दल माझ्या मनात गैरसमज आहे असं म्हंटल. माझ्या मनात भिडे गुरुजींबाबत आदर आहे, कारण ते हिंदू समाजाचे संघटन करत आहेत. युवा पिढीला शिव-शंभूंचा इतिहास सांगत देव, देश, धर्ममार्गाने नेत जातीपातीपलीकडचा समाज उभा करत आहेत. त्यांच्या या कामासाठी माझ्या मनात आदराचे स्थान आहे.\nप्रश्न मनू आणि मनुस्मृतीचा आहे. मनुस्मृती मध्ये जशा चांगल्या गोष्टी आहेत सांगितल जात तश्याचं असंख्य वाईट गोष्टी हि आहेत. त्यामुळे मनूला नाकारणारे असंख्य लोक आहेत, ते माझ्यासारखे बहुजन, वंचित, दलित, उपे���्षित गटातील आहेत. ते मनूला का नाकारतात हे कधीतरी समजून घ्यायला हवे की नको हे कधीतरी समजून घ्यायला हवे की नको काल मी लिहिले होते - मनूच्या कायद्याने ज्ञानेश्वरांना जातिबहिष्कृत केले, तुकोबाच्या गाथा बुडवल्या. आजही असे ज्ञानेश्वर, तुकाराम नाकारले जातात. आम्ही माणसे आहोत, आम्हाला माणसासारखे जगू द्या असे आमचे पूर्वज म्हणत होते. आजही आम्हाला पुन्हा तेच म्हणावे लागत असेल, आम्हाला व्यक्त होऊ द्या, माणसाच्या अंगभूत शक्तींना प्रकट करू द्या असे ओरडून सांगावे लागत आहे, समाजातील या संवेदना हिंदू समाजाचे संघटन करू पाहणारे लोक समजून घेणार आहेत का काल मी लिहिले होते - मनूच्या कायद्याने ज्ञानेश्वरांना जातिबहिष्कृत केले, तुकोबाच्या गाथा बुडवल्या. आजही असे ज्ञानेश्वर, तुकाराम नाकारले जातात. आम्ही माणसे आहोत, आम्हाला माणसासारखे जगू द्या असे आमचे पूर्वज म्हणत होते. आजही आम्हाला पुन्हा तेच म्हणावे लागत असेल, आम्हाला व्यक्त होऊ द्या, माणसाच्या अंगभूत शक्तींना प्रकट करू द्या असे ओरडून सांगावे लागत आहे, समाजातील या संवेदना हिंदू समाजाचे संघटन करू पाहणारे लोक समजून घेणार आहेत का भिडे गुरुजी हिंदू समाजासाठी काम करतात त्यांनी या संवेदना व तरुणांच्या भावना समजून घ्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. माझ्या सारखंचं अनेकांना वाटतं तर आम्ही मनूचे आणि मनुस्मृतीचे समर्थन कशासाठी करायचे भिडे गुरुजी हिंदू समाजासाठी काम करतात त्यांनी या संवेदना व तरुणांच्या भावना समजून घ्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. माझ्या सारखंचं अनेकांना वाटतं तर आम्ही मनूचे आणि मनुस्मृतीचे समर्थन कशासाठी करायचे असा असंख्य तरुणांच्या मनात प्रश्न आहे. मी फक्त खुलेपणाने बोललो एवढेच.\nज्यांना शतकानुशतके त्रास सहन करावा लागला आणि तरीही आज ते हिंदू समाजाचे घटक आहेत, त्यांची मानसिकता आणि वेदना कोण समजून घेणार अशा समाजघटकांचे मनोगत मी मांडले, पुढेही मांडत राहीन. कारण मला संपूर्ण हिंदू समाज समरसतेच्या सूत्रात बांधायचा आहे. सशक्त आणि एकरस राष्ट्र उभे करायचे आहे. त्यासाठी मी माझ्या व्यवहारात आणि मानसिकतेत बदल करायला सदैव तयार आहे.\nया प्रसंगी मला पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा एक उतारा इथे सांगावासा वाटतो. ते लिहितात, \"आम्ही भूतकाळातून प्रेरणा जरूर घेतो, परंतु त्या काळाशी जखडलेले नाही. ���र्तमानाचे भान आम्ही ठेवतो, परंतु आम्ही स्थितीवादी नाही. आणि भविष्याची सुंदर स्वप्ने आम्ही पाहतो, परंतु आम्ही स्वप्नाळू नाही. भूत, वर्तमान आणि भविष्य यांना व्यापून उरलेल्या भारतीय संस्कृतीचे आम्ही जागृत कर्मयोगी असे पूजक आहोत.\"\nमनू आणि मनुस्मृती कधीकाळी चांगली असेल, पण तो भूतकाळ झाला. आपला वर्तमानकाळ संविधान आहे. घटनात्मक राष्ट्रवाद प्रबळ करत आपल्याला समग्र हिंदू समाजाला चिरविजयी करायचे आहे. असे जर असेल, तर आज आपण कसे वागायला हवे कशाचा उच्चार आणि विचार करायला हवा कशाचा उच्चार आणि विचार करायला हवा मनूचा की राज्यघटनेचा घटनात्मक राष्ट्रवादातच हिंदूंचे उज्ज्वल भविष्य लपलेले आहे, हे लक्षात घेऊन आपणा सर्वांचा व्यवहार, उच्चार असायला हवा. त्यामुळे गुरुजींनी केलेला मनूचा उल्लेख कालसुसंगत नाही, हे माझे मत आहे आणि यापुढे ते कायम राहील.\nसंभाजीराव भिडे गुरुजी यांना खुले पत्र\nसंमेलनाध्यक्ष निवड की निवडणूक \n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/04/murtijapur.html", "date_download": "2018-11-15T07:14:15Z", "digest": "sha1:UMK62ZBWIHOHNHX4BYGD7YGXD5EUWSLQ", "length": 3001, "nlines": 40, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: मुर्तिजापूर तालुका नकाशा मानचित्र", "raw_content": "\nमुर्तिजापूर तालुका नकाशा मानचित्र\nमुर्तिजापूर तालुका नकाशा मानचित्र\nअकोट तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nअकोला तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nतेल्हारा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nपातूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nबार्शीटाकळी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nबाळापूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमुर्तिजापूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/District-Collector-s-PA-Missed-Call-Bothered/", "date_download": "2018-11-15T06:05:57Z", "digest": "sha1:7XPDPNEGP4UPCGUTEEDHQHR6PM4Y5QPT", "length": 5687, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हाधिकार्‍यांचे ‘पीए’ परेशान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › जिल्हाधिकार्‍यांचे ‘पीए’ परेशान\nजिल्ह्याचा कारभार हाकणार्‍या जिल्हाधिकार्‍यांच्या स्वीय सहाय्यकांना ‘मिस्ड कॉल’ देणार्‍या महाभागाने परेशान केले आहे. गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने ‘मिस्ड कॉल’ करत स्वीय सहाय्यकांना त्रास देण्यात येत आहे. याबाबत तक्रार करायला कोणी धजावत नसल्याने ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ खाण्याची वेळ स्वीय सहाय्यकांवर आली आहे.\nजिल्हाभरातील नागरिक तक्रारी, व्यथा मांडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे येत असतात. जिल्हाधिकार्‍यांनी आश्वासन दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दूरध्वनीवर संपर्क करत असतात. दूरध्वनीवरून त्यांना सर्व माहिती मिळते. अनेक वर्षांपासून ह्या पद्धतीचा वापर केला जातो. ही बाब स्वीय सहाय्यकांची नित्याचीच. मात्र गेल्या दीड महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दूरध्वनीवर येणार्‍या ‘मिस्ड कॉल्स’ने कर्मचारी परेशान झाले आहेत.\nएका मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनीवर ‘मिस्ड कॉल’ करण्यात येतो. स्वीय सहाय्यकांनी ‘मिस्ड कॉल’ आलेल्या क्रमांकावर पुन्हा कॉल केला असता, रिंग ऐकू येते. मात्र ‘मिस्ड कॉल’ करणारा ‘महाभाग’ फोन उचलत नाही, उचलला तरी काही बोलत नाही. मोबाईलवरील ‘ट्रू कॉलर’ अ‍ॅप्लिकेशनवर क्रमांक शोधला असता नाव येत नाही. त्यामुळे ‘मिस्ड कॉल’ करणार्‍याला ओळखायचे तरी कसे असा गहन प्रश्न स्वीय सहाय्यकांना पडला आहे.\nजिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयीन दूरध्वनीवर मोठ्या प्रमाणावर अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधींचे फोन येत असतात. अशावेळी अज्ञात व्यक्तीकडून सातत्याने ‘मिस्ड कॉल’ येत असल्याने महत्वाच्या कामात अडथळा होत आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यासच अशा प्रकारांना आळा बसणार आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/enquiry-of-artificial-lake/", "date_download": "2018-11-15T06:09:42Z", "digest": "sha1:PKGM6JBS3VGL5S3RUXK3VDYM36T6TMSU", "length": 7183, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तळ्यांवरील खर्चाचा हिशेब द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तळ्यांवरील खर्चाचा हिशेब द्या\nतळ्यांवरील खर्चाचा हिशेब द्या\nसातारा शहरात ठिकठिकाणी खोदलेल्या कृत्रिम तळ्यांवर झालेल्या संपूर्ण खर्चाचे तपशिल बांधकाम व लेखा विभागाकडून मागवण्यात आले आहेत. त्याबाबत नगर अभियंता व लेखापाल यांना नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि लावलेला खर्च याची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे.\nसातारा नगरपालिकेने गणेश मूर्ती विसर्जनासाठी यावर्षी दगडी शाळा (सदरबझार), हुतात्मा स्मारक (सुभाषचंद्र बोस चौक), कल्याणी शाळा परिसर (गोडोली) याठिकाणीही कृत्रिम तळी काढली. या कामासाठी यांत्रिक विभागाला 1 लाख 84 हजार दिले. जि.प.च्या प्रतापसिंह शेती शाळेच्या परिसरातही कृत्रिम तळे खोदण्यात आले. दोन टप्प्यात खोदलेल्या या तळ्याच्या दक्षिण बाजूसाठी 2 लाख 95 हजार 800 रुपये तर उत्तर बाजू खोदकामासाठी 2 लाख 99 हजार खर्च करण्यात आले. या कामावर 7 लाख 78 हजार 850 रुपये खर्च झाला असताना 32 लाखांची बिले निघाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी याकामाचा सर्व हिशेब सादर करण्याचे आदेश बांधकाम आणि लेखा विभागाला दिले आहेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे.\nदरम्यान, यांत्रिक विभागाला दिलेली संपूर्ण रक्‍कम खर्च झाली का याची चौकशी न करताच या विभागाला पुन्हा निधी देण्याचे प्रयोजन आहे. या तळ्यांच्या कामासाठी किती ठेकेदारांनी निविदा भरल्या, याची माहिती का दिली जात नाही याची चौकशी न करताच या विभागाला पुन्हा निधी देण्याचे प्रयोजन आहे. या तळ्यांच्या कामासाठी किती ठेकेदारांनी निविदा भरल्या, याची माहिती का दिली जात नाही जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) यांनी जानुबाई मजूर सहकारी संस्था, वनगळ (ता. सातारा) यांनाच हे काम देण्याचे का सुचवले जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) यांनी जानुबाई मजूर सहकारी संस्था, वनगळ (ता. सातारा) यांनाच हे काम देण्याचे का सुचवले याचेही कारण अस्पष्ट आहे. शेती शाळेजवळ खोदलेल्या तळ्यासाठी सुमारे 6 लाख खर्च होऊ शकतो का याचेही कारण अस्पष्ट आहे. शेती शाळेजवळ खोदलेल्या तळ्यासाठी सुमारे 6 लाख खर्च होऊ शकतो का याचा तांत्रिकद‍ृष्ट्या उलगडा झाला पाहिजे. लायनर कागद, बॅरागेटिंग करणे, क्रेन पुरवणे, लाईफगार्ड पुरवणे, विसर्जन पाट तयार करणे यावर 24 लाख खर्च कसा काय झाला याचा तांत्रिकद‍ृष्ट्या उलगडा झाला पाहिजे. लायनर कागद, बॅरागेटिंग करणे, क्रेन पुरवणे, लाईफगार्ड पुरवणे, विसर्जन पाट तयार करणे यावर 24 लाख खर्च कसा काय झाला याचे कोडे आहे. कृत्रिम तळ्यांच्या कामाचे अंदाजपत्रक 10 लाखाने फुगवायला लावणारा नगरसेवक कोण याचे कोडे आहे. कृत्रिम तळ्यांच्या कामाचे अंदाजपत्रक 10 लाखाने फुगवायला लावणारा नगरसेवक कोण याचीही चर्चा सुरू झाली आहे.\nतळ्यांवरील खर्चाचा हिशेब द्या\nवाईत शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न\nकराड : नामांकित कबड्डीपटूंच्या उपस्थितीत शोभायात्रा (व्हिडिओ)\nViral: ‘उदयनराजेच तुमचे आई आणि वडील’\nआठवीमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/major-kahn-three-young-martyrs-including-p-ranjan/", "date_download": "2018-11-15T07:16:27Z", "digest": "sha1:NJJ5CCOEEL2GO6C4G7YWDK3JUMX2BAFN", "length": 9088, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दहशद वादी हल्ल्यात मेजर के. पी. राणेंंसह तीन जवान शहीद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदहशद वादी हल्ल्यात मेजर के. पी. राणेंंसह तीन जवान शहीद\nटीम महाराष्ट्र देशा : जम्मू-काश्मीरच्या सीमे वरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते त्यावेळी भारतीय जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी दोन दहशद वाद्यांंचा खात्मा केला या, चकमकीवेळी भारताच्या चार जवानांना वीरमरण आले आहे. शहिदांमध्ये एक मेजर आणि तीन जवानांचा समावेश आहे. या क��रवाईनंतर नियंत्रण रेषेजवळील परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nसोमवारी रात्री उशिरा काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. याबाबतची माहिती मिळताच जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेदरम्यान, जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनीही मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता. यावेळी जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. मात्र, चार दहशतवादी फरार झाले आहेत.\nमीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांनी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर फायरिंग केली. फायरिंग करत ते भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. लष्कर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दहशतवादी घुसखोरी करत असतांना पाकिस्तानचे जवान त्यांना कव्हर फायरिंग देत घुसखोरी करण्य़ास मदत करत होते. हे दहशतवादी रात्री 1 वाजता घुसखोरीचा प्रयत्न करत होते. पाकिस्तानी जवानाकडून फायरिंग सुरु झाल्यानंतर भारतीय जवान अलर्ट झाले.\nश्रीनगर: हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांचा धुमाकूळ\nजसप्रीत बुमरा दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारं��\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pakistan-cricket/", "date_download": "2018-11-15T06:20:49Z", "digest": "sha1:2RWN3V3PK2AB4GKNXS7HF2CFCARTXKTL", "length": 7898, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाकिस्तानी क्रिकेतपटूची 'निकलपडी'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारताला नमवल्याने करोडोंची बक्षिस\nपारंपरिक प्रतिस्पर्धी भारताला नमवून चॅम्पियन्स ट्रॉफीचे पहिल्यांदाच विजेतेपद पटकाविणाऱ्या पाकिस्तानी संघाचे मायदेशात जल्लोषात स्वागत झाले आहे. या स्वागता बरोबरच आता त्यांच्यावर करोडोंच्या बक्षिसांचा वर्षावही होत आहे.\nचॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाची २० कोटींची रक्कम संघाला मिळाली आहे, आता पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रु. देण्याची घोषणा केली आहे. या संघाचा सरकारतर्फे जंगी सत्कारही करण्यात येणार आहे या खेळाडूंना त्यांच्या केंद्रीय करारांतर्गत २ कोटी ९० लाख रुपयेही मिळणार आहेत.\nत्याशिवाय, बोर्डाकडून प्रत्येक खेळाडूला १० लाखांचे इनामही देण्यात येईल. येथील बिल्डर रियाझ मलिक यांनीही प्रत्येक खेळाडूला १० लाख रु. व जमिनीचा तुकडा जाहीर केला आहे. मोठ्या प्रमाणात खेळाडूंवर जाहिरातींचा वर्षाव होणार आहे.\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहत आहे. तो अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग आज…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्य���ंना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/praniti-shinde-news/", "date_download": "2018-11-15T06:57:00Z", "digest": "sha1:7RIO22NQAUP7W4ZBNDIM6D23PCQXAWWG", "length": 7891, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुस्तकी ज्ञानाबरोबर कलेला द्या प्राधान्य : आ.प्रणिती शिंदे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुस्तकी ज्ञानाबरोबर कलेला द्या प्राधान्य : आ.प्रणिती शिंदे\nसोलापूर : केवळ पुस्तकी ज्ञानाला प्राधान्य नको, कलेलाही महत्त्व देणे आपले कर्तव्य आहे. पालकांनी मुलांच्या कला गुणांना महत्त्व द्यावे, सर्वच कलेला हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहिजे, सांस्कृतिक ज्ञानाची समृध्दीचे जतन होईल. तसेच कलेमुळे व्यक्तीला खऱ्या जीवनाचा अर्थ कळण्यास मदत होईल. कला ज्यांना अवगत आहे ते भाग्यवान आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.\nसोलापूर जिल्हा शैक्षणिक कला, शिक्षक संघातर्फे आयोजित जीवन गौरव पुरस्कार, आदर्श कला शिक्षक जिल्हा पुरस्कार आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रंगभरण स्पर्धेत विजेत्या ठरलेल्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह व प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन सत्कार केला. राज्यस्तरीय ऑन दी स्पॉट निसर्गचित्राचे परीक्षक म्हणून सुदर्शन देवरकोंडा, विराक्षी क्षीरसागर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक शांतप्पा काळे यांनी केले.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/samarth-sadguru-kisangiriababa-puniyatithi-festival/", "date_download": "2018-11-15T06:21:06Z", "digest": "sha1:C6RRNYZGKHXOF5QZGIRP52PUAVIS2OM4", "length": 7381, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "श्रीक्षेत्र देवगड येथे समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा पुण्यतिथी महोत्सव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nश्रीक्षेत्र देवगड येथे समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा पुण्यतिथी महोत्सव\nनेवासा: श्रीक्षेत्र देवगड याठिकाणी समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होत आहे. या किसनगिरीबाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र देवगड या ठिकाणी महाविष्णूयाग अखंड हरिनाम सप्ताह व तसेच श्री किसनगिरी विजय ग्रंथाचे पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.\nतसेच यावेळी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. यामध्ये तुकाराम महाराज सखारामपुरकर, नारायण महाराज सावखेडा, अरुनगिरी महाराज भामठांन, कैलासगिरी महाराज सावखेडा, दिनकर महाराज शेवगाव यांचे कीर्तन होणार आहे. आणि श्री ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर��यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Rs-11500-crore-scam-in-Punjab-National-Bank/", "date_download": "2018-11-15T06:09:21Z", "digest": "sha1:RCVKJN4WAUMIR2FTOIRPNPYXJDU4DAHQ", "length": 5502, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 500 कोटींचा घोटाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 500 कोटींचा घोटाळा\nपंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 500 कोटींचा घोटाळा\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nदेशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कॅण्डी शाखेत तब्बल 11 हजार 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. ठराविक खातेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदा व्यवहार झाल्याचे बँकेच्या लक्षात आले आणि त्यानंतर हा घोटाळा उघड झाला.\nया घोटाळ्यामुळे बँकेचा शेअर 10 टक्क्यांनी कोसळला. यासंबंधी बँकेने मुंबई स्टॉक एक्स्चेंजकडे तक्रार नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात पंजाब नॅशनल बँकेसह इतर 12 बँकांनी एक अब्ज डॉलर्सच्या विदेशी चलन व्यवहाराचे उल्‍लंघन केल्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतरचा हा दुसरा घोटाळा आहे.\nया घोटाळ्याचा बँकेच्या एकूण व्यवहारावर काय परिणाम होईल, हे सांगण्यास तपास यंत्रणांनी नकार दिला. तसे केल्यास इतर बँकांची बदनामी होऊन त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे सांगण्यात आले. याबाबत बोलताना एका बँकिंग तज्ज्ञाने सांगितले की, या व्यवहारासंबंधी आताच काही स्पष्टपणे सांगता येणार नाही. बँकांमध्ये काही तारण असेल, तर ही रक्‍कम वसूल होऊ शकेल.\nयाआधीही पंजाब नॅशनल बँकेत काही अनियमित व्यवहार झाले होते. त्यामध्ये देशातील श्रीमंत गणल्या गेलेल्या निरव मोदी या सराफाची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी 282 कोटींचा घोटाळा समोर आला होता; पण आताच्या घोटाळ्याची व्याप्ती फारच मोठी असल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 2017 मध्ये बँकेला 1 हजार 320 कोटींचा नफा झाला होता. हा घोटाळा या नफ्याच्या आठपट आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल ��ऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Satara/Traffic-jyam-in-Mahabaleshwar/", "date_download": "2018-11-15T07:06:19Z", "digest": "sha1:BV6YINUYJXNGPUX7MYBH4HB43Q4EJAEL", "length": 4057, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " दिवाळीत महाबळेश्वर मध्ये वाहतूक कोंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दिवाळीत महाबळेश्वर मध्ये वाहतूक कोंडी\nदिवाळीत महाबळेश्वर मध्ये वाहतूक कोंडी\nसलग दिवाळीच्या सुट्ट्यामुळे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पहिल्या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतूक यंत्रणा कोलमडून गेली आहे.\nप्रतापगड ते महाबळेश्वर पाचगणी रोड वर ८ ते १० किमी दुतर्फा वाहतूक कोंडीने रस्ते जाम झाले होते. त्यामुळे सुट्टीची मजा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. हातावर मोजण्या इतपत पोलिस हजारो पर्यटकांवर नियंत्रण ठेवत होते.\nदरवर्षी दिवाळीच्या ऐन हंगामात वाहतुक कोंडी नित्याची बाब झाली आहे. या हंगामात पुन्हा वाहतूक कोंडीचा प्रत्यय आला. दिवाळी सुट्टी हंगामापूर्वी अनेक बैठका होतात. मात्र त्याची अमंलबजावणी कोठेही होताना दिसत नसल्याने पर्यटकांना त्रास सहन करावा लागला.\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://rajanraje.com/2018/07/06/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-15T06:00:18Z", "digest": "sha1:G7QWJ675HKE5R3HKRZAH2V6L5IMNFZMW", "length": 7404, "nlines": 79, "source_domain": "rajanraje.com", "title": "विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”! – राजन राजे : अध्यक्ष, धर्मराज्य पक्ष", "raw_content": "\nराजन राजे : अध्यक्ष, धर्मराज्य पक्ष\nसर्वसामान्यांचं जीवन आणि पर्यावरण, हवं एवढ्यासाठीच राजकारण\nया दिवशी पोस्ट झाले जुलै 6, 2018 जुलै 10, 2018 राजन राजे द्वारा\nविश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”\nअवघं चराचर ‘अस्तित्व’ हेच, ‘ईश्वरतत्त्व’ मानणारी… सगळं जगच आपल्या प्रेमळ कवेत सामावून घेणारी विश्वगामी, विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”\n…. शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात एक असा महान संत होऊन गेला, ज्यानं मराठी-संस्कृतीचं हे लेणं, खालील शब्दात अतिशय प्रत्ययकारीरित्या अधोरेखित केलयं….\nसंत सावता माळीं चे हे उच्चारण, जणू संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’सारखाच एक ‘अमृतानुभव’ होय \nअवघा झाला माझा हरी\n….. राजन राजे Rajan Raje(अध्यक्षः धर्मराज्य पक्ष)\nकॅटेगरीजअध्यात्म,भाषा,संस्कृती टॅग्सधर्मराज्य पक्ष,भाषा,मराठी,मराठी माणूस,महाराष्ट्र,राजन राजे,संस्कृती\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमागील पोस्टमागील “रामशास्त्री प्रभुणे आणि जे. चेलमेश्वर… एका खणखणीत नाण्याच्या दोन बाजू \nपुढील पोस्टपुढील लोकशाहीच्या चार आधारस्तंभांच्या उभारणीत व अस्तित्वात पायाभूत स्वरुपात असणाऱ्या ‘निवडणूक-प्रक्रिये’त क्रांतिकारक सुधारणा करण्याच्या दृष्टीने, आजवर कुठलाही संसदेत-विधिमंडळात प्रभावी कायदा पारित झालेला नसतानाही…. आपल्या कार्यकक्षेत व अधिकारात, दीर्घकाळ प्रलंबित असणारे पाऊल, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग प्रमुख सर्वश्री. जे. एस. सहारिया उचलू पहातायत…. लक्षणांवर नव्हे; तर मूळ रोगाच्या आसाला भिडून उपचार करु पहाणाऱ्या या ‘धन्वंतरी’ला “धर्मराज्य पक्षा”चा सलाम \nतिला अखेरपर्यंत कळलंचं नाही की, मी असा काय अपराध केला होता\nआंदोलनं जगभरात कुठेही होवोत…. प्रत्येक आंदोलनातून कुठला न् कुठला ‘संदेश’ मिळत असतो… तर, कधि कुठला ‘धडा’ शिकायला मिळत असतो\n‘सुल्झर’चे राजन राजे आणि ‘सुरत’चे ��ावजी ढोलकिया…. दोघे मिळून आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांसाठी, जो चमत्कार करुन दाखवू शकतात, त्याचा अंशानेही कित्ता गिरवणं इतरांना का जमू नये\n…..तोपर्यंत, “एक गिधाडं आणि एक लहान मुलगी”, असंच काहीसं त्या फोटोविषयी सारे म्हणतं राहीले होते \n‘संत गोपालदास’, (वय वर्ष अवघं ३६ वर्षे) ऐन तारुण्यात गंगामातेसाठी प्राण अर्पण करायला सिद्ध झालेत…\nAtul Ashok Bankar च्यावर डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या…\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://trimbakeshwartrust.com/marathi/kumbhmela2015-16.php", "date_download": "2018-11-15T05:55:41Z", "digest": "sha1:OFHNNOF25AUJKKRQBYBMEQ7YVEZW7WER", "length": 11234, "nlines": 28, "source_domain": "trimbakeshwartrust.com", "title": "Shri Trimbakeshwar Devasthan Trust, Trimbakeshwar, Nashik", "raw_content": "\nभारतात कुंभपर्व चार ठिकाणी साजरे केले जातात. हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन व त्र्यंबकेश्वर, नाशिक. याविषयीची अख्यायिका अशी....देव व दानवांनी समुद्र मंथन केले. त्यावेळी त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा ते मिळविण्यासाठी देव व दानवांमध्ये युध्द सुरू झाले. इंद्राचा मुलगा जयंत अमृत कलश घेऊन पळू लागला. दानवांनी त्यांचा पाठलाग केला. या झटापटीत अमृत कलश पृथ्वीवर चार ठिकाणी ठेवला गेला. ज्या चार ठिकाणी अमृत कलश ठेवण्यात आला तीच ठिकाणे कुंभमेळयाची होत. या प्रसंगी अमृत कलशाचे फुटण्यापासून सूर्याने रक्षण केले. दैत्यांपासून गुरूने रक्षण केले. अमृत सुकू नये म्हणून चंद्राने काळजी घेतली. इंद्रपुत्र जयंताने स्वत:च अमृत पिऊ नये यासाठी पहारेदारी शनीने केली.\nसूर्य, चंद्र व बृहस्पती अमृत कलशाच्या रक्षणाचे वेळेस ज्या ज्या राशीमध्ये होते ती ती वेळ पुन्हा आली की त्या त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. याविषयी स्कंदपुराण, ब्रम्हपुराण व पद्मपुराण यांमध्ये माहिती दिली आहे. हरिद्वार, अलाहाबाद, किंवा उज्जैन याठिकाणी फक्त कुंभमेळा म्हटले जाते. परंतु ज्यावेळेस कुंभमेळा त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे भरतो त्यावेळेस गुरु, सूर्य व चंद्र ही तीनही ग्रह सिंह राशीत असतात म्हणून यास सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात. गुरू ने सिंह राशीत प्रवेश केल्यापासून सिंह राशी पार करेपर्यंतचा तेरा महिन्याचा कालावधी सिंहस्थ कुंभमेळा म्हणून ओळखला जातो. व ज्या वेळेस तिन्ही ग्रह सिंह राशीत असतात. त्यावेळेस अशी ग्रहस्थिती श्रावणी अमावास्या अर्थात पोळयाच्या दि��शी असते तो दिवस महापर्वणी म्हणून ओळखला जातो.\nसिहस्थ पर्वकाळात गोदावरीत स्नान करणे विशेष पुण्यकारक आहे. सिंहस्थ काळात गोदावरीत एक स्नान केल्याने साठ हजार वर्षे गंगेत स्नान केल्याचे पुण्य लाभते. नर्मदेच्या तीरावर तपाचे, कुरुक्षेत्रावर दानाचे व गंगेकाठी मरणाचे जे पुण्य असते ते सर्व गौतमी गंगेच्या स्नानाने मिळते. गंगा गोदावरीचे अवतरण माघ शुध्द दशमीला सिंहेचा गुरू असतांना झाले आहे. गौतमांना गोहत्येच्या पातकापासून मुक्ती दिल्या नंतर गंगा परत मुळस्थानी म्हणजे शंकराच्या जटेत निघून जात होती परंतु लोकांच्या कल्याणाकरिता तिने पृथ्वीवरच रहावे असे शंकरांनी सांगितले. लोकांचे पाप दूर करून मला मलिनता येईल तेव्हा मी काय करावे असे गोदावरीने विचारताच शंकरांनी सर्व नद्या तीर्थ सरोवरे व ऋषीमुनींना आज्ञा केली की सध्या सिंह राशीस गुरू आहे तोपर्यत तुम्ही सर्वांनी याठिकाणी वास करावा. त्याप्रमाणे सर्वांनी कबूल केले की सिंहेचा गुरू असेपर्यंत आम्ही सर्व येथे राहून रोज गोदावरीत स्नान करून त्र्यंबकराजाचे दर्शन पूजन करू. त्याप्रमाणे ती प्रथा आजही चालू आहे. सर्व साधू महात्मे पर्वणीचे दिवशी कुशावर्तावर स्नान केल्यानंतर श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शनास जात असतात. इतर तीन कुंभमेळयाचे ठिकाणी फक्त स्नाने केली जातात. परंतु येथे स्नानानंतर त्र्यंबकेश्वराचे दर्शनाची परंपरा आहे.\nआद्य शंकराचार्यांनी सर्व साधुंचे संगठन केले त्यानंतर एकुणच व्यवस्थेकरिता आखाडयांची स्थापना करण्यात आली. पुढे हिंदू धर्मावर मुसलमानांचे आक्रमण सुरु झाल्यावर त्यास प्रतिबंध करण्याकरिता सन्याशांनी शस्त्र हाती घेतले व ते नागा अवस्थेत विचरण करू लागले. आजही नागा संन्याशी त्र्यंबकेश्वरी पर्वणीच्या काळात शाही स्नानाकरिता कुशावर्तावर दिंगबर आखाडा, निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा इ. सात संन्याशांचे आखाडे तसेच बडा उदासी, व निर्मळ आखाडा याप्रमाणे सांधुचे आखाडे आहेत.\nपहाटे प्रथम नागा संन्याशांची शाही येते. त्यानंतर दुसरी शाही नागा संन्याशांचीच असते. नागा संन्याशी सकाळी सूर्योदयापूर्वी शाही स्नाने व दर्शन करुन आपापल्या आखाडयात परततात. सध्या बैरागी कुशावर्त तिर्थावर शाही स्नाना करिता येत नाहीत परंतु पूर्वी येत असत. त्याकरिता सकाळी ८ ते १० ची वेळ आजही राखून ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर बडा उदासी नंतर नवा उदासी हे स्नाने करतात. शेवटी निर्मळ आखाडा शाही स्नानाकरिता येतो. दुपारी बारा वाजेनंतर सर्व भाविकांना स्नानाची परवानगी दिली जाते. सिंहस्थ काळात कुशावर्त तिर्थावर स्नानाबरोबर श्राध्दाचे देखील विशेष महत्व आहे. प्रभु श्री. रामचंद्र वनवासात आले असता सिंहस्थ कालावधीत कश्यप ऋषींनी त्र्यंबकेश्वरी जाऊन राजा दशरथाचे श्राध्द करण्यास सांगितले असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. गंगेच्या उगमापासून नांदेड आब्जकतीर्थ तसेच शेवट राजमहेंद्री पर्यंत संपूर्ण गोदापात्रात स्नानाचे महत्व आहे. त्या त्या विभागातले लोक जवळच्या क्षेत्री जाऊन गोदास्नानाचे पुण्य पदरात पाडून घेत असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2016/12/flipbook2ganit.html", "date_download": "2018-11-15T07:14:46Z", "digest": "sha1:GBNUIIWUMPSENUQYKS2ZS6ZZ6IKAF4M6", "length": 2841, "nlines": 38, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: इयत्ता दुसरी गणित (मराठी माध्यम)", "raw_content": "\nइयत्ता दुसरी गणित (मराठी माध्यम)\nइयत्ता पहिली e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइयत्ता पहिली e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइयत्ता तिसरी e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइयत्ता तिसरी e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइयत्ता चौथी e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइयत्ता चौथी e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/31679", "date_download": "2018-11-15T06:59:54Z", "digest": "sha1:QSBNVBXMRDXQI2KXSGRK7M3M3ENLLVHB", "length": 36733, "nlines": 168, "source_domain": "www.maayboli.com", "title": "छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार...\nछत्रपति शिवरायांची ��लस्थाने ... ६. आरमार...\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने - १: कोशबल -\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने - २ : दुर्गम-दुर्ग\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने - ३. लष्करी व्यवस्था\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने - ४. युद्धतंत्र\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने - ५. परराष्ट्रीय धोरण\n\"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र... याकरीता आरमार अवश्यमेव करावे.\" अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री शिवछत्रपति महाराजांची दूरदृष्टि थक्क करून सोडते. इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवल आहे 'बरे झाले हा शिवाजी डोंगरी मूलखात जन्मला. जर हा सागरकिनारी जन्मता तर आमच काही खरे नव्हते.'\nमध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापार यांची खंडीत झालेली परंपरा सुरु केली ती शिवरायांनी. १६५७च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न त्यांनी केला तेंव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते. परकीयांचा कावा शिवरायांनी त्वरीत ओळखला होता. एका पत्रात ते म्हणतात,\"सावकारांमध्ये फिरंगी (पोर्तुगीझ), इंग्रज, फरांसीस (फ्रेंच), डिंगमारांदी (डच) टोपीकर हेहि सावकारी करितात. ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्याच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होतात्से हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाहीं यैसें काय घडो पाहाते) टोपीकर हेहि सावकारी करितात. ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्याच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होतात्से हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाहीं यैसें काय घडो पाहाते\" हिच दूरदृष्टी इतर सत्तांनी दाखवली असती तर इतिहास आज वेगळा असता.. खुद्द मराठ्यांच्या उत्तराधिकाऱ्यान्ना हे कितपत उमगले माहीत नाही. नाहीतर त्यांनीच मराठ्यांचे आरमार उध्वस्त केले नसते.\nकोकणात शिरून स्थावर व्हायची संधी राजे शोधत होते. ती संधी त्यांना १६५६ च्या जानेवारीमध्ये मिळाली. औरंगजेब बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. तिकडे विजापुरला अली आदिलशाह मरण पावला होता. योग्य संधीचे सोने करत राजांनी जावळी मारली. मोरेचा पाठल��ग करत थेट कोकणात उतरून रायरी काबीज केली. राजांसाठी कोकणद्वार खुले झाले. उत्तरकोकणचा आदिलशाही भूभाग विजापुरपासून जावळीमुळे विभागला गेला. आता राजे १६५७ मध्ये उत्तर कोकणात उतरले आणि त्यांनी कल्याण, भिवंडी आणि माहुली परिसर जिंकून घेतला. याशिवाय सुधागड़, सरसगड़, तळागड़, सुरगड़ हे किल्ले सुद्धा मराठ्यान्नी सहज जिंकून घेतले. या भागाची जमीनीकड्ची बाजू आधीपासूनच मराठ्यांच्या ताब्यात होती. आता गरज होती ती तिची पश्चिम म्हणजे सागरीबाजू संभाळण्याची. सिद्दीवर अंमल आणायचा असेल तर त्याच्या इतकेच बलवान आरमार हवे हे ओळखायला राजांना वेळ लागला नाही. तशी तयारी १६५७ पासून दुर्गाड़ी येथे सुरू झाली. विविध प्रकारच्या युद्धनौका बांधायला निष्णात तंत्रज्ञ आणि तसेच कुशल कारागीर लागणार म्हणून राजांनी पोर्तुगीझांकडे मदत मागितली. ते आधी तयार झाले मात्र नंतर हेच आरमार आपल्या अंगावर शेकेल ह्या भीतीने त्यांनी मदत करायला नकार दिला. पण म्हणून राजे थोडीच स्वस्थ बसणार होते. त्यांनी जहाज बांधणीचा उद्योग सुरूच ठेवला. राज्याचे एक नवे अंग सजू लागले.\n१६५९ पासून आरमाराचे काम अजून जोरात सुरु झाले. कोकण किनाऱ्यावर असलेले किल्ले ताब्यात घेणे आणि ते दुरुस्त करणे, नव्याने काही किल्ले बांधणे असे उपक्रम त्यांनी सुरु केले होते. जस-जशी मराठ्यांची आरमारी ताकद वाढू लागली तसे त्यांचे शत्रू अधिक हालचाली करू लागले. मराठ्यांना सिद्दीला पाण्यात मात देणे सोपे नव्हते कारण त्याच्यापाशी प्रबळ आरमार होते शिवाय तो म्हणेल तेंव्हा मुघल किंवा विजापूर त्याला मदत करील असत. अगदीच जीवावर आले तर तो मुंबईला माझगाव येथे इंग्रजांच्या आश्रयाला जाई. विशेष करून पावसाळ्यात त्याचे संपूर्ण आरमार मुंबई येथे सुरक्षितरित्या नांगरलेले असे.\n१६६० ते १६६४ या काळात सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग, रत्नदुर्ग आणि सर्वात मात्तबर असा 'शिवलंका सिंधुदुर्ग' असे जलदुर्ग बांधले गेले किंवा त्यांची पुर्नबांधणी केली गेली. (सिंधू नदी जिथे सागराला मिळते त्याला 'सिंधू सागर' असे नाव होते. म्हणून राजांनी ह्या जलदुर्गाला 'सिंधुदुर्ग' असे नाव ठेविले. आज मात्र त्याचे नाव अरबी समुद्र असे झालेले आहे.) कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी १६७८-७९ नंतर बांधले. मराठा आरमार ह्या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रात फिरे. शत्रूस जेरीस आणे आणि गरज पडल्यास माघार घेत जलदुर्गांच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबर राजांनी सागरी व्यापार सुरु केला. त्यासाठी मीठ वाहून नेणारी जहाजे बांधली. मुघलांशी राजकारण करून थेट मस्कतपर्यंत व्यापार सुरु केला. आता आरमार आणि व्यापार एकमेकांच्या जोडीने वाढू लागले. सुरक्षा असेल तर व्यापार वाढतो आणि व्यापारातून झालेल्या फायद्यामधून अधिक प्रबळ आरमार उभे करता येते.\nआधी कोकणच्या किनारपट्टीवर फेऱ्या मारणारे हे आरमार १६६५ मध्ये मालवण बंदरातून निघून बसनूर (सध्या कर्नाटक) येथे पोचले. पोर्तुगीझांशी झालेल्या तहामुळे आरमार गोव्याहून जाताना त्यांनी काहीच आडकाठी केली नाही. ही मोहीम भलतीच यशस्वी झाली. आदिलशहाची प्रचंड लुट मराठ्यांनी मारलीच त्याशिवाय आरमाराचा दबदबा सर्वत्र बसवण्यात त्यांना यश आले होते. खुद्द शिवरायांनी या सागरी मोहिमेचे नेतृत्व केले होते. १६६५ पर्यंत संपूर्ण कोकण मराठ्यांच्या ताब्यात आलेले होते. आदिलशहाची सत्ता उखडली गेली होती. नाही म्हणायला जंजिर्याच्या जोरावर दंडा-राजापुरी सिद्दी धरून होता. मुंबईमध्ये इंग्रज (इस्ट इंडिया कंपनी) अजून स्वतःचे बस्तान बसवत होते आणि गोव्याला पोर्तुगीझ आपली राजधानी राखून होते. शिवाय ठाणे - वसई भाग त्यांच्या ताब्यात होताच.\n१६६६ नंतर राजे मोठ्या प्रमाणात मुघलांशी लढण्यात व्यस्त होते. त्यांनी सिद्दीला जंजिरापुरते सीमित केले होते. सिद्दी मात्र कधी इंग्रज तर कधी पोर्तुगीझ यांची मदत घेऊन मराठ्यांना हानी पोचवायच्या मागे होता. त्याला सर्वात जास्त मदत करण्यात इंग्रजांना आनंद होत असे. अखेर राजांनी जंजिरेकर सिद्दी आणि मुंबईमधले इंग्रज यांच्या बरोबरमध्ये असणाऱ्या खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे काम सुरु केले. खुद्द शिवराय या बेटाची पाहणी करण्याकरता २००० फौज घेऊन इकडे आले होते. अर्थात सिद्दी आणि इंग्रज असे दोघांचेही धाबे दणाणले आणि त्यांनी ह्याला विरोध करत खांदेरीवर हल्ला चढवला. अर्थात तो परतवला गेला आणि मराठ्यांनी किल्ला बांधून पुर्ण केला. खांदेरीची संपूर्ण कहाणीच मोठी रोमांचकारी आहे. कुलाबा किल्ला बांधण्याचा आदेश तर शिवाजी महाराजांनी मृत्युच्या अवघे १२ दिवस आधी दिलेला आहे. हे दोन्ही किल्ले पुढे मराठा आरमाराच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरले. कुल���बा उर्फ अलिबाग किला तर आंग्रे काळात राजधानी बनला.\nमराठ्यांनी स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा 'वाऱ्यावीण प्रयोजन नाही' अश्या 'फरगात' (फ्रीगेट्स) न बनवता 'गुराबे' आणि 'गलबते' बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. ह्यासोबत तरांडे, तारू, शिबाड, मचवा, पगार, वाघोर, तिरकटी आणि पाल असे नौकांचे प्रकार आज्ञापत्रात आढळतात.\nगुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत.\nगलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.\nमराठ्यांची नवी जहाजे खाडीमधून आता खुल्या समुद्रात संचार करू लागली होती. गनीम समोर आल्यावर काय करावे कसे वागावे ह्याबाबत स्पष्ट निर्देश आरमाराला दिले गेले होते. भर समुद्रात गनीम समोर आला तर एकत्र येऊन कस्त करून त्याच्याशी झुंजायचे, मात्र वाऱ्याची दिशा आपल्या विरुद्ध दिशेने असल्यास, गलबत योग्य चालवता येत नसल्यास गानिमाशी गाठ न घालिता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे. राजे म्हणतात,\"तरांडीयास आणि लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपण राखून गनीम घ्यावा.\"\nबरेचदा चकवा म्हणून शत्रू तहाचे निशाण दाखवतो आणि हरलो असे दाखवतो तेंव्हा लगेचच उडी घालून त्याच्या नजीक जाऊ नये, किंवा गनिमाला सुद्धा जवळ बोलावू नये, असे प्रशिक्षण आरमारास दिलेले होते. काही दगाफटका व्हायची शक्यता दिसल्यास कसलीही तमा न बाळगता तोफांच्या माराखाली तरांडे फोडून टाकावे असे स्पष्ट आदेश सरखेलांना होते.\nवर्षाचे ८ महिने आरमार खुल्या समुद्रात असले तरी पावसाळ्याचे ४ महिने मात्र ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित करून ठेवावे लागे. याबाबत आज्ञापत्र सांगते की, समुद्राला उधाण येण्याच्या १०-१५ दिवस आधीच आरमाराची छावणी योग्य ठिकाणी करणे आवश्यक असते. खुल्या उथळ समुद्रात किंवा कुठल्याही जलदुर्गाच्या खाली ते उघड्यावर नांगरून ठेवता येत नाही. छावणी सुद्धा दरवर्षी वेगवेगळ्याकिल्ल्यांच्या सानिध्यात बंदरात करावी म्हणजे दरवर्षी त्याच बंदराच्या आसपासच्या गावांना तोशीस पडत नाही. जिथे गनीम सहज सहजी पोचू शकत नाही अश्या ठिकाणी छावणी असावी असे आज्ञापत्र सांगते. आरमाराच्या सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद होती की खाडी किनारी दिवस-रात्र गस्त घालून आरमार सुरक्षित राहील याची चाकरी करावी. खुद्द त्या भागाच्या सुभेदारांना २ महिन्याकरता संपूर्ण कुटुंब-कबिला घेऊन आरमाराची व्यवस्था बघण्याकरता आसपास जाऊन राहावे लागे इतके चोख आणि कडक नियम या बाबतीत राजांनी बनवले होते.\nजस-जसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली होती. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जाई. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुभ्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीश लावता कामा नये. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात हे साधे तत्व होते. मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार सजवीत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापारावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये, सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे, त्यांना अधिकाधिक आपल्या कडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.\nशून्यातून राज्याचे एक नये अंग सजू लागले होते. फक्त पायदळ आणि घौडदळ असलेल्या मराठा फौजेकडे आता आरमार सुद्धा तयार झाले होते. त्याच्या जोरावर ते आता टोपीकरांना आणि सिद्दीला आव्हान देण्यास सज्ज झाले होते...\nपभ महाराजांकडे 'आरमार' थोडेसे\nपभ महाराजांकडे 'आरमार' थोडेसे कमीच पडले असे मला वाटते किंवा आरमार उभारण्यासाठीचा काळ आणि शत्रु हल्ल्याची निती यामुळेच हे सगळं घडलं असावं. तरीही आज समुद्र किनारी दिसणारे किल्ले पाहून वाटत��� कि अजुन थोडं असतं तर.. कारण आजही सगळीच किनारपट्टी मराठी माणसाच्या हातात नाही. पण शत्रुचा शत्रु तो आपला मित्र ह्या सिद्दीच्या कुटील नितीमुळे तो टिकून राहीला हे कळलं.\nगुराबे आणि गलबतेचा विशिष्ठ उल्लेख केल्याबद्दल आभार.\nफार महत्त्वपूर्ण माहीती मिळाली.\nनादखुळा.. त्यांना मिळालेला वेळ जरा अपुराच पडला असे म्हणायला हरकत नाही. बघ ना... कुलाबा किल्ला बांधण्याचा आदेश तर शिवाजी महाराजांनी मृत्युच्या अवघे १२ दिवस आधी दिलेला आहे. ह्यावरूनच समजून येते की शेवटच्या दिवसापर्यंत ते आरमार बळकट करण्यामागे झटत होते. त्यांचे हे प्रयत्न आंग्रे काळात फलदायी ठरले...\nसेनापती, आजून एक उत्तम लेख.\nआजून एक उत्तम लेख. हे खरंतर पूर्ण मालिकेलाच लागू आहे.\nडिंगमार म्हंजे डॅनिश. डेन्मार्कचं डिंगमार झालंय. तर डच लोकांना वलंदेज म्हणंत असंत. ते हॉलंडेजचं अपभ्रष्ट रूप असावं.\nमस्त लेख. महाराजांचं चरित्र\nमस्त लेख. महाराजांचं चरित्र आठवताना आपण इतर थरारक प्रसंग आठवतो, पण आरमाराचं महत्त्व सातवाहनांनंतर जाणणारा हा पहिलाच एतद्देशीय जाणता राजा या बाबीकडे आपलं थोडं दुर्लक्षच होतं. सेनापती, एवढ्या अभ्यासपूर्ण लेखाबदल धन्यवाद.\nशिवाजी राजांच्या आरमारा बाबत बरेच लोक अज्ञानातच आहेत असे प्रथम दर्शनी वाटते. अर्थात ह्या लोकांत\nमाझा नंबर सर्वात वर आहे,\nराजांच्या ह्या आरमार अंगा बद्द्ल लोकांना जास्त माहिती नाही.\nसर्व महाराष्ट्राच्या दैवत असलेल्या राजा बद्द्ल अशी स्थिती असेल तर बाकीच्यां ची काय असू शकेल \nराजांच्या वेळी कश्या बोटींचा वापर होत होता ह्या बद्द्ल माहीती द्यावी.\nईथे दुबईत काय किंवा ओमान मध्ये संपुर्ण गल्फ मध्ये अजुनही लाकडी बोटी ज्याला \"धो (DHOW) \"\nम्हणतात. ह्या बोटी ईथेच बनवतात पण त्या ला लाग णारा कच्चा माल मात्र भारतातून येतो उदा लाकूड.\nबनवणारे कारीगर सूद्धा भारतीयच. आजच्या युगात सुद्धा ह्या लाकडी बोटीना चांगलीच मागणी आहे ह्याचे\nकारण कमी maintenance खर्च. जवळच्या जल मार्गा वर व मासेमारी साठी ह्या बोटी वापरल्या जातात.\nपुर्वी अलाउद्दीन नावाचा संगंणक गेम होता त्यात ही \"धो\" बोट बघायला मिळे . \"धो\" बोट अगदी तशीच\nत्या मानाने महाराष्ट्रातील कोळी समाजाकडे मी बघीतलेल्या / असलेल्या लाकडी बोटी ह्या \"धो\"\nबोटीच्या जवळ पास पण पोहोचत नाहीत.\nबोटी बांधण्यात त्यावेळी सम्पूर्ण भारतात अग्रेसर राज्य केरळच. ते संपुर्ण बोट लोंखंडी खिळ्याच्या विना व\nलाकडाच्या सांध्यात डांबरा एवजी लाख व तत्सम पदार्थ वापरून बनवीत. अश्या बोटी जास्त चालत.\nवेगवेगळ्या प्रकारच्या बोटी बांधण्यात केरळी लोकाचा हातखंडा होता, हे आजही दिसून येते.\nधन्यवाद परत छान लेख ...\nधन्यवाद परत छान लेख ...\nनंतरच्या काळात बहुदा आंग्रे असावेत, कल्याणचा दुर्गाडी, रत्नागीरीजवळ काझीमुसा ही ठिकाणे चांगली बंदरे,आरमारी तळ आणी जहाज बांधणी साठी प्रसिद्ध झाली होती. हर्णे बंदरातुनही व्यापार चालत असे.\nसंगमेश्वेर जवळही आरमाराचे उभारणी होत असे.\nसंगमिरी अशा काहिश्या नावाचेही महाराजांनी जहाज बांधुन घेतली यावर काही अधिक माहीती मिळेल का\nहे भारी लिहीलंय. अगदी\nहे भारी लिहीलंय. अगदी संग्रहीत असावं असंच. यावर सविस्तर प्रतिक्रीया देईनच. त्याआधी या लेखमालिकेतले सर्व भाग वाचून काढायला हवेत.\nमालिकेतील आधिच्या लेखाप्रमाणेच हा लेख पण उत्तम.. \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Crime%20Diary/premat-jiv-gamavala-crime-dairy/", "date_download": "2018-11-15T06:27:51Z", "digest": "sha1:DZEB5XPE5IVNC6FWMQYGT2B5DS4BPNOT", "length": 11937, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " प्रेमात गमावला जीव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Crime Diary › प्रेमात गमावला जीव\n‘साहेब, आमच्या शौचालयाची टाकी साफ करताना एक स्वच्छता कर्मचारी बुडून मेला,’ असल्याची माहिती गजानन यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ‘अकस्मात मृत्यूची नोंद’ केली. मात्र, बुडून मेलेल्या सुरेशच्या मोठ्या भावाने मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्याने सखोल चौकशी केल्यावर खळबळजनक माहिती समोर आली. सुरेशचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नव्हता; तर पूर्वनियोजित कट रचून त्याचा आणि इतर दोघा मित्रांचा खून करण्यात आल्याचे चौकशीअंती उघडकीस आले. त्यामुळे राज्यभर खळबळ उडवून देणारे एक हत्याकांड उघडकीस आले.\nसुरेशच्या मृत्यूची चौकशी सुरू होताच पोलिसांना त्याच परिसरातील विहिरीत आणि शेतजमिनीत दोन मृतदेह सापडले. हे दोघेही मृतदेह सुरेशचे मित्र कैलास आणि सोन्याचे होते. त्यामुळे तिघांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी गजाननसह त्याच्या नातलग आणि पूर्वीच्या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. सुरेशचा मृतदेह ज्या टाकीत सापडला होता, त्या टाकीचे झाकण अरुंद असल्याने त्यात सुरेश बुडून मरण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे उघड झाले. तर कैलास आणि सोन्याच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून सात आरोपींना अटक केली. त्यात कैलासच्या प्रेयसीच्या वडील, भाऊ, काकांसह जुन्या वाहन चालकाचाही समावेश होता.\nपोलिसांच्या तपासात कैलासचे परजातीय मुलीसोबत म्हणजेच गजाननच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. ज्या महाविद्यालयात गजाननची मुलगी शिकत होती त्याच महाविद्यालयात कैलास स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होता. दोघांचे प्रेम जुळले. याची कुणकुण हळूहळू गावातील काही नागरिकांना आणि मुलीच्या कुटुंबीयांनाही लागली. त्यांनी कैलासला धमकावत मुलीसोबत न बोलण्यास सांगितले. मात्र, प्रेमात आकंठ बुडलेल्या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना लागली. यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी गजाननचा काटा काढण्याचे ठरवले.\nनियोजित कटानुसार घरच्यांनी जुना चालक रावसाहेब यास वस्तीवरील शौचटाकी स्वच्छ करण्यासाठी म्हणून सुरेशला फोन करून बोलावण्यास सांगितले. त्यासाठी जादा पैशांचे आमीष दाखवले. त्यामुळे सुरेश त्याच्यासह मित्र कैलास आणि सोन्याही टाकी स्वच्छ करण्यासाठी गजाननच्या शेतात आले. सुरेश प्लंबिंग व टाक्यासफाईची कामे करायचा. त्याच्या मदतीला कैलास व सोन्या हे मित्रही असायचे.\nत्यादिवशी सकाळी तिघेही कामासाठी हजर झाले. टाकी स्वच्छ करत असताना तिरस्काराने पेटलेल्या मुलीच्या घरच्यांनी सुरुवातीस सुरेशचे पाय पकडून त्याचे तोंड शौचटाकीत बुडवले. त्यात गुदमरून सुरेशचा मृत्यू झाला. कैलास आणि त्या मुलीच्या प्रेमाचा सुरेशनेच पहिल्यांदा गावभर बोभाटा केला होता.\nसुरेशची अवस्था पाहून कैलास आणि सोन्याने घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अगोदरच तयारीत असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांनाही पाठलाग करून पकडले. त्यानंतर तिच्या त्या नातलगांनी पहिल्यांदा सोन्याला पकडून त्याच्या डोक्यात, पाठीत धारदार हत्याराने वार करून ठार मारले. नंतर कैलासवर सर्वाधिक राग असल्याने आरोपींनी गवत कापण्याच्या अडकित्त्यात कैलासचे हात आणि पाय टाकून तोडलेे. त्याचा जीव गेल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. ते पडक्या विहिरीत मोकळ्या शेतात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी अंगावरील रक्‍ताचे कपडे शेतात जाळून टाकले. तसेच कैलासने आणलेली दुचाकीही लपवून ठेवली.\nपण कामासाठी म्हणून घराबाहेर पडलेली मुले अद्याप परत न आल्याने मुलांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. गजानन मला काही माहीत नाही असा पवित्रा घेतला. शेवटी पोलिसांत बेपत्ताची केस दाखल केल्यानंतर गजाननने सुरेशच्या मृत्यूची माहिती पोलिसांना दिली. सुरुवातीस आम्ही कोणताही गुन्हा केलाच नाही असा पवित्रा आरोपींनी घेतला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात आरोपींविरोधात ठोस पुरावे सापडले. त्यात चालकाने कैलास आणि त्याच्या मित्रांना टाकी साफ करण्यासाठी बोलवणे, घटनेनंतर गजाननची मुलगी महाविद्यालयात न जाणे, गजाननने पोलिसांना सुरेशच्या मृत्यूची चुकीची माहिती देत दिशाभूल करणे तसेच गजाननच्याच शेतात कैलास, सुरेश आणि सोन्या यांना मजुरीसाठी आलेल्या लोकांनी पाहिल्याची साक्ष, त्याचप्रमाणे आरोपींनी काही दिवसांपूर्वी कैलासला जीवे मारण्याची दिलेली धमकी या गोष्टी सिद्ध झाल्या. त्यामुळे न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तर एकाची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्‍तता झाली.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Pawar-Shetty-Patel-Mevani-Thakur-together-on-26th/", "date_download": "2018-11-15T07:07:31Z", "digest": "sha1:NUVQSHZSS4NJGI5S6PVZIAGULCG3NKQO", "length": 5820, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पवार, शेट्टी, पटेल, मेवानी, ठाकूर २६ रोजी एकत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवार, शेट्टी, पटेल, मेवानी, ठाकूर २६ रोजी एकत्र\nपवार, शेट्टी, पटेल, मेवानी, ठाक��र २६ रोजी एकत्र\nमुंबई : चंद्रशेखर माताडे\nभारतीय घटनेचे संरक्षण करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येत आहेत. 26 जानेवारीला मुंबईत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून ही रॅली गेट व ऑफ इंडियासमोरील युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहे. याच ठिकाणी दोन तास मौन पाळण्यात येणार आहे. हा कायर्र्क्रम जरी अराजकीय असला तरी त्यातून भविष्यकाळात नवी राजकीय आघाडी जन्माला येण्याची शक्यता आहे.\n2014 च्या निवडणुकीत भाजपबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडी केली होती. या संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपमध्ये दरी पडली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात शेतकर्‍यांनी राज्याची संपाची हाक दिली होती. त्या संपातून मार्ग काढण्यासाठी ज्या हालचाली झाल्या त्यातून राजू शेट्टी काहीसे बाजूला पडले.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली. खोत यांनी शेट्टी यांनाच टीकेचे लक्ष्य केले. दुरावलेल्या राजकीय संबंधातून शेट्टी यांनी सरकारचा असलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला. लोकसभेत एकमेव खासदार असलेल्या या पक्षाला राज्यात एक राज्यमंत्रिपद व त्याच दर्जाचे महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले. राज्यमंत्री खोत सरकारमध्ये राहिले व त्यांनी स्वत:ची शेतकरी संघटना स्थापन केली. तर यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Physics-paper-difficult-in-mumbai/", "date_download": "2018-11-15T06:08:36Z", "digest": "sha1:QNQKK64XVSAM5W7K33R2MUFUT46WYHFT", "length": 6631, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भौतिकशास्त्राने अनेकांना रडवले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भौतिकशास्त्राने अनेकांना रडवले\nदेशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या नीट परीक्षेत रविवारी भौतिकशास्त्राच्या पेपरने अनेक विद्यार्थ्यांना रडवले. सीबीएसई बोर्डाने दिलेल्या ड्रेसकोडबाबत नियमावली न पाळल्याने अनेकांना अटकाव केल्याने मुंबईबाहेर अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचे चित्र होते.\nवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एमबीबीएस आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एकूण सहा हजार जागांसाठी ही परीक्षा रविवारी झाली. देशभरातून एकूण 13 लाख 26 हजार 961 विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती.\nगेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भौतिकशास्त्राचा पेपर कठीण गेल्याने तर अनेकांना रडू आवरेना. 720 गुणांच्या परीक्षेत एकूण 180 प्रश्न विचारण्यात आले होते. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरासाठी चार गुण आहेत. तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांचा एक गुण वजा होईल. भौतिकशास्त्राच्या परीक्षेसाठी किचकट आणि वेळखाऊ प्रश्‍नामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी पडल्याची तक्रार करण्यात आली. भौतिकशास्त्राचा पेपर सर्वात कठीण होता अशी माहिती परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांनी दिली.\nविद्यार्थ्यांच्या शर्ट कॉलर कापल्या\nड्रेसकोडची नियमावली न पाळलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर नियमांना तोंड द्यावे लागले. पुण्यातील काही केंद्रावर कॉलर असलेले शर्ट घालून येण्यास मनाई केलेली असतानाही अनेक विद्यार्थी कॉलर असलेले शर्ट घालून परीक्षेसाठी आले. असा शर्ट घालून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर कापण्यात आली. त्यानंतरच परीक्षेला बसू देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर माध्यमानुसार प्रश्नपत्रिका आली नसल्याची तक्रार समोर आली होती. उशिराने आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात परवानगी देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राजवळ गोंधळ केल्याच्या घटना समोर आल्या. मात्र त्यानंतरही परवानगी न देण्यात विद्यार्थ्यांना माघारी फिरावे लागले अशा घटना राज्यभरात काही केंद्रांवर झाल्या.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Questioning-the-work-of-the-officers-in-the-crossing-pool/", "date_download": "2018-11-15T06:11:00Z", "digest": "sha1:VTI4OP7IR5KIJQEEBVQYADSJQWWWHX4H", "length": 4989, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " क्रॉसिंग पुलातही खाल्ली मलई! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › क्रॉसिंग पुलातही खाल्ली मलई\nक्रॉसिंग पुलातही खाल्ली मलई\nकळवण : बापू देवरे\nशेतकर्‍यांना त्यांच्या शेतात येण्या-जाण्याकरिता कालवा ओलांडून जाण्यासाठी क्रॉसिंग पूल (व्हीआरबी) करण्यात आले असून, त्यातही अधिकारी-ठेकेदाराने मलई खाल्ल्याचे समोर आले आहे. मातीमिश्रित वाळू व दगडाचा सर्रास वापर करण्यात आल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.\nचुकीच्या पद्धतीने क्रॉसिंग पूल (व्हीआरबी) करण्यात आले आहे. अंदाजपत्रकानुसार काम न झाल्याने कामाचा दर्जा घसरला आहे. निविदा प्रक्रिया राबविताना वाढीव दराने कामे केली आहेत. शासन नियमानुसार रस्ता क्रॉसिंग पूल 500 मीटरच्या वर आत घेता येत नाही. परंतु, शासनाचे नियम धाब्यावर बसवून पूल करण्यात आले आहे. जवळजवळ क्रॉसिंग पूल करण्यात आल्यामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत.\nज्या शेतकर्‍यांना क्रॉसिंग पुलाची गरज आहे त्या शेतकर्‍यांना पूलच दिले नसल्याने शेतकर्‍यांवर अन्यायच केला आहे. परिणामी, शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठी कसरत करावी\n18 जुलै 2014 रोजी कालव्याच्या 12055 मीटरपासून 17300 मीटरपर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले. त्या निविदा प्रक्रियेत 4.99 टक्क्यांहून जास्त काम देण्यात आले. त्या कामामध्ये तीन फूट पूल करण्यात आले असून, वर्क ऑर्डरप्रमाणे कामे केलेली नाही. हे काम झाले तेव्हा शाखा अधिकारी म्हणून शेख या अधिकार्‍याची नेमणूक होती. त्यामुळे त्यांच्या कामावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते.\nचित्र���ट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/detailed-report-of-the-rivers-on-the-west-channels/", "date_download": "2018-11-15T06:48:50Z", "digest": "sha1:ISFXGL3BWL3HCMZOMGKXRYALWDZ3EFW5", "length": 6351, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पश्‍चिमवाहिनी नद्यांचा सविस्तर अहवाल हवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पश्‍चिमवाहिनी नद्यांचा सविस्तर अहवाल हवा\nपश्‍चिमवाहिनी नद्यांचा सविस्तर अहवाल हवा\nनार-पार, दमणगंगा-पिंजाळ या पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे राज्याने लोटांगण घातल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व पक्षाच्या जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली. सरकारने हे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करावा. तसेच योग्य ती कारवाई न केल्यास येत्या काळात राष्ट्रवादी प्रत्येक तालुक्यात सभा घेईल, असा इशारा पत्रकार परिषदेत दिला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे व आमदार जयंत जाधव उपस्थित होते.\nपश्‍चिम वाहिनी नद्यांचे एक थेंब पाणी गुजरातला देणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात मात्र नार-पार-गिरणा जोड प्रकल्पाच्या अहवालासाठी साडेतेरा कोटींचा निधी मंजूर करत राज्याच्या हक्‍काचे पाणी गुजरातला देण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला. या प्रकल्पासोबतच दमणगंगा-गोदावरी लिंकचा सविस्तर अहवाल सरकार का तयार करत नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.\nतापी खोरे महामंडळाने राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणाच्या अहवालाला मंजुरी देत नार-पारच्या खोर्‍यात 19.38 टक्के पाणी उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात वळविणे शक्य असल्याचे म्हणाले आहे. मात्र, अशा परिस्थितीत राज्य सरकारने केवळ 10.50 टक्के टीएमसी पाणी वळविण्यासाठी नार-पार-गिरणा अहवाल तयार करण्यास मान्यता देत निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उर्वरित पाणी नार-पार-तापी खोर्‍यातून गुजरातला पळविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. नार-पार, दमणगंगा-एकदरे खोर्‍यात एकूण 133 टीएमसी पाणी आहे. नार-पार-गिरणा व दमणगंगा-पिंजाळ-गोदावरी प्रकल्पाद्वारे तापी, गिरणा व गोदावरी खोर्‍यात वळविणे शक्य आहे. त्यामुळे येवला, नांदगाव व चांदवडला तसेच जळगाव, धुळे, मराठवाड्याला फायदा होईल, असा विश्‍वास पगार यांनी व्यक्‍त केला.\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/5-personnel-dead-1-critically-injured-as-a-mi17-v5-helicopter-crashed-in-arunachal-pradesh-this-morning-confirms-indian-airforce/", "date_download": "2018-11-15T06:21:11Z", "digest": "sha1:CBIJTCSO5YEVIJWBNGNCHRAKKIGIRRBJ", "length": 7274, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारतीय हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळले; सात जवानांचा मृत्यू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारतीय हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळले; सात जवानांचा मृत्यू\nसकाळी सहाच्या सुमारास Mi-17 V5 हे हेलिकॉप्टर कोसळलं.\nभारतीय हवाईदलाचा कणा मानला जाणाऱ्या ‘एमआय १७ व्ही ५’ हेलिकॉप्टरचा अपघात झाला. अरुणाचल प्रदेशातील तवांग परिसरात शुक्रवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हवाई दलाच्या सात जवानांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे समजते. तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.\nचीनच्या सीमेपासून अवघ्या 12 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर वायूदलाने तातडीने बचाव पथक घटनास्थळी पाठवलं आहे. हे हेलिकॉप्टर आर्मीसाठी एअर मेंटेनेंस साहित्य घेऊन जात होतं. या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nमागासवर्गीयांच्या आरक्षणा��ा धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/breaking-90th-academy-awards-oscar-live-update/", "date_download": "2018-11-15T06:19:22Z", "digest": "sha1:T4ENLGYCN2FMYKY2NEDXCWRSNIDIXESF", "length": 13746, "nlines": 133, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऑस्कर: 'द शेप ऑफ वॉटर' सर्वोत्कृष्ट चित्रपट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऑस्कर: ‘द शेप ऑफ वॉटर’ सर्वोत्कृष्ट चित्रपट\nटीम महाराष्ट्र देशा- हॉलिवूड विश्वातील अत्यंत मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर ‘द शेप ऑफ वॉटर’ चित्रपटाने मोहर उमटवली आहे. ‘द शेप ऑफ वॉटर’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शन या दोन मुख्य पुरस्कारांसह एकूण चार ऑस्कर मिळवले. आंतरराष्ट्रीय सिनेजगतातील प्रतिष्ठेच्या ९० व्या ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे. लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा शानदार सोहळ��� सुरू आहे. ‘थ्री बिलबोर्ड्स’साठी अभिनेता सॅम रॉकवेलला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘इकारस’ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे.\nफ्रान्सेस मॅकडोर्मंड यांना ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर ‘द डार्केस्ट अवर’ चित्रपटातील भूमिकेसाठी गॅरी ओल्डमन यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला. ‘द शेप ऑफ वॉटर’साठी गिलर्मो डेल टोरो यांनी सर्वोत्तम दिग्दर्शनाची बाहुली पटकावली.\nलॉस अँजेलसमध्ये 90 वे ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले. बहुचर्चित डंकर्क चित्रपटाने सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन असे तीन ऑस्कर पटकावले.चिली देशाच्या ‘अ फँटॅस्टिक वुमन’ या स्पॅनिश चित्रपटाने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा मान मिळवला.\nअभिनेत्री श्रीदेवी आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना अकॅडमी अवॉर्ड्सतर्फे श्रद्धांजली देण्यात आली. दिवंगत कलाकारांच्या मोंटाजमध्ये श्रीदेवी आणि शशी कपूर यांचे फोटो दाखवून त्यांना मानवंदना देण्यात आली.\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सॅम रॉकवेल- थ्री बिलबोर्डस् आऊटसाईड एब्बींग, मिसोरी\nसर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा -डार्केस्ट अवर – कझुहिरो, मेलिनोस्की, लकी सिबिक\nसर्वोत्कृष्ट वेशभूषा – मार्क ब्रिजेस – फॅन्टम थ्रेड\nसर्वोत्कृष्ट फिचर डॉक्युमेन्टरी – इकरस -ब्रायन फोगल, डॅन कोगन यांना पुरस्कार\nसर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग – डंकर्क – अॅलेक्स गिबसन, रिचर्ड किंग\nसर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग – डंकर्क – ग्रेग वेइंगार्टन, गॅरी ल‌ॅनडेकर ,मार्क रिझो\nसर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन-सेट डेकोरेशन- द शेप ऑफ वॉटर\nसर्वोत्कृष्ट फॉरेन लँग्वेज फिल्म – अ फँन्टास्टिक वुमन -चिले\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अॅलिसन जेनी – आय, टोनया\nसर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट – डियर बास्केटबॉल\nसर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड सिनेमा – कोको\nसर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – ब्लेड रनर २०४९\nसर्वोत्कृष्ट संकलन – डंकर्क\nसर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेन्टरी – हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन 405\nसर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म – द सायलेन्ट चाईल्ड\nसर्वोत्कृष्ट अॅडाप्टेड स्क्रिनप्ले – जेम्स आयवरी ( कॉल मी बा��� युअर नेम)\nसर्वोत्कृष्ट मूळ पटकथा- जॉर्डन पिल -गेट आऊट\nसर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- रॉजर डिकिन्स -ब्लेड रनर 2049\nसर्वोत्कृष्ट संगीत -अॅलेक्सझॅन्ड्रा डेस्प्लेट\nसर्वोत्कृष्ट गीत – रिमेम्बर मी -कोको – क्रिस्टन अॅण्डरसन लोपेझ ,रॉबर्ट लोपेझ\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- गिलेरमो डेल टोरो -द शेप ऑफ वॉटर\nसर्वोत्कृष्ट अभिनेता -गॅरी ओल्डमन – डार्केस्ट अवर\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री – फ्रान्सेस मॅकडॉरमेन्ट – थ्री बिलबोर्डस् आऊटसाईट एब्बिंग, मिसोरी\nसर्वोत्कृष्ट सिनेमा- द शेप ऑफ वॉटर\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/icc-leader-vikram-limaye-candidate-28478", "date_download": "2018-11-15T06:50:09Z", "digest": "sha1:NL4VKR34YMAEVYBAFV5UGEZV3LOS7NYE", "length": 12546, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "icc leader vikram limaye candidate लिमयेच योग्य उमेदवार - बिंद्रा | eSakal", "raw_content": "\nलिमयेच योग्य उमेदवार - बिंद्रा\nबुधवार, 1 फेब्रुवारी 2017\nचंडीगड - सर्वोच्च न्यायालयाच्या बीसीसीआयवरील प्रशासक नियुक्तीनंतर क्रिकेटमधील माजी संघटकांपैकी पहिली प्रतिक्रिया आय. एस. बिंद्रा यांनी दिली असून, त्यांनी आयसीसीवरील प्रतिनिधित्वासाठी विक्रम लिमये योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना बिंद्रा म्हणाले,‘‘प्रशासकांची नावे जाहीर होत नाही, तोवर मला झोप नव्हती. जेव्हा ही नावे जाहीर झाली, तेव्हा जीव भांड्यात पडला. योग्य उमेदवारांची नियुक्ती झाली असून, आता क्रिकेट संघटकांनी आतापर्यंत झालेल्या चुकांमधून शिकण्याची वेळ आली आहे.’’\nचंडीगड - सर्वोच्च न्यायालयाच्या बीसीसीआयवरील प्रशासक नियुक्तीनंतर क्रिकेटमधील माजी संघटकांपैकी पहिली प्रतिक्रिया आय. एस. बिंद्रा यांनी दिली असून, त्यांनी आयसीसीवरील प्रतिनिधित्वासाठी विक्रम लिमये योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना बिंद्रा म्हणाले,‘‘प्रशासकांची नावे जाहीर होत नाही, तोवर मला झोप नव्हती. जेव्हा ही नावे जाहीर झाली, तेव्हा जीव भांड्यात पडला. योग्य उमेदवारांची नियुक्ती झाली असून, आता क्रिकेट संघटकांनी आतापर्यंत झालेल्या चुकांमधून शिकण्याची वेळ आली आहे.’’\nबिंद्रा यांनी मत व्यक्त करतानाच आयसीसीवरील प्रतिनिधित्वासाठी विक्रम लिमये योग्य असल्याचे सुचविले आहे. लिमये बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ असल्यामुळे अर्थकारणाची बाजू ते समर्थपणे हाताळू शकतील. त्यामुळे आयसीसीच्या बैठकीसाठी लिमये यांनीच पुढाकार घ्यावा असे मला वाटते. भारतीय क्रिकेट आता कात टाकून उभे राहील असा विश्‍वास वाटत असल्याचेही मत त्यांनी मांडले.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्र��लगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nमराठा आरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/123", "date_download": "2018-11-15T07:10:04Z", "digest": "sha1:Y34F6V3BCHLRMNKSR6H5LYVBRAG2OWME", "length": 13733, "nlines": 229, "source_domain": "www.maayboli.com", "title": "महाराष्ट्र : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारत /महाराष्ट्र\nप्रारंभ अन प्रलय ...\nआयुात असं नव्याने परत कधीतरी भेटू ....\nओठांवर थोडंसं हू अन काळजात बरंचसं रू ...\nक्षणातच आठवेल आपल्या प्रेमाचा इतिहास ...\nतो एकच षण मात्र सर्व काही झालं होत खल्लास .....\nतरीही मात्र वाट पाहत होो भेटीची .... कारणे\nबाकी राहिली ोती ना एकमेकांना सुावयाची .....\nुठून सुरु होतो असा ्रेमाचा आरंभ ..\nा ओढवो मग नंतर वेडसरपणाचा रारंभ .....\nका वाढत गेलं आ्यातलं अंतर ....\nयातून मन आता ोत जाते कातर कातर\nहोता माझा श्याम अन होते मी तुझी राधा ...\nजूनगेले पूर्ण जीवन पण तो क्षण राहिा अर्धा ....\nप्रवास ST मधला ..... ST लांब पल्ल्याची .... गर्दी नव्हती .... मधील बाक रिकामी .... मी नेहमी लांब पल्ल्याची गाडी असेल आणि आरक्षण नसेल तर तीस नंतरच्याच बाकावर बसतो . एका थांब्यावर गाडी थांबली .. एक जोडपं गाडीत चढलं आणि गाडी सुटली .... बायको पुढे आणि नवरा मागे ...बायको पुढच्या बाकाच्या इथे थांबली ... नवरा तिच्याकडे लक्ष नं देता मागील बाकाकडे आला आणि झर्रकन खिडकी जवळच्या बाकावर जाऊन बसला आणि एकटाच असल्याप्रमाणे खिडकी बाहेर पाहू लागला ..... बायको शांतपणे त्याच्या शेजारी येऊन बसली .\nप्रेम की आकर्षण...(भाग २)\nत्याने पत्र लिहायला सुरुवात केली त्याला तीच नाव नव्हतं माहीत पण त्याने तिला फुलपाखरू असं नाव दिले आणि पत्राला सुरुवात केली.\nRead more about प्रेम की आकर्षण...(भाग २)\nप्रेम की आकर्षण… (भाग १)\nRead more about प्रेम की आकर्षण… (भाग १)\nअजून आहे तुझा कोपरा, तसाच लपलेला\nअजून आहे तसाच तो आठवणी नी भरलेला\nवेळ बराच निघून गेलाय तरी तो आहे गोठलेला,\nअजून एक वाक्याने धगधगतो, तुझया प्रेमाने भरलेला\nजबादारी चा ओझया मध्ये सुद्धा, आहे तो दडलेला,\nअलगद एक आठवणीतून बहरतो तो, जणू मोगरा फुललेला,\nतू ही आहे तसाच, प्रत्येक क्षणांनी, आठवा नी सजलेला,\nतू ही आहेस तसाच, प्रत्येक ध्यासात, रोमात, श्वासात वसलेला\nSacred Games तुम्ही पाहिलात का Season २ मध्ये काय होणार Prediction द्या\nसध्या खूप गाजत असलेली Netflix ची Series Sacred Games बद्दल तुमच्या प्रतिक्रया आणि पुढील season ची कथा काय असेल यावर चर्चा करण्यासाठी हा धागा\n Season २ मध्ये काय होणार Prediction द्या\nRead more about मोठया मनाचा माणूस\nबस वेगात जात होती . माझे विचार मात्र मागे मागे जात होते. पाटलांचा विचित्र वाडा. त्यातलं ते चित्र. त्या चित्रातली ती स्त्री , मला आता तर पाटलीणबाईंसारखी वाटू लागली. हे चित्र नक्की कोणाचं आहे ते तिथे का होतं. आणी त्याचा आकार बदलणं, दुसऱ्या भिंतीवरतीही तेच चित्र उमटणं. या सगळ्याच गोष्टींचा मला तरी संदर्भ लागत नव्हता. नाही म्हणायला. पूर्वी एक पुस्तक असंच वाचनात आलं होतं , की पृथ्वीवरील कोणत्याही जागेचं चित्र तिथे न जाता काढता येण्याची कला अगदी प्राचीन होती म्हणे आणि मुख्य म्हणजे असे चित्रकार पाचेक हजार वर्षांपूर्वी होते असेही त्या��� लिहिले होते.\nशब्द शब्द जपून ठेव...\nशब्द शब्द जपून ठेव...बकुळीच्या फुलापरी...\nपाडगावकरांच्या काही खास ठेवणीतल्या गाण्यातलं हे एक गाणं.... या गाण्याला बकुळीचा गंध आहे... मला स्वतःला बकुळ या फुलाबद्धल अनाम विचित्र भावना आहेत- मला त्याचा गंध आवडतो असंही नाही आणि आवडत नाही असंही नाही... त्यात मोग-याचा मादक दरवळ नाही, जाई जुईचा हसरा गंध नाही, सायलीची शांत सुगंधी झुळूक नाही.. चाफ्याचा टवटवीतपणा नाही, इतकंच काय गुलाबाचा दिखावूपणा पण नाही... पण त्यात काहीतरी विलक्षण आहे- जी ए कुलकर्णींच्या कथांसारखं, आरती प्रभूंच्या कवितांसारखं.... काहीतरी अनवट....\nशब्द शब्द जपून ठेव\nRead more about शब्द शब्द जपून ठेव...\nRead more about मेणबत्या पॆटतात पण....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/08/kelve-janjira.html", "date_download": "2018-11-15T06:47:16Z", "digest": "sha1:2TKBGRLFJM5KEZJSPW6GU3PRRAS2DR4V", "length": 7389, "nlines": 104, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "केळवे जंजिरा ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nकेळवे पाणकोट किंवा केळवे जंजिरा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला केळवे गावाच्या दक्षिणेला भर समुद्रात आहे. दांडा खाडी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते, त्याच मार्गावरील खडकावर या किल्ल्याची उभारणी भर समुद्रात केल्यामुळे दांडा खाडीवर व समुद्रावर एकाचवेळी नियंत्रण ठेवणे पोर्तुगिजांना सहज साध्य झाले.जहाजाच्या आकाराचा हा सुंदर पण अपरिचित पाणकोट आजही सुस्थितीत उभा आहे. ओहोटीच्या वेळी अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणे समुद्राचे पाणी किल्ल्याच्या पाठीमागे जाते त्यामुळे जमिन उघडी पडते व खुष्कीच्या मार्गाने किल्ल्यावर जाता येते.\nपश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकात उतरुन, बस अथवा रिक्षाने (८ किमी) केळवे गावातील चौकात यावे. या चौकातून डाव्या हाताचा रस्ता दांडा खाडीमार्गे भवानगडाकडे जातो.. या रस्त्यावर चौकापासून ५ मिनिटावर कस्टमची इमा���त व कस्टमचा किल्ला आहे. या इमारतीकडून उजव्या हाताचा रस्ता केळवे कोळीवाड्याकडे जातो. कोळीवाड्यातून ओहोटीच्यावेळी चालत किल्ल्यापर्यंत जाता येते. किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासून ८ फूट उंचीवर आहे. लाटांच्या घर्षणामुळे अंदाजे ५ फूटावर तटबंदीत खाच तयार झालेली आहे. या खाचेत चढून किल्ल्यात प्रवेश करता येतो.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/vijay-mallya-rahul-gandhi-arun-jaitley-narendra-narendra-modi/", "date_download": "2018-11-15T06:52:59Z", "digest": "sha1:743CNC2SWQ4FT4HLRSB3ZC5N3RNL3M5I", "length": 4350, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " मोदींच्या परवानगीशिवाय सीबीआयने रिपोर्ट बदलदला हे अविश्वसनीय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › मोदींच्या परवानगीशिवाय सीबीआयने रिपोर्ट बदलदला हे अविश्वसनीय\nमोदींच्या परवानगीशिवाय सीबीआयने रिपोर्ट बदलदला हे अविश्वसनीय\nनवी दिल्‍ली : वृत्तसंस्‍था\nभारताला ९ हजार कोटींचा चुना लावून पळून गेलेला विजय मल्‍ल्‍याने पळून जाण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतल्याचा गौप्यस्‍फोट केला होता. त्यानंतर आता सीबीआयने परस्पर लूक आऊट नोटीसीत बदल करुन मल्याला पळून जाण्यास अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोपदेखील विरोधी पक्ष करत आहेत.\nसीबीआय लूक आऊट नोटीसमधील बदलावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेटली यांच्यावर जोरदार हल्‍ला चढवला. राहुल गांधी यांनी यावेळी मल्‍ल्‍या पळून जाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीच कारणीभूत आहेत. सीबीआय ही थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करते त्यामुळे मोदी यांच्या परवानगीशिवाय मोदी पळून जाऊच शकत नाही. पंतप्रधांनांवर असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यामुळे सर्व भारतीयांचा अपमान झाला असल्याचेही त्यांनी म्‍हटले आहे.\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी या आरोपाचे खंडन केले आहे.\n'या' देशांच्या विरोधात अमेरिकेचा युद्धात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/90-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-15T06:04:11Z", "digest": "sha1:OMOTOBSEPCMHQB6E4QA4VQEYFLCY2QW7", "length": 7911, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "90 टक्के राज्यसभा सदस्य कोट्यधीश, सरासरी उत्पन्न 55 कोटी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n90 टक्के राज्यसभा सदस्य कोट्यधीश, सरासरी उत्पन्न 55 कोटी\nदिल्ली -राज्यसभेचे सुमारे 90 टक्के सदस्य कोट्यधीश असून राज्यसभा सदस्यांची सरासरी मालमत्ता सुमारे 55 कोटी रुपयांची असल्याची माहिती एका अहवालात देण्यात आलेली आहे. सध्याच्या 233 पैकी 229 राज्यसभा सदस्यांच्या स्वघोषित मालमत्तेच्या माहितीच्या अभ्यासावरून हे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. नॅशनल इलेक्‍शन वॉच अँड ऍसोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे.\nसध्याच्या 229 पैकी 201 म्हणजे 88 टक्के सदस्य कोट्यधीश आहेत. आणि राज्यसभा सदस्यांची सरासरी मालमत्ता 55.62 कोटी रुपयांची असल्याची माहिती देण्यात आली आहे. जेडीयू चे महेंद्र प्रसाद यांची मालमत्ता सर्वाधिक-4078.41 कोटी रुपयांची आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरील समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांची मालमत्ता 1001.64 कोटी रुपयांची आहे. भाजपाच्या रविंद्र प्रसाद सिन्हा यांची मालमत्ता 857.11 कोटी रुपयांची असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.\nपक्षानुसार विचार केल्यास भाजपाच्या 64 सदस्यांची सरासरी मालमत्ता 27.80 कोटी; कॉग्रेसच्या 50 सदस्यांची सरासरी मालमत्ता 40.98 कोटी, समाजवादी पक्षाच्या 14 सदस्यांची सरासरी मालमत्ता 92.68 कोटी आणि तृणमूलच्या 13 सदस्यांची सरासरी मालमत्ता 12.22 कोटी रुपये इतकी आहे. 229 पैकी 51 जणांनी स्वत:वर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची आणि 20 जणांनी गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआमिर खानच्या महाभारतात तिन्ही खान एकत्र\nNext articleदहशतवाद्यांशी संबंधित 10 जणांना उत्तर प्रदेशात अटक\nनंदामुरी हरिकृष्णा यांचा अपघाती मृत्यू\nलोकसभेचे पावसाळी अधिवेशन सन 2000 पासूनचे सर्वाधिक सफल…\nराज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक लटकले\nमोदींनी राज्यसभेत केलेली टिप्पणी कामकाजातून हटवली\nहरिवंश सिंह यांचा 125 विरुद्ध 105 मतांनी विजय\nराज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ एनडीएचे पारडे जड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Married-raped-by-a-relative/", "date_download": "2018-11-15T06:34:06Z", "digest": "sha1:GNFN7B7NP3ECCNBPCSMIAJXZBQI3FMD4", "length": 5688, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नातेवाईकाकडून विवाहितेवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › नातेवाईकाकडून विवाहितेवर बलात्कार\nवाळूज महानगर : प्रतिनिधी\nकामाच्या शोधात पतीसह आलेल्या एका 20 वर्षीय विवाहितेवर मावस सासर्‍याने बलात्कार करण्याची घटना येथे घडली. याप्रकरणी विवाहितीने दिलेल्या जवाबावरून रविवारी (दि. 22) एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील पीडित 20 वर्षीय महिलेचे दोन वर्षांपूर्वी लग्‍न झाले होते. पतीचे डी. एड. पर्यंत शिक्षण झाले आहे. दरम्यान सदरील महिला तीन महिन्यांची गर्भवती असताना 17 मार्च रोजी पतीसह ती कामाच्या शोधात वाळूज महानगरात आली होती.\nकाम मिळेपर्यंत हे दोघे मावस सासरा चंद्रकांत फकिरा अंभोरे याच्या घरी थांबले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी घरातील मंडळी झोपलेली असताना आरोपी चंद्रकांत याने महिलेस चहाचा बहाणा करून तिचा विनयभंग केला. 22 मार्च रोजी घरातील सर्व जण कामावर गेले असता तिच्या एकटेपणाचा फायदा घेत बलात्कार केला. महिलेचा पती कामावरून घरी आला असता तिने घडलेला प्रकार त्यास सांगितला. मावशी व काकाला शिवीगाळ करत हे दाम्पत्य तेथून आपल्या गावाकडे निघून गेले. सासरी काही दिवस राहिल्यानंतर महिलेला उलट्यांचा त्रास होऊन तिचा गर्भपात झाला.\nत्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू असताना वाळूज महानगरात आपल्यावर अत्याचार झाल्याचे महिलेने सासूला सांगितले. यावेळी तिला ��ीर देण्याऐवजी सासू तसेच नणंद यांनी उलट तिलाच मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर सदरील महिला माहेरी निघून गेली. तिच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर रविवारी पीडितेने आईसोबत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठले. तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि. आरती जाधव या करीत आहेत.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Wild-animal-Rohi-issue/", "date_download": "2018-11-15T07:15:05Z", "digest": "sha1:RZO5H6B2PF5EBKLAZMXCN3QDQKE6LRLR", "length": 5192, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...अन् रोहीचे प्राण वाचले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › ...अन् रोहीचे प्राण वाचले\n...अन् रोहीचे प्राण वाचले\nउन्हाळ्याची चाहूल लागताच मानवासह वन्य प्राणीही पिण्याच्या पाण्यासाठी अहोरात्र भटकंती होते. असाच काहीसा प्रकार वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे शिवारात घडला आहे. पाण्याच्या शोधार्थ आलेली रोही विहिर पडल्याची घटना शुक्रवारी दि.16 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. विहिरीत पाणी कमी असल्याने रोहीस बाहेर निघता न आल्यामुळे शनिवारी दि.17 रोजी वनविभागाहस ग्रामस्थांनी शर्थीचे मोठे प्रयत्न करून प्राण वाचविले. जंगलातील वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ सैरवैर होत आहे. या संदर्भात वनविभागाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.\nतालुक्यातील पांगरा शिंदे शिवारातील शेतकरी तुकाराम शिंदे यांच्या शेतातील विहिरीत शुक्रवारी दि.16 फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधार्थ आलेला वन्यप्राणी रोही पडला. सदरील विहिरीत पाणी कमी असल्याने या घटनेची माहिती शनिवारी दि.17 फेब्रुवारी रोजी शेतकर्‍यास मिळाल्याने त्यांनी ही माहिती तात्काळ वनविभागास दिली. त्यानंतर वनविभागाचे वनपाल महेश रुमाले, वनरक्षक जी.यादव यांनी घटनास्थळावर धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करीत विहिरीत पडलेल��या रोहीस बाहेर काढुन त्याचे प्राण वाचविले.उन्हाळ्याच्या सुरुवातीस जंगलात वन्य प्राण्यास पाणी मिळत नसल्याने प्राणी पाण्याच्या शोधार्थ भटकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या प्रकाराकडे वनविभागाने लक्ष देऊन जंगलात पाणवटे उभारण्याची मागणी होत आहे.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Confusion-in-Girish-Mahajans-interview-at-nashik/", "date_download": "2018-11-15T06:08:31Z", "digest": "sha1:PCZZK7IBUUYP2IEV2K5FKWJTZXIGUHZ2", "length": 3323, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गिरीश महाजन यांच्या मुलाखतीत गोंधळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › गिरीश महाजन यांच्या मुलाखतीत गोंधळ\nगिरीश महाजन यांच्या मुलाखतीत गोंधळ\nसार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरण समारंभात गोंधळ झाला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांची मुलाखत सुरू असताना आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी आपल्‍या मागण्या मांडल्‍याने महाजन यांनी त्यांना खडसावले.\n‘‘प्रश्न सोडवायचे असल्यास बाहेर भेटा. त्यासाठी ही जागा नाही व प्रश्न मांडण्याची ही पद्धत नाही.’’ अशा शब्‍दात महाजन यांनी खडसावल्‍यामुळे आरोग्‍य विज्ञान विद्यापीठच्या कर्मचाऱ्यांनी वाचनालयाबाहेर निदर्शने केली. पोलिसांकडून निदर्शकांना दमदाटी करण्यात आल्‍याचे काही निदर्शकांनी सांगितले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Progress-by-selling-vegetable-from-Indubai-dhambre-motorcycle/", "date_download": "2018-11-15T06:20:48Z", "digest": "sha1:H6AIL3U42IENHF2KUGVUMBMLR4E2HF3N", "length": 4846, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अबला नव्हे मी तर सबलाचं..! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अबला नव्हे मी तर सबलाचं..\nअबला नव्हे मी तर सबलाचं..\nमहिला कधीच कोणत्या क्षेत्रात कमी नसल्याचे अनेक महिलांनी आपल्या कृतीतून वेळोवेळी दाखवून देण्याचे काम केले आहे. साकूर येथील इंदुबाई भाऊसाहेब ढेंबरे या 65 वर्षीय वृद्ध महिलेने तीस वर्षांपासून मोटारसायकलवरून भाजीपाला विकून शून्यातून प्रगती साधत आज हॉटेल मालकापर्यंत मजल गाठली आहे.\nग्रामीण भागातील महिलांचे चूल आणी मूल या पलीकडे त्याचे विश्‍व नसायचे. त्यामुळे एखादी 60 ते 65 वर्षाची नऊवारी घातलेली एखादी आजी भन्नाट गाडी चालवेल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल.\nतीस वर्षांपूर्वी पतीने साथ सोडलेली असताना आपल्या लहान मुलींना घेवून इंदुबाईंनी वडिलांचे घर गाठले. वडिलांवर ओझे न बनता त्यांनी शेतीत कष्ट करायला सुरूवात केली. मुलगा नसल्याने शेतीमाल शहरात न्यायचा कसा, असा प्रश्‍न त्यांना पडला. यावर मात करत त्या चक्क मोटरसायकल चालवायला शिकल्या.\nकित्येक वर्षे त्यांनी दररोज पन्नास साठ किमी प्रवास करत आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला आणि त्यातून मिळणार्‍या पैशांवर आपल्या उदरनिर्वाह भागवला. भाजीपाला विक्रीतून पुढे बोलेरो गाडी घेतली आणि त्यानंतर त्यांनी साकूर गावात एक हॉटेलही चालू केले. त्या हॉटेलमध्ये स्वतः सर्व प्रकारच्या भाज्या व तंदूर भट्टीवर छान रोट्या बनवतात. इंदू आजीच्या हातचं व्हेज , नॉनव्हेजचे जेवण खाण्यासाठी खवय्यांचीही मोठी रीघ लागत आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Kidney-donet-Rejecting-petition-rejected/", "date_download": "2018-11-15T06:07:58Z", "digest": "sha1:QKACGUCW6NMHZJEZ4POB3SH5OMREVN42", "length": 7053, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गतिमंद भावाची किडनी देण्याची याचिका फेटाळली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › गतिमंद भावाची किडनी देण्याची याचिका फेटाळली\nगतिमंद भावाची किडनी देण्याची याचिका फेटाळली\nदोन्ही किडन्या निकामी झालेल्या डॉक्टर भावाला गतिमंद भावाची किडनी देण्याची परवानगी मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी आज फेटाळली.\nनांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील येथील डॉ. अतुल पवार या यांच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत. त्यांच्या एका भावाची किडनी डॉ. अतुलशी जुळते. म्हणून पवार कुटुंब औरंगाबादला बजाज रुग्णालयात आले. मात्र, डॉ. अतुलचा तो भाऊ गतिमंद असल्यामुळे रुग्णालयातील अवयवदानविषयक समितीने गतिमंद दात्याचे अवयवदान करण्यास ह्यूमन ऑर्गन अ‍ॅन्ड टिश्यूज ट्रान्सप्लान्ट कायदा 1994 च्या कलम 9 (1) नुसार प्रतिबंध असल्याचे कारण दर्शवून त्या दात्याची पुढील वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. यामुळे डॉ. अतुलचे वडील गणपतराव संभाजीराव पवार यांनी अ‍ॅड. प्रभाकर के. जोशी यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली.\nदोन्ही किडन्या निकामी झालेल्या भावाला किडनीदान करण्याचा निर्णय किडनीदाता गतिमंद भाऊ स्वत: घेण्यास सक्षम आहे का, याच्या परिणामांची त्याला जाणीव आहे का, या बाबींची मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विनय बार्‍हाळे यांच्यामार्फत तपासणी करण्यात यावी. त्यांचे त्या बाबतचे मत 14 डिसेंबरपर्यंत खंडपीठात दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते. त्यानुसार तपासणी केली असता डॉक्टरांनी तो दाता सक्षम नसल्याचा अहवाल दिला होता. त्याला न्यायमूर्तींच्या दालनात हजर केले असता त्याच्याशी संवाद साधल्यानंतर तो सक्षम नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले.\nयानंतर याचिका निकालासाठी राखून ठेवण्यात आली होती. त्यावर आज वरीलप्रमाणे आदेश देण्यात आले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रभाकर के. जोशी, अ‍ॅड. अरविंद आर. जोशी आणि अ‍ॅड. व्ही. पी. गोलेवार, कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे अ‍ॅड. लहरीमनोहर डी. वकील, तर शासनातर्फे सरकारी वकील स्वप्निल जोशी आणि सोनपेठकर यांनी काम पाहिले.\nगतिमंद भावाची किडनी देण्याची याचिका फेटाळली\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खाल्ला ‘गायरान’ मेवा\nनमाड ते मुदखेड रेल्वे धावणार विजेवर\nघाटीतील लेझर मशीन पाच वर्षांपासून बंद\nछावणीत चार दिवसांत गॅस्ट्रोचे ५० रुग्ण\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Rain-of-annotations-on-Maratha-Reservation-Committee/", "date_download": "2018-11-15T06:56:36Z", "digest": "sha1:SJ74GKJK4DBXZG3XT3M6I74G3TWYUCEP", "length": 6601, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षण समितीवर निवेदनांचा पाऊस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › मराठा आरक्षण समितीवर निवेदनांचा पाऊस\nमराठा आरक्षण समितीवर निवेदनांचा पाऊस\nमराठा आरक्षण जनसुनावणी समितीच्या सदस्यांवर मराठा समाजबांधवांनी निवेदनांचा पाऊस पाडला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. येथील अंबड रोडवरील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि.9) मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी निमित्त समितीचे अध्यक्ष न्या. एम.व्ही.गायकवाड, राजाभाऊ करपे, रोहिदास जाधव, सर्जेराव निमसे या चार सदस्यांच्या समितीने निवेदन स्वीकारले.\nयावेळी समिती सदस्यांची भेट घेऊन त्यांना माजी आमदार अरविंद चव्हाण, आर.आर. खडके, मराठा महासंघाचे अरविंद देशमुख, युवा सेनेचे जगन्‍नाथ काकडे, सुहास मुंढे, गुलाब पाटील यांच्यासह इतरांनी निवेदन दिले. यावेळी अरविंद चव्हाण यांनी 1928 मधे प्रकाशित झालेले जातवार क्षत्रियांचा इतिहास हे के.बी. देशमुख लिखित मराठा व कुणबी एक असल्याचे पुरावा दर्शवणारे 350 पानांचे पुस्तक समितीला सादर केले. समितीच्या सदस्यांनी यापूर्वी परभणी, बीड, नांदेड व हिंगोली येथे दौरे केले. त्यात सर्वाधिक निवेदन नांदेड येथे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदेड येथे अंदाजे 1 लाख,परभणी 40 हजार, बीड 35 हजार, हिंगोली 35 हजार निवेदने प्राप्‍त झाल्याची माहिती मिळाली. 16 मार्च रोजी औरंगाबाद येथे होणार्‍या विभागीय जनसुनावणी परिषदेत हे अर्ज ठेवण्यात येणार आहे.\nसमितीच्या सदस्यांना अर्ज देण्य��साठी अंबड रोडवरील विश्रामगृहात मराठा समाजबांधवांसह इतर समाजातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.\nप्रत्येक निवेदनाची नोंद घेण्यात येत होती. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी समितीच्या सदस्यांकडे केली. अनेक शिष्टमंडळांनी एकत्र येत एकच निवेदन दिल्यामुळे निवेदनाची संख्या सकाळी कागदावर जरी कमी भासत असली तरी प्रत्यक्षात मोठी होती. सायंकाळी उशिरापर्यंत निवेदन देण्यासाठी विश्रामगृहावर मोठी गर्दी झाली होती. येणार्‍या प्रत्येकाचे अर्ज समितीचे सदस्य उभे राहून स्वीकारत होते. त्यानंतर या निवेदनाची नोंद एका रजिस्टरमधे निवेदन देणार्‍यांच्या नावासह करण्यात येत होती.\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Anil-Kapoor-Inaugurate-Malabar-Gold-Diamonds-stores-in-Kolhapur/", "date_download": "2018-11-15T06:10:18Z", "digest": "sha1:QZ2SHOBMBBLMRFDCMDAVTDWRVMLEVM6E", "length": 9107, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूरच्या मातीत आल्याचा आनंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या मातीत आल्याचा आनंद\nकोल्हापुरात अनिल कपूरचा ‘झक्कास’ डान्स\nआपल्या कला अदाकारीने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणार्‍या सिनेअभिनेता अनिल कपूरने विविध हिंदी गीतांवर ताल धरून कोल्हापुरात चांगलीच धमाल केली. ‘वन टू का फोर’ या गीतांसह विविध गाण्यांवर नृत्य सादर करून करवीरवासीयांची मने जिंकली. भर उन्हात सुमारे दोन तास ताटकळत थांबून रसिकांनीही आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या अदाकारीला टाळ्या आणि शिट्ट्यांच्या प्रतिसादात दाद दिली. येथील व्हिनस कॉर्नर येेथे मलाबार गोल्ड अँड डायमंडस्च्या शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी हा धमाल कार्यक्रम झाला.\nशोरूमचा शुभारंभ सकाळी साडेअकरा वाजता होता; मात्र सकाळी दहापासून व्हिनस कॉर्नरला चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. दुपारी सव्वाबारा वाजता अनिल कपूर यांचे आगमन झाले. टाळ्यांच्या गजरात आणि मोबाईल कॅमेर्‍यांच्या लखलखाटात चाहत्यांनी कपूर यांचे स्वागत केले. छोटेखानी स्टेजवर ‘झकास कोल्हापूरकर’ असा आवाज देत कपूर यांनी आपल्या अदाकारीस सुरुवात केली. ‘राम-लखन’मधील गाजलेल्या ‘वन टू का फोर’ या गीतांवर चांगलीच धमाल केली. राम-लखन नायक, सुटबुटात आलेल्या आपल्या अभिनेत्याची छबी टिपण्यासाठी चाहत्यांची धडपड सुरू होती. कपूर यांनी चाहत्यांशी संवाद साधला. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जायेंगे हम, तुम अगर संग है... अशी साद घालून कपूर म्हणाले, मी चाळीस वर्षांनंतर कोल्हापुरात आलो आहे. असि. प्रोड्युसरपासून छोटी छोटी कामे केली. येथील वातावरणात वाढलो. येथील जेवण खाऊन मोठा झालो. कोल्हापूरच्या मातीत वास आणि मोठी ताकद आहे. या मातीतला माणूस खूप वर जातो, मोठा होतो. कपूर यांच्या नृत्यास चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. गर्दीमुळे चारही बाजूने चौकात वाहतूक ठप्प झाली होती. कपूर यांची छबी टिपण्यासाठी चाहत्यांची धडपड सुरू होती. चौकात गर्दीमुळे थांबलेल्या केएमटीच्या चालकानेही मोबाईलमध्ये कपूर यांची छबी टिपली. रंकाळा- कागल या जनता एसटीमधील प्रवाशांनीही जाता जाता कपूर यांची छबी टिपून आनंद द्विगुणीत केला.\nकपूर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोल्हापुरातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सिनेसृष्टीत जाण्यापूर्वी पहिले छायाचित्र कोल्हापुरात काढल्याचे कपूर यांनी अभिमानाने सांगितले. चाळीस वर्षांनंतर कोल्हापुरात आलो. कोल्हापूर खूप बदललेआहे. मोठ मोठे शोरूम आले आहेत. कोल्हापूरचा अभिमान वाटतो. मी विविध हिंदी चित्रपटांत काम केले. ‘नायक’ चित्रपटाचा मात्र लोकांवर प्रचंड प्रभाव जाणवतो. अनेक ठिकाणी गेलो की लोक वास्तवात लोकप्रतिनिधी होण्यासंदर्भात बोलतात; मात्र ती एक भूमिका केली आहे. लोकप्रतिनिधी बनणे कठीण असते. त्यासाठी मोठे योगदान आणि त्याग करावा लागतो. मी सिनेसृष्टीत खूश आहे. राजकारणात कधीच येणार नाही. सलमान खानबाबत बोलताना कपूर म्हणाले, तो माझा चांगला मित्र आहे, आम्ही एकत्र काम केले आहे. मात्र, आता प्रसंग घडला आहे. त्याला मी केवळ शुभेच्छा देतो. तब्येतीचे रहस्य विचारले असता ‘कोल्हापुरी मटण’ असे त्यांनी सहज उत्त��� दिले. मराठी चित्रपट ‘हमाल दे धमाल’मध्ये काम केले असून आगामी मराठी चित्रपट ‘डबल धमाका’ लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगत जाता जाता त्यांनी ‘झकास कोल्हापूरकर’ असा अस्सल कोल्हापुरी निरोप दिला.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/krushi-sanjivani-skim/", "date_download": "2018-11-15T07:01:54Z", "digest": "sha1:UGWBCVJELRHRNDDTJOT75UALGOLCRFXZ", "length": 10669, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृषी संजीवनी योजनेत सावळागोंधळ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कृषी संजीवनी योजनेत सावळागोंधळ\nकृषी संजीवनी योजनेत सावळागोंधळ\nकोल्हापूर : सुनील कदम\nराज्य शासनाने शेतकर्‍यांना वीजबिलांच्या थकबाकीतून शेतकर्‍यांना मुक्त करण्यासाठी ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना’ जाहीर केलेली आहे; मात्र महावितरणच्या अधिकार्‍यांनी कृषिपंपांच्या थकीत वीजबिलांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ घालून ठेवला आहे. त्यामुळे शासनाची एक चांगली आणि मावत्त्वाकांक्षी योजना सपशेल अयशस्वी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 2014 साली अशाच स्वरूपाची वीजबिल थकबाकी सवलत योजना चालू केली होती. युती शासन सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ती योजना पुढे 2016 पर्यंत तशीच चालू ठेवली; मात्र त्यावेळी या योजनेत राज्यातील केवळ 18 टक्के शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविला आणि ती योजना अयशस्वी झाली, शेतकर्‍यांच्या वीजविलांची थकबाकी तशीच राहिली आणि ती आजअखेर फुगत गेली आहे. महावितरणने मार्च 2017 अखेर कृषिपंपांची जाहीर केलेली थकबाकी ही 10 हजार 890 कोटी रुपये आहे. चालू कालावधीपर्यंत दंड-व्याजासह तो आकडा साधारणत: 21000 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.\nमहावितरणने कृषिपंपांची थकबाकी जरी 10 हजार 890 कोटी रुपये दाखविली असली तरी राज्यभरातील बहुतांश शेतकर्‍यांनी ती अमान्य केलेली आहे. कारण, राज्यभरातील हजारो शेतकर्‍यांनी आपल्या कृषिपंपांची वीजबिले चुकीची आणि वाढीव असल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. त्या तक्रारींचा निपटारा करण्यापूर्वीच शेतकर्‍यांना या योजनेत सहभागी होऊन थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे; मात्र मुळात वीजबिलेच जर चुकीची असतील, वाढीव दराची असतील तर शेतकरी ती भरायला तयार होणे शक्यच नाही. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी चुकीची बिले दुरुस्त करण्याचे जाहीर आश्‍वासन दिलेले होते; मात्र ती दुरुस्ती न करताच चुकीच्या बिलांवर आधारीतच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या यशस्वीतेची खात्री देता येत नाही.\nयापूर्वी 2014 ते 2016 मधील थकबाकी वसूल करण्यासाठी थकबाकीच्या मूळ मुद्दलात 50 टक्के सूट आणि दंड व व्याज माफ, अशी तरतूद होती. नव्या योजनेत मुद्दलातील 50 टक्के सवलतीची अट रद्द करण्यात आलेली आहे. जर वीजबिलाच्या मूळ मुद्दलाच्या बिलाबाबत शेतकर्‍यांच्या तक्रारी असतील आणि ते मुद्दलच चुकीचे आहे, असा शेतकर्‍यांचा दावा असेल तर शेतकरी चुकीच्या वीजबिलाचे चुकीचे मुद्दल भरायला राजी होतील असे वाटत नाही. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने गेल्या तीन वर्षांत कृषिपंपांच्या वीज दरांमध्ये तीन वेळा वाढ केलेली आहे; मात्र या दरवाढीवर राज्य शासनाने कोणत्याही प्रकारचे सवलतीचे दर दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांची वीजबिले जवळपास दुप्पट ते तिपटीने फुगली आहेत. त्यामुळे थकीत वीजबिलांसाठी राज्य शासनाने सवलतीचे दर जाहीर केल्याशिवाय शेतकरी थकबाकी भरून या योजनेत सहभागी होतीलच याची कोणतीही शाश्‍वती नाही. यासारख्या विविध कारणांनी कृषी संजीवनी योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्‍नचिन्ह उमटले आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांनी करून ठेवलेल्या सावळ्यागोंधळाचा हा परिणाम आहे.\nमूळ थकबाकी 6500 कोटींपेक्षा कमी\nराज्यातील महावितरणच्या अधिकार्‍यांनी विजेतील गळती, चोरी आणि भ्रष्टाचार लपविण्यासाठी कृषिपंपांची वीजबिले जादा वापराची आणि चुकीची दाखविली आहेत. प्रत्यक्षातील शेतकर्‍यांच्या वीजबिलांची खरी थकबाकी 6500 कोटी रुपयांपेक्षा कमी असल्याचे पुरावे वेळोवेळी आम्ही वीज नियामक आयोग आणि शासनाला दिलेले आहेत.\n-प्रताप होगाडे, राज्य वीज ग्राहक संघटना अध्यक्ष\nकृषी संजीवनी ���ोजनेत सावळागोंधळ\nहिताचा कारभार करता, मग दारोदारी का फिरता\nनृसिंहवाडीत दत्त जयंती उत्साहात\nसंचमान्यतेच्या निकषामुळे विनाअनुदानित शाळा संकटात\nइचलकरंजीतील व्यापारी पंचवीस कोटींना अडकले\nलाटवाडीनजीक अपघात मामा-भाच्याचा मृत्यू\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Police-Constable-Commit-Suicide-At-Shikrapur/", "date_download": "2018-11-15T07:09:11Z", "digest": "sha1:RMP3NJAB2VO7O5ICKSREDGUBDD3KUJZJ", "length": 4025, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : शिक्रापूर येथे कॉन्स्टेबलची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : शिक्रापूर येथे कॉन्स्टेबलची आत्महत्या\nपुणे : शिक्रापूर येथे कॉन्स्टेबलची आत्महत्या\nशिक्रापूर (पुणे) : प्रतिनिधी\nपुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलने गळफास घेवून केली आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. कॉन्स्टेबल प्रल्हाद सातपुते यांनी गावाजवळच्या जंगलात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून कौटुंबिक की कामाचा तणाव की इतर कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचा तपास सुरू आहे.\nप्रल्हाद सातपुते हा काल (रविवारी) दिवस पाळीसाठी कामावर होते. आज त्याचा मृतदेह पोलिस ड्रेसमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शिक्रापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून नक्की आत्महत्या की हत्या याचा तपास करत आहेत.\nदोन दिवसांपूर्वीच अतिरिक्‍त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. रॉय यांच्या आत्महत्येने राज्य पोलिस दलात खळबळ उडाली होती.\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T06:04:12Z", "digest": "sha1:IOMPOD3PUOTM4OK3QSTJWV2O3SQSGJSO", "length": 9236, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डिएसके- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nडीएसकेंच्या पाठीशी उभे राहा- राज ठाकरेंचं गुंतवणूकदारांना आवाहन\nनोटबंदीमुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या डिएसकेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीरपणे पुढे आलेत. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांनी आज पुण्यात राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी डीएसकेंची बाजू घेत या गुंतवणूकदारांना थोडं थांबण्याचा सल्ला दिला.\nडीएसकेंना सीएमडी पदावरून हटवलं ; शिरीष कुलकर्णी 'डीएसके'चे नवे सीएमडी\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/lokmanya-tilak/", "date_download": "2018-11-15T06:18:02Z", "digest": "sha1:3MWXPWD5PSCU35COC6LMEOYTBDEU4XLW", "length": 9702, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmanya Tilak- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nलोकमान्य टिळक टर्मिनर्सवरून महागड्या सामानाची चोरी करणाऱ्या टोळीला अटक\nया टोळीला पकडल्यामुळे अजून काही गुन्ह्यांची उकल होणार आहे\nगणेशोत्सवाचं मॅनेजमेंट : प्रबोधनाचा संपन्न वारसा जपणारा ‘केसरीवाड्याचा गणपती’\nटिळकांच्या अखेरच्या आठवणी नामशेष होण्याच्या मार्गावर \nब्लॉग स्पेस Aug 1, 2017\nआठवण 'पत्रकार' लोकमान्य टिळकांची, निमित्त लोकमान्यांच्या पुण्यतिथीचं\nमहाराष्ट्र Jul 12, 2017\nगणेशोत्सवाचे जनक टिळक नसून भाऊ रंगारी ; कोर्टात याचिका करणार दाखल\nविशेष : स्वराज्य की सुराज्य \nब्लॉग स्पेस Jul 3, 2013\nआक्रमक '���ाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/discrimination-india-about-minority-dalits-29991", "date_download": "2018-11-15T06:41:36Z", "digest": "sha1:PJ5ZCKPE4U42V4U5EOKOJ5FLT7QK54TG", "length": 13413, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "discrimination in india about minority, dalits अल्पसंख्याक, दलितांशी भारतात भेदभाव- अमेरिकी संस्था | eSakal", "raw_content": "\nअल्पसंख्याक, दलितांशी भारतात भेदभाव- अमेरिकी संस्था\nशुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017\nभारत धार्मिकदृष्ट्या विविधता असलेला लोकशाही देश आहे. या ठिकाणची घटना सर्वांना बरोबरीचा अधिकार देते. मात्र, प्रत्यक्ष चित्र यापेक्षा वेगळे आहे. अनेक राज्यांमध्ये रुढीवादी परंपरा घटनात्मक व्यवस्थांपेक्षा वरचढ आहेत.\n- थॉमस जे. रीज, अमेरिकी संस्थेचे चेअरमन\nवॉशिंग्टन : भारतात धार्मिक अल्पसंख्याक आणि दलित समाजाच्या लोकांना भेदभाव; तसेच छळाचा सामना करावा लागत असल्याचा दावा एका अमेरिकी संस्थेने केला आहे.\n2014नंतर या घटकांबरोबर तिरस्कारयुक्त गुन्हे, सामाजिक बहिष्कार, अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मांतराच्या घटनांमध्ये नाट्यमय वाढ झाल्याचे नमूद करतानाच, संस्थेने अमेरिकेने व्यापार आणि राजनैतिक प्रकरणांशी संबंधित भारतीय अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकांमध्ये हे मुद्दे उपस्थित केल्याचा दावाही केला आहे.\nजगातील धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती आणि त्याच्या उल्लंघनावर लक्ष ठेवणाऱ्या यूएस कमिशन फॉर रिलिजस फ्रिडम संस्थेच्या ताज्या अहवालात म्हटले आहे, की भारतात कॉंग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारांच्या कार्यकाळात धार्मिक अल्पसंख्याक आणि दलितांशी भेदभाव कायम राहिला. या समाजघटकांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचारप्रकरणी न्याय मिळाला नाही. न्यायव्यवस्थेतील त्रुटींमुळे असे घडल्याचेही नमूद करण्यात आले आहे.\n2014नंतर अशा प्रकारच्या घटनांमध्ये वेगाने वाढ झाली. या काळात धार्मिक अल्पसंख्याकांना घटनात्मक आणि कायद्याच्या पदांवर बसलेल्या लोकांकडून कठोर बोल ऐकायला मिळाले. हा अहवाल बर्मिंगहॅमच्या (इंग्लंड) इन्स्टिट्यूट फॉर लीडरशीप अँड कम्युनिटी डेव्हलपमेंटचे संचालक इक्तिदात करामात चिमा यांनी तयार केला आहे.\nभारताबरोबरील आपल्या सर्व सहकार्यासंबंधीचे कार्यक्रम, व्यापारी संबंध आणि राजनैतिक चर्चेदरम्यान मानवाधिकाराचे उल्लंघन आणि अल्पसंख्याकांशी होत असलेले हे वर्तन अमेरिकी सरकारने लक्षात ठेवावे, अशी शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nदुष्काळी भागांत चारा छावण्या सुरू करा\nमुंबई - राज्यावर दुष्काळाचे सावट दाटले असताना बॅंकेत भरभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जा���न कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/BDD-chawl-redevelopment-barrier-away/", "date_download": "2018-11-15T06:54:13Z", "digest": "sha1:FAICPT5W7Q6QKAMPAEPUUQNYUPK3CCKG", "length": 5870, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातील अडथळा दूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातील अडथळा दूर\nबीडीडी चाळींच्या पुनर्विकासातील अडथळा दूर\nवरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये निविदा सहभागी करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. यामुळे म्हाडासमोरचा न्यायालयीन अडथळा आता दूर झाल्याने वरळी पुनर्विकास प्रक्रिया सुरू होऊन या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे.\nवरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेसाठी भारतीय कंपन्यांच्या सहभागाबरोबर दोन चिनी कंपन्यांनी व लेबनॉनमधील एका कंपनीने निविदा सादर केल्या. शापूरजी पालनजी कंपनीनेही वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात स्वारस्य दाखवले, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे या कंपनीला निविदा सादर करता आली नाही. दोन चिनी व लेबनॉनच्या कंपनीच्या निविदांची तांत्रिक पातळीवर छाननी सुरू असताना शापूरजी पालनजी या कंपनीने निविदांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यावरील सुनावणीत शापूरजी पालनजी कंपनीला निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. म्हाडाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.\nमागील काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. निविदा सादर करताना सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी आल्याचा दावा शापूरजी पालनी कंपनीने केला होता, मात्र पण इतर कंपन्यांना निविदा सादर करताना कोणतीही अडचण आली नाही, याकडे म्हाडा व संबंधित सॉफ्टवेअर कंपनीने न्यायालयाचे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाने म्हाडाचे म्हणणे ग्राह्य धरले. यामुळे शापूरजी पालनजी\nकंपनीला निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, हे स्पष्ट झाले. म्हाडासमोरची न्यायालयीन अडचण दूर झाल्याने आता वरळी बीडीडी चाळींच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे.\n'या' देशांच्या विरोधात अमेरिकेचा युद्धात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्���हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/hemadpant-sai-the-guiding-spirit-6/", "date_download": "2018-11-15T06:33:37Z", "digest": "sha1:AQ7E2ZBRQPCUB7XIVN7GFYUI6LG4FOIE", "length": 12262, "nlines": 113, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Hemadpant - Sai the guiding spirit", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२\nसर्वप्रथम माझ्या सर्व मित्रांना नविन वर्षाच्या अनिरुद्ध शुभेच्छा \n‘संजीवनी’ हे आजपर्यंत फ़क्त ऐकून होतो, रामायण (Ramayan)मधल्या कथेमधून. पण आता साक्षात अनुभवतोय. दादांची एक ‘संजीवनी’ रूपी पोस्ट आणि हा संपूर्ण फोरम पुन्हा एकदा जागृत झाला. आणि त्यानंतर एका नंतर एक असे बहारदार पोस्ट्स वाचायला मिळाल्या. त्यासाठी त्रिवार अंबज्ञ \nसप्तनेकर ह्यांच्या कथेतुन पुन्हा एकदा गुणसंकीर्तनचे(Gunasankirtan) महत्व आपल्या समोर येत. साईंचे गुणसंकीर्तन ऐकून सप्तनेकर(Sapatnekar) साईंच्या चरणी जातात. पुढील कथा सर्वांना माहितीच आहे आणि त्याचे खुप सुंदर विवेचन आपण वरती वाचलेच आहे. हर्षसिंह, संदीपसिंह, सचिनसिंह, प्रनिलसिंह, केतकीवीरा, अंजनावीरा ह्या सर्व दिग्गज़ानी खुप सुरेख मुद्दे मांडले आहेत. म्हणून एका वेगळ्या मुद्द्यावर लिहिण्याच्या थोडासा प्रयास करत आहे. अर्थातच विषय एकच – गुणसंकीर्तन.\nगुणसंकीर्तन म्हणजे नक्की काय माझ्या देवाच्या गुणांचे कीर्तन, मनन. त्याच्या बद्दलची, कार्याची माहिती देने म्हणजे गुणसंकीर्तन. पण हे झाले एका वक्त्याचे गुणसंकीर्तन बद्दलची प्राथमिक परिभाषा. पण श्रोत्याचे काय माझ्या देवाच्या गुणांचे कीर्तन, मनन. त्याच्या बद्दलची, कार्याची माहिती देने म्हणजे गुणसंकीर्तन. पण हे झाले एका वक्त्याचे गुणसंकीर्तन बद्दलची प्राथमिक परिभाषा. पण श्रोत्याचे काय त्याचे फायदे काय आता तुम्ही म्हणाल की गुणसंकिर्तानाचे फायदे होय. म्हणजे एक वक्ता म्हणून गुणसंकीर्तन केले तर त्याचे फायदे त्याला त्याच्या आयुष्यात मिळणारच आहेत. पण हाच भाग आपण एका श्रोत्याच्या नजरेतून बघुयात. ‘Looking from a third eye’. एका श्रोत्यासाठी गु��संकीर्तन म्हणजे मनाचा आधार, रणरणत्या उन्हात मिळालेली एका वटवृक्षाची सावली. माणूस हा तरेतरेच्या संकटानी ग्रासलेला असतो. त्यात त्याच्या कानावर पडणारे गुणसंकिर्तानाचे बोल हे त्याच्या मनाला दिलासा देणारेच ठरतात. बघा ना, आपण बहुतांश वेळी बापूंबद्दल गुणसंकीर्तन एका नविन व्यक्ति समोर कधी करतो होय. म्हणजे एक वक्ता म्हणून गुणसंकीर्तन केले तर त्याचे फायदे त्याला त्याच्या आयुष्यात मिळणारच आहेत. पण हाच भाग आपण एका श्रोत्याच्या नजरेतून बघुयात. ‘Looking from a third eye’. एका श्रोत्यासाठी गुणसंकीर्तन म्हणजे मनाचा आधार, रणरणत्या उन्हात मिळालेली एका वटवृक्षाची सावली. माणूस हा तरेतरेच्या संकटानी ग्रासलेला असतो. त्यात त्याच्या कानावर पडणारे गुणसंकिर्तानाचे बोल हे त्याच्या मनाला दिलासा देणारेच ठरतात. बघा ना, आपण बहुतांश वेळी बापूंबद्दल गुणसंकीर्तन एका नविन व्यक्ति समोर कधी करतो त्याला बापूंबद्दल काहीच माहीत नाही तरी त्याला हे सर्व सांगण्यास प्रवृत होतो. कारण त्या वेळी त्याची सर्वात जास्त गरज त्या व्यक्तीला असते. ते गुणसंकीर्तन ऐकून त्याच्यातले सर्व negative विचारांचे रूपांतर positive विचारांमधे होतात. हा प्राथमिक किवा बेसिक बदल तो जाणवू लागतो आणि मग पुढच सर्व मार्गक्रमण तो ‘त्याच्या’ इच्छे नुसार चालू लागतो.\nपण ह्या कथेतुन आपल्याला अजुन एक बोध मिळतो आणि जो खुप महत्वाचा ठरतो एका श्रद्धावानाच्या आयुष्यात. सप्तनेकर ह्यांच्या समोर साईंचे गुणसंकीर्तन आधी ही झालेले असते पण ते त्यावर काहीच करत नाहीत. म्हणजे बीज पेरणी चे कार्य गुणसंकीर्तनकार करतो, तेही त्याच्या इच्छेनेच. पण नुसते बी पेरल्याने रोप जन्माला येत का नक्कीच नाही. त्याला ख़त पाणी घातले, चांगली मशागत केली की एक सुंदर रोप त्या जमिनीतुन जन्माला येणारच नक्कीच नाही. त्याला ख़त पाणी घातले, चांगली मशागत केली की एक सुंदर रोप त्या जमिनीतुन जन्माला येणारच गरज असते ती ख़त-पाणी घालण्याची, जे आपण बघतो की सप्तनेकर दुसरया संधीमधे करतात. जमीन किती सुपिक की नापिक ह्याचा विचार आपण नाही करायचा कारण ती साईं माऊली अगदी कुठेही लेंड़ी बाग़ फुलवू शकते, हां फ़क्त तुमची इच्छा असेल तरच गरज असते ती ख़त-पाणी घालण्याची, जे आपण बघतो की सप्तनेकर दुसरया संधीमधे करतात. जमीन किती सुपिक की नापिक ह्याचा विचार आपण नाही करायचा कारण ती सा���ं माऊली अगदी कुठेही लेंड़ी बाग़ फुलवू शकते, हां फ़क्त तुमची इच्छा असेल तरच आणि म्हणुनच आपण जमेल तितक आपल्या गुरुचे, आपल्या देवाचे गुण संकीर्तन करत रहायच, काय माहीत कधी कोणाच्या मनातल्या बिजाला अंकुर फुटेल आणि त्याचे रूपांतर एका सुंदर बागेत होईल \nगुण संकीर्तन ह्या विषयावर बापूंनी सुचवलेली आणि लिहून घेतलेली कविता तुम्हा सर्वांसमोर सादर करतो…\nजसे शरीरास लागे सकस आहार\nमनाला हवे शुद्ध विचार\nशुद्ध विचारांचा जन्म देवाच्या गुणसंकिर्तनात होतो,\nआयुष्याचा आलेख मग वरच चढत राहतो..\nगुणसंकिर्तनाची महती नसे थोड़ी\nमाझ्या देवाच्या हास्या सारखे अवचित गोडी..\nकाय श्रोता काय वक्ता….\nकाय श्रोता काय वक्ता बेधुंद होई सारे वर्णिता गुरुची महती,\nहा माझा बापूच लावे मज सवय ह्या कार्याची….\nमार्ग हा अनोखा – सत्य प्रेम आनंदाचा,\nअंधार सारुनी उजळे दीप प्रकाशाचा…\nह्रदय घाली साद, मनी उमटे सुर हर्षाचा,\nअंबज्ञ होउनी राहू चरणी अनिरुद्धाच्या……\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\nदैनिक प्रत्यक्ष में इस्रायल पर प्रकाशित हो रही सिरीज़\nअनुचित विचारांना रोखा (Stop unwanted thoughts)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/human-pets-human-dolls/", "date_download": "2018-11-15T06:33:54Z", "digest": "sha1:WNA4CBE5S3SHXU55OWLV2UHISOPLLD7V", "length": 21326, "nlines": 108, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Human Pets Human dolls", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nआजचा दिनांक २५ जानेवारीचा बापूंचा अग्रलेख श्रध्दावानांना पवित्र उपासना ,पवित्र मंत्र आणि पवित्र अग्नी ह्यांचे सामर्थ्य , ह्यांचा प्रभाव किती मोठे सुरक्षाकवच प्रदान करत असतो ह्याची जाणीव सातत्याने करून देत आहे.\nबापूंनी ह्या आधीही प्रवचनात सांगितलेच होते की दुराचारी , श्रध्दाहीन, अनीतीमान लोक त्यांच्या मंत्रात कधीही ॐ वापरीत नाही, कारण पवित्र स्पंदने ते सहनच करू शकत नाही. ॐ सारखा भासणारा पण वेगळ्या प्रकारे उच्चारला जाणारा शब्द ते वापरतात. तसेच ते पवित्र अग्नीचा वापरही करीत नाही ह्याचाही स्प्ष्ट उल्लेख संत तुलसीदास विरचिते सुंदरकांडातील अग्रलेखांच्या मालिकेतून ह्या आधीच बापूंनी आपल्याला करवून दिला होता.\nश्रीरामांचा विरह असह्य झाल्याने आणि भरीस भर म्हणून रावणाच्या शूलाप्रमाणे त्रासदायक वागण्याने अत्यंत व्यथित होऊन जेव्हा सीतामाई देहत्याग करण्याच्या विचाराने त्रिजटेला ��ू लाकडाची चिता रच व मी चितेवर बसल्यावर अग्नी (विस्तव) प्रज्वलित करून दे अशी विनवणी करते तेव्हा त्रिजटा सांगते हे सुकुमारी आता विस्तव मिळणार नाही. ह्याचा अर्थ समजावताना बापूंनीच सांगितले होते की विस्तव म्हणजे पवित्र अग्नी आणि हे राक्षस, जातुधान पवित्र अग्नी वापरत नाही.\nआताही शुक्राचार्य मकरमानव बनलेल्या राजा मिनोस – अर्हितितानला (Titan)”व्रती” पंथाचे मंत्र आणि त्यांचा पवित्र अग्नी ह्यांच्यापासून एक वर्षभर दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे व त्यानंतर ते मंत्र तुझ्या शरीरावर व मनावर कुठलेही उलटे परिणाम करू शकणार नाही अशी स्पष्ट बजावणी करताना दिसते. मकरमानव झाल्यामुळे त्याला ते पवित्र मंत्र आणि पवित्र मंत्रोच्चार सहनही झाले नसते असा स्पष्ट उल्लेख वाचायला मिळतो. ह्यावरून आपले पवित्र मंत्र, पवित्र मंत्रोच्चार , पवित्र अग्नी ह्यांचे अफाट सामर्थ्य जाणवते.\n“मातृवात्सल्यविंदानम” ह्या ग्रंथात आपल्याला बापूंनी सांगितले होते की मातेसमान प्रतिपाळ केलेल्या अनसूयेच्या विरहाने कपील ऋषी जेव्हा व्यथित होतात तेव्हा माता अनसूया(Anasuya) आपल्या पुत्रासमान लाडक्या कपिलास वचन देते की अत्री ऋषींनी उत्पन्न केलेल्या य शास्त्रातील प्रत्येक यज्ञात तू आहुती अर्पण करीत असताना “स्वाहा” असा उच्चार करताना मी स्वत:च “स्वाहा” रुपाने प्रत्येक क्षणी तुझ्याबरोबरच असेन व अशाच पध्दतीने यज्ञ करणार्‍या प्रत्येक श्रध्दावानासमोर असेन. मला असे वाटते की पवित्र अग्नी म्हणजे हा यज्ञातील अग्नीच असावा बहुधा.\nअग्रलेखात पुढेही बापू सांगतात की आशिया(Asia) व अ‍ॅटलास (Atlas)ह्यांना अतिशय कठीण कार्य करायचे असते ते म्हणजे स्वत: अ‍ॅफ्रोडाईटने स्थापन करवून घेतलेल्या महादुर्गेच्या एकमेव मंदिरामधील मूर्ती, प्रतिमा आणि स्वत: अ‍ॅफ्रोडाईटने (Aphrodite) स्थापन केलेला पवित्र अग्नी असणरे हवनकुंड सुरक्षितपणे तेथून घेऊन जायचे होते. श्रध्दावान असणारे आशिया व अ‍ॅटलास त्या पवित्र अग्नी असणार्‍या अग्नीकुंडाला लपवून नेण्यासाठी अनेक प्राण्यांची व पक्ष्यांची हाडे चिकटवतानाही किती कचरत होते ह्यावरून श्रध्दावानांना त्यांचे श्रध्दास्थान किती पूज्यनीय आणि आदरणीय असते हे ही जाणवते. “पावित्र्य हेच प्रमाण” हा नियम आम्हां श्रध्दावानांकडून आपल्या परीने अंशत: पाळला जरी जात असेल तर ही महाद��र्गा आपल्या भक्तांचे कसे अंतिम क्षणातही संरक्षण करते हे वाचताना जागच्या जागी खिळून बसायला होते. सेमिरामीसने आशिया व अ‍ॅटलास ह्यांना जागचा जागी ठार मारण्यासाठी तिच्या हातातेल शस्त्र उचलले आणि आता कुठल्याही क्षणी घात होणार हे वाचताना अचानक ह्या थरार नाट्याला वेगळीच कलाटणी मिळाली. कारण आशियाने आता सर्व संपले हे जाणून मनापासून मेग्ना थेमिस म्हणजेच महादुर्गेची क्षमा मागितली तर अ‍ॅटलास अ‍ॅफ्रोडाईटने त्याला सांगितलेली दुर्गाकाव्य मोठया आवाजात म्हणू लागला होता आणि ’क्षमा’ हेच नाव धारण करणारी आमची आदिमाता – आमची मोठी आई – आमची आजी न धावली मदतीला तरच नवल – ती दुर्गती पासून वाचविणारी, भक्तांना तारणारी महादुर्गा स्वत:च जणू त्या काव्यातील शब्दांच्या रुपातून पुलिकासाठी धावली होती.\nयेथे आठवली बापूंनी ” मातृवात्सल्य उपनिषदात ” २७व्या अध्यायातील स्वत:च्या प्राणांची ही पर्वा न करता पिप्रूच्या आव्हानाला स्विकारून अव्रत देशात आदिमातेच्या भक्तीचा लोकशिक्षणाद्वारे प्रसार व प्रचार करणार्‍या कर्णश्रुताची कथा. आदिमातेने त्याला दिलेले आश्वासन येथे पुलिकेच्या कथेतही अनुभवायला मिळते. आदिमातेचे आश्वासन होते की पवित्र शब्दच मंत्र बनतात हे कधीही विसरू नका आणि पवित्र मंत्रच विचार उत्पन्न करतात व पवित्र ताकद पुरवितात. ह्यापुढे माझ्यावरील व माझ्या श्रीकुलावरील अशा गाण्यांना ’ भजन ’ असे म्हटले जाईल व मंत्र आणि स्तोत्रा एवढेच भजनरुपी प्रार्थनागीतही मला प्रिय असेल.\nह्या २७ व्या अध्यायातील कथा ही तर आपल्या भारतवर्षातील वसुंधरेवर घडली होती पण अखिल ब्रम्हांडाची एकमेव स्वामिनी असणार्‍या माझ्या आदिमातेचा शब्द हा निंबुरा सारख्या दूरवरच्या उपग्रहावरही श्रध्दावानांसाठी तेवढाच संरक्षक बनून कार्य करतो. “महादुर्गा विजयते” ह्या त्यांच्या मंत्राचीही तीच ताकद आहे जी आपल्या आदिमातेच्या मंत्राची….\nएवढी वर्षे सेमिरामीसची मानसिक गुलाम असणारी पुलिका तिच्या कन्येच्या आणि नातवाच्या मुखातून बाहेर आलेले थियाचे शब्द व अ‍ॅफ्रोडाईटचे काव्य कानावर पडताच पूर्ण जागृतीत आली होती…काय जबरदस्त सामर्थ्य , ताकद आहे आमच्या आदिमातेची चण्डिकेची अर्थात मेग्ना थेमिस म्हणजेच महादुर्गेची नाही…. आदिमातेला स्वत:ला काही करावे पण लागत नाही , ही तर फक्त तिच्या नामाची ताकद आहे.\nसदगुरुतत्त्व भक्तांवर संकट येण्या आधीच संकटाच्या निवारणाची सोय करते हे बापूंनीच लिहिलेल्या राम-रसायन मधील उवाच येथे प्रकर्षाने बापूंनीच आठवून दिले. कारण माता थियाकडून हे सारे त्यांच्या विद्या शिकत होते आणि ती त्यांना गुरुस्थानीच होती असे वाटते.\nसेमिरामीसला(Semiramis) कुणीही तुल्यबळ नाही हे विधान त्या परिस्थितीत वास्तव असले तरी देखिल सत्य मात्र हेच आहे की आदिमातेला व तिच्या पुत्राला त्रिविक्रमाला तुल्यबळ कधीच व कोणीच असूच शकत नाही.\nड्रेको(Draco) समाजाची हीन मनोवृती पाहताना अंगावर शहारे येतात की सुसंकृत ’व्रती’ समाजाला पूर्ण नष्ट करायचे नव्हते तर कंगाल करून, क्षुद्र करून प्राण्यांप्रमाणे वापरायचे होते ….ही गोष्ट बापूंनी आपल्याला सांगितलेल्या आणि सद्य परिस्थितीत बोकाळलेल्या ” Human Pets” “Human dolls ” ह्याच विक्षीप्त गोष्टींची आठवण करून देते आणि मग वाटते ” History repeats” हे किती भयावह घृणास्पद आहे सारे ना, पण आमची आदिमाता चण्डिका आणि तिचा पुत्र परमात्मा आमचा बापू आमच्या साठी तत्पर उभे असताना आम्हाला कसली भीती .परंतु हे मात्र तेवढेच सत्य आहे की बापू शिकवीत असलेला हा “वैश्विक इतिहास” मला नीट जाणून घेतलाच पाहिजे , अभ्यासलाच पाहिजे आणि काळाच्या बरोबरीने राहण्यासाठी आमचा सदगुरु बापू , आमचा त्रिविक्रम आमची माय चण्डिका दाखवीत असलेल्या देवयान पंथावर त्यांचेच बोट धरून चालायलाच हवे तरच आमचा टिकाव लागू शकतो.\n’वितोशा सोफिया’ हा प्रथमदर्शनी जागृत वाटणारा ज्वालामुखी हा कृत्रिम ज्वालामुखी इतर लोकांना भय निर्माण करण्यासाठी केला असावा हे वाचून तर संभ्रमातच पडायला होते की किती हा नीचपणा . दुरुपयोग विज्ञानाचा कोणत्या थराला जाऊन हे लोक करीत होते…तेही निसर्गाला झुकवून….\nतेच दुसरीकडे लेटो(Leto)स्त्रीला पुरुषाचा आवाज मिळावा आणि पुरुषाला स्त्रीचा ह्या करिता केवळ एक गोळी वापरते हे वाचूनही तितकेच थक्क व्हायला होते.\nअत्यंत पराक्रमी, शूर, असामान्य धाडसी अशा लेटोच्या ही मनात भय निर्माण झाले हे वाचून तर आता असे काय दृश्य तिने आणि राफेलने नेफिलीम शिरलेल्या विवरात पाहिले असावे ह्याबद्दल उत्कंठा अजूनच शिगेला पोहचली आहे.\nखरेच बापूराया तू जर आम्हाला तुझ्या कृपेच्या छायेत घेतले म्ह्णूनच आज अगदी नि:शंक मनाने आम्ही जगू शकतो आमचा सम्स्त भा��� तुझ्या चरणी वाहून , हे सदगुरुराया तुझ्या चरणींचा दास , तुझ्या दारीचा श्वान बनणे हीच आमच्या नरजन्माची इतिकर्तव्यता आजन्म राहो… हीच आदिमातेच्या आणि तुझ्या चरणीची अंबज्ञताच एकमेव आम्हाला तारू शकते.\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\nदैनिक प्रत्यक्ष में इस्रायल पर प्रकाशित हो रही सिरीज़\nअनुचित विचारांना रोखा (Stop unwanted thoughts)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/misuse-power-municipal-elections-bjp-19288", "date_download": "2018-11-15T06:41:23Z", "digest": "sha1:OL3KN7NZTD4BDRQVMWYYWHZHEZQ7WZ4U", "length": 18835, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Misuse of power in the municipal elections by BJP पालिका निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर - अशोक चव्हाण | eSakal", "raw_content": "\nपालिका निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर - अशोक चव्हाण\nगुरुवार, 8 डिसेंबर 2016\nनांदेड - राज्यभरात होत असलेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. सात) येथे पत्रकार परिषदेत केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nवास्तवाचे भान न ठेवता केंद्राने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे महिनाभरापासून सर्वसामान्य अडचणीत असल्याचे ते म्हणाले.\nनांदेड - राज्यभरात होत असलेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. सात) येथे पत्रकार परिषदेत केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nवास्तवाचे भान न ठेवता केंद्राने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे महिनाभरापासून सर्वसामान्य अडचणीत असल्याचे ते म्हणाले.\nश्री. चव्हाण म्हणाले, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होतात आणि मतमोजणी प्रक्रिया, निकाल मात्र एका विशिष्ट दिवशी जाहीर केले जातात. राज्य निवडणूक आयोगानेही नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये हीच पद्धत वापरायला हवी होती. राज्यात पालिका निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला आहे. सध्या या निवडणुकीचा दुसरा, त्यानंतर तिसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर केल्यामुळे त्याचा नंतरच्या टप्प्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून भाजपने आपली सोय करून घेतली आहे.\nमंत्रिमंडळातील मंत्री निवडणुकीच्या कामात हस्तक्षेप करून उमेदवारासाठी फोनवर धमक्‍या देत आहेत. दुसरीकडे मंत्र्यांच्या गाडीत नोटा सापडत आहेत. केंद्र, राज्यात आमचे सरकार आहे, आम्ही विविध योजना राबविणार असे सांगून धमकीवजा आवाहनही सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. त्यातूनही सत्तेचा दुरुपयोग, गैरवापर होत आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.\nविधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही पक्षाला यश मिळाले आहे. राज्यातील पालिकांत 727 जागा आणि 26 नगराध्यक्ष कॉंग्रेसचे निवडून आले आहेत. मतांची टक्केवारीही वाढली आहे.\nनिवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांतही कॉंग्रेस अग्रेसर राहील, संपूर्ण निकालात आमचा पक्षच राज्यात पहिल्या क्रमांकावर राहील, असा दावाही त्यांनी केला.\nकाळ्या पैशाविरुद्ध कारवाईला कॉंग्रेसने सुरवात केली. आता केंद्राने घेतलेल्या निर्णयाला विरोध नाही; पण नोटबंदीचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन घ्यायला हवा होता. नोटबंदी निर्णयाला आता महिना होत आहे. एटीएम, बॅंकांमध्ये अजूनही रांगा आहेत. नोटांबाबत केंद्र सरकार रोज आश्वासने आणि रोज नवनवीन आदेश काढत आहे. पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने सर्वच घटकांवर विपरीत परिणाम होत आहे. बाजारपेठ ठप्प आहे. ग्राहकांसह व्यापारी, शेतकरी, कामगारांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचेच हाल होत असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले.\nभाजपकडून एमआयएम पक्षाचा वापर होत असून हे दोन्ही पक्ष एकमेकांना छुपे सहकार्य करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. राष्ट्रवादीसोबत आम्ही आघाडी करायला तयार आहोत; मात्र त्यांना आधी शिवसेना व भाजपशी काडीमोड घ्यावा लागेल. राष्ट्रवादी अनुकूल असेल तर आम्हीही तयार असल्याचे ते म्हणाले. लिजेंड प्रकरणाबाबत प्रश्‍न उपस्थित झाल्यावर, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून अधिक माहिती व प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.\nविधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत ठराव मांडण्याबाबतच्या भूमिकेवर श्री. चव्हाण म्हणाले, 'शपथपत्र व प्रतिज्ञापत्र वेळेत सादर केले नाही म्हणून भाजपच्या सरकारला या आधीच न्यायालयाने फटकारले आहे. सरकार दिशाभूल करत असून न्यायालयात एक आणि बाहेर दुसरेच मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आरक्षणाच्या विषयावर भाजप सरकारच साशंक असल्याचे दिसते.''\nइतरांच्या आरक्षणावर बाधा येणार नाही, याकडे लक्ष देऊन मराठा, मुस्लिम, धनगर व इतरांना आरक्षण द्यावे, अशी आमची भूमिका असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे - बबनराव तायवाडे\nनागपूर - मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/valentine-day-love/", "date_download": "2018-11-15T06:20:06Z", "digest": "sha1:V3GKPEDDU2JQQQUJ5C5SVWV7G37UP2NJ", "length": 7468, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं...’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं...’\n‘प्रेम म्हणजे प्रेम असतं...’\n‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ असे प्रेमगीत गात अनेकांनी बुधवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ चा मुहूर्त साधत आपल्या प्रेमाचा इजहार व्यक्त केला. काही तरुणांनी चोरी-चोरी तर कोणी प्रेयसीला गुलाब फुल देऊन हा दिवस उत्साहात साजरा केला. यादिवशी कॉलेज परिसरात तरुणाईचा उत्साह कायम राहिला. तसेच कॉफी हाऊस, हॉटेल्स, रेस्टॉरंट गर्दीने फुलून गेले.\nबुधवारी सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेमाचा दिवस उत्साहात साजरा झाला. प्रेमाचा हा एकदिवसीय उत्सव आता आठवडाभर साजरा होऊ लागला आहे. रोझ डेपासूनच व्हॅलेंटाईन डे सप्ताह सुरू झाला. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी बाजारात विविधरंगी गुलाबांची आवक वाढली आहे. गुलाब खरेदीसाठी बुधवारी फुल मार्केटमध्ये तरुणाईची लगबग सुरू होती. राजारामपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क येथील भेटवस्तूंच्या दुकानात खरेदीसाठी प्रेमवेडे रमलेले होते. शहरातील हॉटेल्स, रेस्टारंट आणि मॉल्स दिवसभर हाऊसफुल होते. कपड्यांची दुकानेही लाल रंगांनी सजली होती. विशेष म्हणजे लाल रंगाच्या साड्या, ड्रेसेस, शर्ट, टी शर्ट पाहायला मिळाले. महाविद्यालयांमध्ये तरुण-तरुणींनी एकमेकांना शुभेच्छा देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला. तरुणाईसह पती-पत्नींनी, आबालवृद्धांनी देखील हा दिवस साजरा केला. व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन करण्यासाठी अनेकांनी आधीच निसर्गरम्यस्थळी जाण्याचे नियोजन केले होते. कॉलेज फे्रंडस्, ऑफिस कलिगज्, फॅमिलींनी वन डे टूरवर जाणे पसंत केले. व्हॅलेंटाईन सप्ताहनिमित्त ठिकठिकाणी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\n‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी महाविद्यालय परिसर तसेच ठिकठिकाणी निर्भया पथकासह साध्या वेशातील पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. वेगाने मोटारसायकल नेणे, स्टंटबाजी करणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, अशा टवाळखोर तरुणांवर देखील पोलिसांचे विशेष लक्ष होते.\nसोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव\nसोशल मीडियावर देखील दिवसभर प्रेमाचा वर्षाव झाला. ‘प्राण माझा असला तरी, श्‍वास मात्र तुझाच आहे, प्रेम माझे असले तरी, सुगंध मात्र तुझाच आहे, मी वेडा असलो तरी, वेड मात्र तुझेच आहे’, असे प्रेम व्यक्त करणारे मेसेज फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, ट्विटरवर फिरत होते. अनेकांचे मेसेज बॉक्स प्रेम संदेशांनी हाऊसफुल्ल झाले. ‘व्हॅलेंटाईन’साठी मोबाईल कंपन्यांनी खास अ‍ॅपची निर्मिती केली आहे. याला तरुणाईची पसंती मिळत असून अनेकांनी या अ‍ॅपद्वारे आपल्या प्रेम भावना व्यक्त केल्या.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Accident-at-Kokisare-Seven-injured/", "date_download": "2018-11-15T07:15:07Z", "digest": "sha1:B4NK3KOGKYDDAXUNI5VLANBQOFTWY33N", "length": 7094, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकीसरे येथे अपघात; सात जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकीसरे येथे अपघात; सात जखमी\nकोकीसरे येथे अपघात; सात जखमी\nविजयदुर्ग-कोल्हापूर मार्गावर कोकिसरे-घंगाळवाडीनजीक इनोव्हा कार व खासगी आराम बस यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात इनोव्हा चालकासह सातजण जखमी झाले आहेत. यापैकी तीनजण गंभीर जखमी आहेत. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी तिघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लाईफटाईम हॉस्पिटल पडवे येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात इनोव्हा गाडीचा चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर आराम बसचेही नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी 6 वा.सुमारास घडला. विजयदुर्ग-कोल्हापूर मार्गावरून मुंबईवरून गोव्याकडे जाणारी व्हीआरएल कंपनीची खासगी आरामबस चालक भीमराव पुंडलिक सुटकर (रा. बेळगाव) हा मुंबईवरून पुणे-कोल्हापूर-वैभववाडी मार्गे गोव्याकडे जात आसताना गाडी कोकिसरे-घंगाळेवाडी येथे आली असता, तळेरेहून वैभववाडीच्या दिशेने येणारी इनोव्हा कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात कार चालक रोशन सुरेश धुरे (रा.कासार्डे), पूजा प्रकाश तळेकर (23) व सुचिता उदय सुर्वे हे तीघे गंभीर जखमी झाले आहेत. तर शुभम सुनिल तळेकर (23), मिनाली गोपाळ बांदीवडेकर (24), मिनाक्षी गणेश पवार, रुचिरा रमाकांत सावंत (सर्व रा.तळेरे कासार्डे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालया कणकवली दाखल करण्यात आले आहे.अपघात झाल्यानंतर खासगी आराम बसचालकाने घटनास्थळावरुन घाबरुन पळाला होता. पण काही तासात तो पोलिस स्थानकात हजर झाला. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस उपनिरीक्षक जयश्री भोमकर, पद्मिनी मयेकर, सुनील पडेलकर, श्री.पुरळकर, अनमोल रावराणे, चालक कदम यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी धाव घेत जखमींना ग्रामस्थ व प्रवाशांच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.\nरुग्णवाहिकेसाठी कोकिसरे फाटक उघडून रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातून रुग्णवाहिका नेत असताना, कोकिसरे रेल्वे फाटक पडले. मात्र, रुग्णांची गंभीर अवस्था लक्षात घेऊन रेल्वे कर्मचार्‍यांनी फाटक उघडून रुग्णवाहिका सोडली. अन्यथा अपघातातील रुग्णांना काही वेळ तडफडत राहावे लागले असते. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सौ. भोमकर करत आहेत.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Rajendra-Ahire-Manmad-city-president/", "date_download": "2018-11-15T06:10:08Z", "digest": "sha1:X7TRKLS62YL44TUHEYSM5LXRFYCZKI5O", "length": 4784, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनमाडच्या नगराध्यक्षपदी राजेंद्र आहिरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मनमाडच्या नगराध्यक्षपदी राजेंद्र आहिरे\nमनमाडच्या नगराध्यक्षपदी राजेंद्र आहिरे\nमनमाड नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे आरपीआयचे राजेंद्र आहिरे यांनी मंगळवार��� (दि.24) हाती घेतली. पालिकेत शिवसेना आरपीआयची युती असून, आहिरे यांना प्रभारी नगराध्यक्षाची जबाबदारी देण्याचा शब्द शिवसेनेतर्फे देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी त्यांच्या हाती सूत्रे देवून सेनेने शब्द पाळल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, गटनेते गणेश धात्रक यांनी सांगितले.\nआहिरे यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पालिकेजवळ फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. सुमारे दोन वर्षापूर्वी झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-आरपीआयची युती होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या पद्मावती धात्रक थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आल्या. तर पालिकेत सेनेला पूर्ण बहुमतही मिळाले. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आरपीआयचे राजेंद्र आहिरे हे बिनविरोध निवडून आले होते. आहिरे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, गटनेते गणेश धात्रक, शहरप्रमुख मयूर बोरसे, राजेंद्र भाबड, छोटू पाटील, नगरसेवक गंगाभाऊ त्रिभूवन, कैलाश गवळी, लियाकत शेख, जाफर मिर्झा आदी उपस्थित होते.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-crowd-for-the-new-academic-year-to-buy-in-the-market-Shopping/", "date_download": "2018-11-15T06:10:46Z", "digest": "sha1:AWGUXO6DE4TW7EY4UJEOK2TUEMFQQ4LF", "length": 9073, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नव्या शैक्षणिक वर्षाची बाजारपेठेत चाहूल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › नव्या शैक्षणिक वर्षाची बाजारपेठेत चाहूल\nनव्या शैक्षणिक वर्षाची बाजारपेठेत चाहूल\nनवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी उरला असला तरी आत्ताच नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली आहे. सुट्टीच्या माहोलात मश्गूल असलेल्या बालचमुनांही शाळेचे वेध लागले आहेत. सातारा शहर परिसरातील बाजारपेठेत शालेय साहित्यांची लगबग सुरू झाली असून बाजारपेठ शालेय वातावरणात न्हावून गेली आहे.\nपरीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. शाळेला सुट्टी असल्याने बच्चे कंपनीच्या मनावर टीव्हीवरील विविध मालिकामधील कार्टून्सच्या पात्रांनी चांगलेच राज्य केले. आता लवकरच नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ होणार असल्याने बाजारपेठेत शालेय साहित्यांचे आगमन झाले आहे. शाळा सुरू झाल्या की काही ठिकाणी आईबाबा घरातील टिव्हीचे केबल कनेक्शन काढतील.\nत्यामुळे बच्चे कंपनीपासून छोटा भीम, सर्वे सफर, मिक्की माऊस, अँग्री बर्डस, स्पायडर मॅन, बार्बी डॉल, मोटू पतलू, सुपरमॅन, बॅटमॅन, डॉक्टर झटका, चिंगम सर, जग्गू, राजू, चुटकी, कालिया, ढोलू बोलू, थॉमस, टॉम अ‍ॅन्ड जेरी, टॉम, जेम्स, ऑगी अ‍ॅन्ड द कॉक्रोच, हेन्‍री, रॉकी, पुसीकॅट, पॉवर रेन्जर्स, क्रिश थ्री, टारझन,माय टी राजू असे विविध प्रकारचे कार्टून्स दुरावणार आहेत. त्यामुळे कार्टूनशी विद्यार्थ्यांशी जवळीक कशी साधली जाईल, यासाठी यावर्षीही शालेय वस्तूंचे उत्पादन करणार्‍या विविध कंपन्यांनी नवनवीन आकर्षक वस्तुंच्या निर्मितीवर कार्टूनचा प्रभाव पाडला आहे.\nमुलांना आकर्षित करण्यासाठी बाजारात लहान मोठे टिफीन बॉक्ससह पिण्याच्या बॉटल नवीन डिझायन व आकर्षक रंगसंगतीत विक्रीसाठी आल्या आहेत. शालेय साहित्यावर कार्टून्सचा उपयोग करण्यात आला असल्याने शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढणार आहे.\nआठवीची ठराविक पुस्तकेच बाजारात\nशालेय साहित्यावर भुरळ पाडणारी कार्टून्स असल्याने त्यावर बच्चे कंपनींच्या उड्या नक्कीच पडणार आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी बाजारात शैक्षणिक साहित्याचे दर स्थिर आहेत. दरम्यान, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलला असून दहावीची सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत मात्र आठवीची ठराविक पुस्तकेच आली आहेत.\nशालेय खरेदीसाठी आता गर्दी वाढणार...\nनर्सरी बॅग, कॉलेज बॅग, टिफीन बॅग, वॉटर बॅग, वॉटर बॉटल, कंपास टिफीन यासह विविध शालेय साहित्यावर मोटू पतलू, जग्गू, राजू, चुटकी, कालिया, ढोलू बोलू, क्रिस, हेन्‍री, रॉकी, पसी, टॉम, थॉमस, छोटाभीम, सर्वे सफर, मिक्की माऊस, अँग्री बर्डस, स्पायडर मॅन, बार्बी डॉल बालगणेश, बाल हनुमान, बेन टेन अशा प्रसिध्द कार्टून्स चा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे आप��्या आवडत्या कार्टून्सवर बच्चे कंपनीच्या उड्या पडतील असा विश्‍वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. कॅल्क्यूलेटर, लाईटिंग व बटण दाबून उघडणारे कंपास बॉक्स, प्राण्यांचे आकार असलेले फॅन्सी पाऊच, रंगीबेरंगी आकर्षक खोडरबर, दर्जेदार नोटबूक आदी शालेय साहित्य मुलांसाठी आकर्षण ठरले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास सुमारे 10 दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत शालेय साहित्यांची लगबग सुरू झाली आहे. शालेय साहित्यांना 5 जूनच्या पुढे विद्यार्थी व पालकांमधून मागणी वाढेल असे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-electricity-company-officer-dodgy-administration/", "date_download": "2018-11-15T06:06:52Z", "digest": "sha1:W27Q4FSY4XTN3DI7DEKUCKUIUJ7YH7PX", "length": 8625, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिघांचे बळी, तरी अधिकारी नामानिराळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तिघांचे बळी, तरी अधिकारी नामानिराळे\nतिघांचे बळी, तरी अधिकारी नामानिराळे\nकराड : अशोक मोहने\nवीज कंपनी अधिकार्‍यांच्या गलथान कारभाराचा नाहक त्रास ग्राहकांना नेहमीच सहन करावा लागतो. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे आता ग्राहकांच्या जीवावर बेतत आहे. वडगाव हवेली (ता.कराड) येथे वेगवेगळ्या घटनांत तिघांना जीव गमवावा लागला. दैव बलवत्तर म्हणून एकास जीवदान मिळाले. ठेकेदार व अधिकार्‍यांची अभद्र युती याला जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.\nपंधरा दिवसांपूर्वी वडगाव हवेली येथील दिगंबर सुरेश जगताप (वय 26) याचा शॉक लागून मृत्यू झाला. तेथील मोझीम शिवारातील शेतात बोअर सुरू करण्यासाठी तो गेला होता. वीज नसल्याने तो ट्रान्स्फॉर्मकडे गेला. ट्रान्स्फॉर्म उघडा होता. फ्यूज बॉक्समध्ये काही फ्यूज तुटलेल्या होत्या तर काही ठिकाणी फ्यूजच नव्हत्या. हे तेथील नेहमी���ेच चित्र. ट्रान्स्फॉर्मला कोणी वाली नसल्याने शेतकरी परस्पर फ्यूजच्या तारा बदलणे, तारा घालून वीज प्रवाह सुरू करणे अशी कामे करत होते. तरीही वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना फ्यूज बसवाव्या असे वाटले नाही किंवा फ्यूज बॉक्सला कुलूपही घातले गेले नाही.\nफ्यूज बॉक्स धोकादायक स्थितीत ठेवून अधिकारी ग्राहकांच्या जीवाशी खेळत होते. वीज अधिकार्‍यांचा गलथान कारभार अखेर दिगंबरच्या जीवावर बेतला. वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी फ्यूजमध्ये तार बसवत असताना त्याचा विजेचा धक्‍का बसून मृत्यू झाला. याला सर्वस्वी वीज कंपनीचे अधिकारी जबाबदार आहेत. अनेक दिवसांपासून फ्यूज बॉक्स उघडा असताना तो बंद करावा अथवा तेथे फ्यूज बसवाव्यात याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हसरं खेळत कुटुंब दुःखाच्या खाईत लोटले गेले. दिगंबरचे गतवर्षीच लग्‍न झाले होते. तो एकुलता एक होता. त्याच्या निधनाने घरच बसले. आज या घटनेला पंधरा दिवस होऊन गेले तरी वडगाव हवेलीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली नाही. एकमेकांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न अधिकारी वर्गाकडून सुरू आहेत.\nमागील वर्षी तेथीलच अक्षय मुळीक या शाळकरी मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. ताण देण्यासाठी वीज पोलला लावलेल्या तारेत अचानक वीज प्रवाह आल्याने ही दुर्घटना घडली; पण हा वीज प्रवाह आला कसा याचे उत्तर मात्र वीज कंपनीच्या अधिकर्‍यांकडे नाही. शेतमजूर कांतीलाल मुळे यांचाही विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. असे वर्षभरात तिघांना जीव गमवावे लागले आहेत.\nदोन महिन्यापूर्वी कंत्राटी कामगार वडगाव येथे खांबावर चढला होता. अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने तो खाली फेकला गेला. तो सुदैवाने वाचला मात्र मनगटापर्यंत हात भाजला. एवढ्या दुर्घटना घडूनही अधिकार्‍यांची झोप जात नसेल तर आणखी कितीजणांचा बळी घेणार आहात, असा संतप्त सवाल वीज ग्राहकांनी उपस्थित केला आहे. एवढे होऊनही वीज कंपनीच्या कोणत्याच अधिकार्‍यांवर कारवाई झालेली नाही हे विशेष. चौकशी सुरू आहे, अहवाल आलेला नाही एवढे गोलगोल उत्तर वरिष्ठ अधिकारी देत आहेत. दुर्लक्षित कारभार करणार्‍या अधिकार्‍यांना वरिष्ठ पाठीशी घालत असल्याचा आरोप होऊ लागल्याने हे प्रकरण अधिकच चिघळले आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Subhash-Deshmukh-s-question-in-the-Legislative-Assembly/", "date_download": "2018-11-15T07:17:34Z", "digest": "sha1:XFC6FAFDY4EGBYQU55N23ZOAFMK6FMEV", "length": 6388, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमचे पालकमंत्री विरोधकांच्या कळपात कसे? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › आमचे पालकमंत्री विरोधकांच्या कळपात कसे\nआमचे पालकमंत्री विरोधकांच्या कळपात कसे\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मी पक्षाच्या पॅनलसोबत होतो. मात्र आमचे पालकमंत्री काँग्रेस - राष्ट्रवादीच्या कळपात कसे गेले ते कळलेच नाही. त्यांच्यावर विरोधकांनी काय जादू केली तेही कळले नाही, असा थेट हल्ला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यावर विधानसभेत चढविला. आपल्यावर सेबीने काहीही निर्बंध आणलेले नाहीत. शेअर्सधारकांचे पैसे परत करायला सांगितले असून आपण ते देत आहोत. शेतकर्‍यांचा एक पैसाही शिल्लक ठेवणार नाही, असेही ते म्हणाले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आणि विजय देहमुख यांच्या पॅनेलने सुभाष देशमुख यांचा पराभव केला. मात्र सोलापूरच्या या दोन मंत्र्यांमधील संघर्ष आज विधिमंडळातही समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विजय देशमुख यांनी या वादात ठिणगी टाकली. विजय देशमुख यांनी आपण कसे निवडून आलो आणि सुभाष देशमुख यांचा कसा पराभव झाला याची माहिती दिल्याचे सभागृहात सांगितले. त्यावर आता काय चाललेय ते मला कळाले असे, सुभाष देशमुख म्हणाले. मी पक्षाचे पॅनल उभे केले. पण विजय देशमुख यांना विरोधकांनी भुरळ घातली. पण मी हरलो नाही. सामान्य कार्यकर्ते निवडणुकीला उभे केले, असेही देशमुख म्हणाले.\nबँकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफी केली असती तर बँकांचेच भले झाले असते. शेतकर्‍याचे नाही. कर्जमाफीच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे बँकांच्या गैरप्रकारावर अंकूश बसला व त्यात सुमारे एक हजार कोट��� रुपये वाचल्याचे देशमुख म्हणाले. कर्जमाफीच्या अनुषंगाने नियम 293 अन्वये विरोधकांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्यूत्तर देत त्यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा बँकांमधील घोटाळ्यांमुळे येथील शेतकर्‍यांचे कसे वाटोळे झाले ते त्यांनी आकडेवारीनुसार सांगितले.\nकराड : हणबरवाडी, धनगरवाडीसह आठ योजनांना निधी : चरेगावकर\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.yourstory.com/read/bd760a9e45/organic-revolution-to-mold-the-country-39-hari-menon-manas-bigabasketa", "date_download": "2018-11-15T07:15:15Z", "digest": "sha1:33GVVIX5KWSXYUQ7SON6DX5PMI2ODTHV", "length": 15213, "nlines": 90, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "देशात ऑरगॅनिक क्रांती घडवण्याचा 'बिगबास्केट'च्या हरी मेनन यांचा मानस", "raw_content": "\nदेशात ऑरगॅनिक क्रांती घडवण्याचा 'बिगबास्केट'च्या हरी मेनन यांचा मानस\n'किरकोळ व्यापार क्षेत्रात, मी नव्या दमाच्या ई-कॉमर्स क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत होतो, ते म्हणजे अन्न आणि किराणा मालाचे. जो अंमलबजावणी भूमिकेच्या दृष्टीने एक सर्वात कठीण व्यवसाय होता.', हे उद्गार आहेत बिगबास्केटचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हरी मेनन यांचे. 'इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६'मध्ये ते बोलत होते. डिसेंबर २०११ साली स्थापन करण्यात आलेले बिगबास्केट हे अन्न आणि किराणा मालाचे सर्वात मोठे ऑनलाईन दुकान असून, भारतातील १८ शहरांमध्ये सध्या ते कार्यरत आहे. २०१६ साली अन्य आठ शहरांमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्याची त्यांची योजना आहे. बंगळूरू स्थित ऑनलाईन किराणा मालाचा हा स्टार्टअप विविध प्रकारच्या जवळपास १५ हजारांच्या वर उत्पादनांची विक्री करतो. त्यात किराणा माल, फळे, भाज्या, दुग्ध उत्पादने, वैयक्तिक उत्पादने, लहान मुलांकरिता उत्पादने तसेच घरगुती उत्पादनांचा समावेश आहे.\nभारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ही २०२० या वर्षापर्य़���त अर्ध्याएक अब्जापर्यंत पोहोचण्याची तर जवळपास एक हजार ४४ अब्ज नागरिक अन्न आणि किराणा मालाची खरेदी ऑनलाईन करण्याची शक्यता आहे. सध्या १४४ दशलक्ष नागरिक प्रतिमाह पाच हजाराच्या किराणा मालाची खरेदी करतात. एकंदरीतच २०२० या वर्षापर्यंत ऑनलाईन व्यवसाय हा २० अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ते सांगतात की, 'भारतात किरकोळ व्यापाराची उलाढाल जवळपास ५०० अब्ज डॉलर्स एवढी आहे. त्यापैकी ७० टक्के उलाढाल ही अन्न आणि किराणा मालाच्या व्यवसायात होते. ती जवळपास ३६० अब्ज डॉलर्स एवढी आहे. २०२० या वर्षापर्यंत ही ५०० अब्ज एवढी होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन किराणा मालाच्या क्षेत्राची सध्या सुरुवात झाली असून, १५० दशलक्ष एवढी त्याची उलाढाल आहे. येत्या काळात ती १० अब्जाएवढी होण्याची शक्यता आहे.' संपूर्ण किरकोळ क्षेत्रात ऑनलाईन किराणा मालाच्या योगदानाबद्दल बोलायचे झाल्यास हरी सांगतात की, 'भारतातील किराणा मालाचे ऑनलाईन दुकान हे एक टक्क्यापेक्षा कमी योगदान देते. २०१८ सालापर्यंत त्याच्या योगदानात एकूण दोन ते तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.' येत्या दोन वर्षात बिगबास्केट एक मोठे लक्ष्य गाठण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या त्यांच्या एक हजार कोटींच्या (१५० दशलक्ष अमेरिकन डॉलर) महसूलात वाढ होऊन तो २ अब्ज डॉलर एवढा वाढण्याची शक्यता आहे.\nहरी यांच्या मते, बिगबास्केटमधील २० टक्के किंमत ही फळे आणि भाज्या यांच्या विक्रीतून मिळते. मानवी साखळीच्या कार्यापेक्षा ही किंमत तिप्पट अधिक आहे. मानवी साखळी जवळपास सहा ते सात टक्के एवढेच योगदान देते. ते पुढे सांगतात, 'आमच्यासाठी फळे आणि भाज्यांमधून सर्वाधिक उत्पन्न मिळते. 'ऑनलाईन फार्म टू फॉर्क' आम्हाला सर्वात चांगला अनुभव देतो. कारण आम्ही शेतीउत्पादने शेतकऱ्यांच्या भाजी मंडईतून घेतो. त्यानंतर तिच्यावर प्रक्रिया करुन ती थेट ग्राहकाला पुरवण्यात येते. फळे आणि भाज्या आमच्याकरिता महत्वाची भूमिका बजावतात.' जुने गुंतवणूकदार बेस्समेर वेंचर पार्टनर्स यांच्या नेतृत्वाखाली बिगबास्केट यांनी आपल्या व्यवसायात ५० दशलक्ष डॉलर्सची वाढ केली आहे. व्यवसाय विस्ताराकरिता याचा वापर करण्यात येणार असून, त्याद्वारे व्यवसायात नव्या सेवा सुरू करण्यात येणार आहेत.\nबिगबास्केट त्यांची ४० टक्के फळे आणि भाज्या कर्नाटक राज्या���ूनच घेते. त्यापैकी ३० टक्के उत्पादने ही थेट शेतकऱ्यांकडून घेण्यात येतात. पुरवठा साखळीचा अधिक खोलवर विचार केल्यास कंपनीने कर्नाटक राज्यात विविध शहरांमध्ये शेतमाल गोळा करण्यासाठी केंद्र उभारली आहेत. 'आम्ही काही शेत व्यवसायांसोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले असून, ज्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांशी थेट व्यवहार करता येतो. सर्वोत्तम उत्पादन मिळवण्याचा आणि शेतकऱ्यांना सहाय्य करण्याचा आम्ही कायम प्रयत्न करत असतो. सध्या आमची शेतमाल गोळा करण्याची केंद्रे चिक्काबल्लापूर, मल्लूर, नेलामंगला, गोकाक आणि म्हैसूर येथे असून, आम्ही ३३६ शेतकऱ्यांसोबत एक हजार ४८ एकर शेतजमिनीमध्ये काम करत आहोत. या परिसरात आम्ही जवळपास ४०० टन फळे आणि भाज्यांचे उत्पादन करत आहोत', असे हरी सांगतात.\nभारतात ऑरगॅनिक उत्पादनांची मागणी खूप जास्त आहे. मात्र उत्पादनांची मागणी आणि पुरवठा यांमध्येदेखील मोठी दरी असल्याचे हरी सांगतात. बिगबास्केट काम करत असलेल्या सहकाऱ्यांकडून त्यांना मर्यादित उत्पन्न मिळत असल्याचे हरी सांगतात. त्यामुळे बिगबास्केट उत्पादने जमा करण्याची ७० ते ८० केंद्र फक्त ऑरगॅनिक फळे आणि भाज्या गोळा करण्यासाठी उभारण्याचा विचार करत आहेत. सध्या शेतकरी हे अनेक समस्यांना सामोरे जात असून, त्यामुळे ऑरगॅनिक शेतीद्वारे कमी उत्पादनांची निर्मिती होत आहे. 'विशेष करुन ऑरगॅनिक उत्पादनांकरिता संशोधन प्रयोगशाळा तयार करण्याचा प्रस्ताव लवकरच आम्ही सरकारला देणार आहोत. ग्राहक ऑरगॅनिक उत्पादनांमध्ये प्रमाणीकरण मुख्य करुन पाहतो. सध्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही क्लिष्ट असून, आम्हाला त्याकरिता आंतरराष्ट्रीय संस्थांकडे जायचे नाही. आम्ही सध्या पीजीएस (पार्टीसिपेट गॅरंटी सिस्टम) सोबत काम करत आहोत. आम्ही शीत साखळीद्वारे तसेच प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेद्वारे या उत्पादनांची आयुमर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. ऑरगॅनिक उत्पादनांना उज्ज्वल भविष्य असून, आम्ही त्यात गुंतवणूक करणार आहोत', असे हरी सांगतात.\nलेखक – अपराजिता चौधरी\nअनुवाद – रंजिता परब\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nसात्विक भावनेतून समूह उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे ‘सोमेश्र्वर’ कंपनीचे महेंद्र साखरे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/national-news-kanchi-shankaracharya-jayendra-saraswathi-dies-82-100406", "date_download": "2018-11-15T07:26:14Z", "digest": "sha1:V4YAWMR2UETL7RVNIXRU3HEKZSODS7OB", "length": 11544, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "national news Kanchi Shankaracharya Jayendra Saraswathi Dies At 82 कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींचे निधन | eSakal", "raw_content": "\nकांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींचे निधन\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nजयेंद्र सरस्वती यांचा जन्म 18 जुलै 1935 मध्ये झाला होता. दक्षिण भारतात त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी होते. या पीठाकडून शाळा, रुग्णालये चालविली जातात. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांच्यानंतर जयेंद्र सरस्वती यांना या पीठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते.\nचेन्नई - कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती (वय 82) यांचे आज (बुधवार) सकाळी दीर्घ आजारपणाने निधन झाले.\nतमिळनाडूतील कांचीपुरम येथे आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोश्वास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून ते आजारी होते. आठव्या शतकात शंकराचार्यांनी कांची पीठाची सुरवात केली होती. जयेंद्र सरस्वती हे या पीठाचे 69 वे शंकराचार्य होते.\nजयेंद्र सरस्वती यांचा जन्म 18 जुलै 1935 मध्ये झाला होता. दक्षिण भारतात त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी होते. या पीठाकडून शाळा, रुग्णालये चालविली जातात. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांच्यानंतर जयेंद्र सरस्वती यांना या पीठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nअखेरच्या टी-२० सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय चेन्नई - विंडीजच्या निकोलस पूरनने जिगरबाज फटकेबाजी करून विंडीजचे आव्हान उभे केले खरे; पण भारताच्या...\n‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले\nनागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी...\n\"जीएसटी'चा परिणाम अल्पकालीन - जेटली\nमुंबई - वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी ही ऐतिहासिक सुधारणा होती, या करप्रणालीच्या अंमलबजावणीनंतर केवळ दोन तिमाहींपुरताच...\nराजकीय वाऱ्यांची बदलती दिशा\nकर्नाटकात नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश मिळू शकले नाही. पोटनिवडणुका हा कोणत्याही पक्षाच्या यशापयशाचा खात्रीशीर...\nकाँग्रेस सत्तेत आल्यास 10 दिवसांत कर्जमाफी : राहुल गांधी\nकांकेर : मध्यप्रदेश राज्यात 5 हजार कोटी रुपयांचा चिटफंड गैरव्यवहार झाला. त्यादरम्यान अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, काही वर्षांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/6-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T05:47:39Z", "digest": "sha1:CWTTCIZ2UW2BSQOH5QTLNWDCSXKU3OJD", "length": 7436, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "6 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी इंडियन टेक्‍नोमॅकच्या संचालकास अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n6 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी इंडियन टेक्‍नोमॅकच्या संचालकास अटक\nनहान (हिमाचल प्रदेश) – सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीआयडीने पाओन्ता साहिब येथील इंडियन टेक्‍नोमॅक कंपनीच्या संचालकास अटक केली आहे. विनय कुमार शर्मा असे या संचालकाचे नाव आहे. सिरमूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी एम.एल. शर्मा यांचा तो मुलगा आहे. शर्मा याला काल स्थानिक न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 24 मार्च पर्यंतची सीआयडी कोठडी सुनावली आहे.\nएखाद्या राज्यामध्ये झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जात आहे. हिमाचल प्रदेशच्या विविध विभागांच्यावतीने या घोटाळ्याचा तपास गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. इंडियन टेक्‍नोमॅक या कंपनीने मार्च 2014 पासून अचानक काम थांबवले आणि कंपनीचे अधिकारी पाओन्टा साहिब जिल्ह्यातल्या जगतापूर येथील गावातून कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिले, पीएफ, प्राप्तीकर, विक्री कर आणि अन्य सर्व देयके न देता अचानक गायब झाले होते. ही रक्कम कोट्यवधी रुपयांची होती. या प्रकरणी प्रमुख आरोपी आणि कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक राकेश कुमार शर्माचा सीआयडी शोध घेत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleराजकीय पक्षांच्या विदेशी देणगींसाठी कायदाच बदलला – सुब्रमण्यम स्वामी\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\nपढवलेली मुलाखत म्हणजे मॅच फिक्‍सींगच\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n“भारत’च्या शूटिंगसाठी सलमान पंजाबला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1/all/page-3/", "date_download": "2018-11-15T06:30:31Z", "digest": "sha1:I5RJ3UONPBNSYG76FY2Z2OQM2OSGZCHY", "length": 11337, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जितेंद्र आव्हाड- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून व���परा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nशरद पवारांचा 'खास' निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला\nआव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खास निरोप राज ठाकरेंना दिल्याची चर्चा आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालंय.\nपक्षातल्या राजकारणाला कंटाळून निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादी सोडली, उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार\nपाकच्या साखरेवरून मनसे-राष्ट्रवादी आक्रमक, साखरेची पोती केली रिकामी\nअटक ते जामीन, भुजबळांच्या तुरुंगवारीचा प्रवास\nपुरंदरे यांच्या शिवसृष्टीला 300 कोटी देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध\nमिलिंद एकबोटेंवरून जितेंद्र आव्हाड यांचे प्रकाश आंबेडकरां���ा प्रत्युत्तर\nशरद पवारांनी मिलिंद एकबोटेंना पाठिशी घातलं होतं- प्रकाश आंबेडकर\nगुजरात निकालानंतर महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीसाठी आमदारांचा वाढता दबाव\nमोदींनी पाकमधून साखर आयात केल्याचा आव्हाडांनी केला निषेध\n #भटक्याचाफटका, नवं कोरं सदर\n'75 लाख प्रवाशांच्या जीवाचं काय\nकळवा स्टेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसचा रेलरोको पोलिसांनी 3 मिनिटात संपवला\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Khotkars-phatkebaji-industrial-colony/", "date_download": "2018-11-15T06:11:47Z", "digest": "sha1:26JI3EJAG2CCLODOB5KCP4G43ZM35P5T", "length": 4725, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औद्योगिक वसाहतीत खोतकरांची फटकेबाजी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › औद्योगिक वसाहतीत खोतकरांची फटकेबाजी\nऔद्योगिक वसाहतीत खोतकरांची फटकेबाजी\nयेथील अतिरिक्‍त औद्योगिक वसाहतीत झालेल्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांच्यावर तोफ डागली.\nजालन्याच्या राजकारणात उद्योजकांची महत्त्वाची भूमिका असते. पडद्याआड राहून ही मंडळी प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका बजावत असते, उद्योजकांपैकी मोठा वर्ग भाजपच्या बाजूने असल्याने इतर पक्षांचा उद्योजकांवर कायम रोष असतो. उद्योजक ज्या पक्षाच्या मागे उभे राहतात.\nत्या पक्षाच्या नेत्यास निवडणूक सर्वच दृष्टीने सोयीची व सोपी असते. काही दिवसांपूर्वी उद्योजकांना विजेच्या प्रश्‍नावर वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज बिले भरण्यासंबंधात नोटीस बजावल्या होत्या . या बिलावर पेनल्टीही लावण्यात आली होती. या विरोधात आवाज उठवीत राज्यमंत्री खोतकर यांनी विधानसभेत एक तास चर्चा घडवून आणली होती. त्यांनतर उद्योजकांची वीज बिले व पेनल्टी कमी करण्यात आली होती. याबाबत खोतकर यांनी उद्योजकांसाठी लढाई लढूनही उद्योजकांनी श्रेय मात्र भाजपच्या नेत्याला देत त्यांचा सत्कार केल्याने आपण व्यथित झाल्याची खंतही गुरुवारच्या कार्यक्रमात खोतकरांनी व्यक्‍त केली.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Ring-Road-project-will-be-started-from-manjri-in-Haveli-taluka/", "date_download": "2018-11-15T06:12:13Z", "digest": "sha1:3PN7ARPBKRNODVSIW5T24B4D4JDAU52D", "length": 9827, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मांजरीच्या वेशीवर ‘रिंगरोड’चा नारळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मांजरीच्या वेशीवर ‘रिंगरोड’चा नारळ\nमांजरीच्या वेशीवर ‘रिंगरोड’चा नारळ\nपुणे : दिगंबर दराडे\nहवेली, मावळ, मुळशी आणि खेड या चार तालुक्यांना जोडणारा पुण्याचा महत्त्वाकांक्षी ‘रिंगरोड’ प्रकल्प आता सुसाट होणार आहे. प्रत्यक्षात या रिंगरोडच्या कामाला अवघ्या दहा ते पंधरा दिवसांत सुरुवात होणार आहे.\nपुणे महानगरक्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने (पीएमआरडीए) रिंगरोड प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात हवेली तालुक्यातील मांजरी येथून करण्याचे नियोजन पुणे महानगर प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्याला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. एप्रिल महिन्यातच ‘रिंगरोड’चा नारळ फोडण्याचा चंग पीएमआरडीएने बांधला आहे. याकरिता पीएमआरडीएकडून युद्धपातळीवर नियोजन सुरू करण्यात आले आहे.\nमेट्रो, पुरंदर विमानतळ आाणि पुण्याचा रिंगरोड मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. प्रकल्पाची लांबी 128 किलोमीटर असून, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे 17 हजार 412 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. रिंगरोडसाठी अंदाजे 1 हजार 430 हेक्टर इतक्या जागेची आवश्यकता आहे. रिंगरोडमधील हवेली, मावळ, मुळशी व खेड या चार तालुक्यांतील 58 गावांमधील सुमारे 2 हजार 37 गटामधील जागेचा यात समावेश आहे. पहिला टप्पा मांजरी ख��र्दतून सुरू होणार असून, तो नगररोडला जोडण्यात येणार आहे. यापाठोपाठ सातारारोडला रिंगरोड जोडण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सातारा रोड ते नगररोड हे 32 किलोमीटरचे अंतर राहणार आहे.\nपीएमआरडीएकडून प्रस्तावित करण्यात आलेला रिंगरोड हा मुंबई महामार्ग-नाशिक रस्ता-नगर रस्ता-सोलापूर रस्ता आणि सातारा रस्ता या चार महामार्गांना जोडणारा आहे. हा रस्ता 110 फूट रुंद आणि 16 पदरी असून, यापैकी आठ पदरी रस्ता महामार्ग म्हणून, तर त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी चार पदरी रस्ता हा स्थानिक वाहतुकीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. काही ठिकाणी बोगदे, काही ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत. हा रस्ता ‘सिग्नल फ्री’ असणार आहे. पीएमआरडीएच्या रिंगरोडला मंजुरी देताना प्रस्तावित रस्त्यात धायरी, वडकीनाला आणि गहुंजे या तीन ठिकाणी बदल करण्यात आला आहे.\nरिंगरोडमुळे पुण्यातील वाहतूक सुरळीत होणार असून, पुण्याच्या सीमारेषेवर असलेली प्रमुख ठिकाणे मुख्य पुणे शहराशी जोडली जाणार आहेत. पुणे शहरातील वाहतूक सुरळीत झाल्यामुळे इंधनावरील खर्च कमी होणार असून वाहतुकीवरील खर्चात कपात होणार आहे. पुणे शहर व विमानतळ तसेच नव्याने होणारा पुरंदर येथील विमानतळही यामुळे जोडला जाणार असून, लोकांना विमानतळावर पोहोचणेही सुलभ होणार आहे.\nहा रिंगरोड दोन टप्प्यांमध्ये होणार असून, रिंगरोडच्या टप्पा एकसाठी 6063 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यातील या खर्चाची जबाबदारी, पीएमआरडीए - 934 कोटी रुपये, राज्य सरकार - 984 कोटी रुपये, जायका - 4095 कोटी रुपये अशी उचलली जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात जायका - 4874 कोटी रुपये व नगररचना योजनेतून शिल्लक राहणार्‍या निधीतून 2418 कोटी रुपये उभे करण्यात येणार आहेत. एकंदर या प्रकल्पासाठी जायकाकडून (जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी) 8769 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य अपेक्षित आहे. या दोन्ही टप्प्यांचे काम जवळपास सात वर्षांमध्ये पूर्ण होण्याचा अंदाज आहे.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडव���े\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Mitra-murdered-by-friend-from-an-Instagram-post-dispute/", "date_download": "2018-11-15T06:19:49Z", "digest": "sha1:6LG53LKOS7UQYIQBXBU245X5ZPKD7I6B", "length": 5362, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इंस्टाग्राम पोस्टच्या वादातून मित्राकडूनच मित्राची हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › इंस्टाग्राम पोस्टच्या वादातून मित्राकडूनच मित्राची हत्या\nइंस्टाग्राम पोस्टच्या वादातून मित्राकडूनच मित्राची हत्या\nइंस्टाग्राम पोस्टवरुन मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. या घटनेत मृतासोबत असलेले तीन मित्रही जखमी झाले आहेत. समीर मेटांगळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मारेकर्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समीर मेटांगळेने दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. त्यावरून समीर आणि विभव गुप्तामध्ये वाद झाला.\nदोघेही बारावीच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. शिवाय एका खासगी ट्यूशन क्लासमध्ये ते सगळे एकत्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. समीर मेटांगळे आणि विभव गुप्ता आपापल्या मित्रांना घेऊन वर्ध्याच्या म्हाडा कॉलनी चौकामध्ये भेटले. तिथे या वादातून विभव गुप्ताने समीर मेटांगळेलाधारदार शस्त्राने भोसकले. त्यात समीरचा मृत्यू झाला. तर त्याला वाचवायला गेलेले तीन मित्रही जखमी झाले. समीरने केलेली ती पोस्ट काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. पण व्हर्च्युअल जगातल्या संभाषणांमधल्या मतभेदामधून हत्या होणे ही चिंतेची गोष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nकामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे\nकेंद्राने थकवली ओबीसी विद्यार्थ्यांची ९०० कोटींची शिष्यवृत्ती\n‘दलित’ शब्दावर येणार बंदी\nइंस्टाग्राम पोस्टच्या वादातून मित्राकडूनच मित्राची हत्या\nऑरेंज फेस्टिवलमधून बाजारपेठ मिळेल : मुख्यमंत्री\nखड्डेमुक्‍त रस्ते अभियान यशस्वी : चंद्रकांत पाटील\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या ब��� चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/blog/kundali-blog/page/2/", "date_download": "2018-11-15T06:55:36Z", "digest": "sha1:G36XKLNJKZUXDH3SPPHBXBZ54AFWYXT3", "length": 17535, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "कुंडली काय सांगते? | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामु��े महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ ब्लॉग कुंडली काय सांगते\nनैराश्य दूर करण्यासाठी असा होतो कुंडलीचा फायदा\n>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) रोजची आव्हाने हाताळण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे कारण प्रत्येकाची मानसिक पातळी,समज वेगळी आहे. स्वतःला वेळीच ओळखून तुम्ही ह्या मानसिक...\nवटपौर्णिमाजवळ आली आहे, महिला वर्ग आणि वटपौर्णिमेवरून चुटके घेणारे जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. गम्मत म्हणून हे सुरूच राहणार पण वटपौर्णिमेला केवळ...\nमाझं आधारकार्ड सापडेल का \n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) आमच्या घरी मावशी गेले दोन वर्ष स्वयंपाकास येत आहेत. मूळच्या औरंगाबादच्या असल्याने स्वयंपाकात ठेचा आणि भाकरी ठरलेलीच. आम्ही...\nनोकरीत बडतर्फ किंवा स्थगितीचे योग (Suspended in Job)\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) नोकरीसंदर्भात कुंडली विवेचनसाठी बरेच जातक येत असतात. त्यात IT क्षेत्रातील, प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणारे, सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तिंचा...\nसिंगल पॅरेंटिंग, कुंडली काय सांगते\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) तंत्रज्ञान हे या पिढीची जमेची बाजू आहे. तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी सध्या करता येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ह्या पिढीला नुसताच...\nजन्मवेळ माहीत नाही म्हणून काळजी करू नका, कुंडलीत आहे पर्याय\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) \"जन्मकुंडली,राशी,अंकशास्त्र,गुण-मिलन,नवमांश\" या शब्दांची ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही परंतु \"प्रश्नकुंडली\" हा शब्द सर्वसामान्य जणांसाठी जरा वेगळा शब्द....\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) प्रत्येक महिन्याचे कर्जाचे टेंशन असतेच. मग हे कर्ज कधी फेडू शकणार ह्या कर्जातून कधी मुक्त होणार ह्या कर्जातून कधी मुक्त होणार\nझोडियाक चिन्ह आणि कुंडलीतील राशी; नक्की फ���क काय\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) कुंडली विवेचनसाठी माझ्या समोर बसलेल्या अजितने (नाव बदलेले आहे ) प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच्या कुंडलीचा अभ्यास करता...\nमुलामुलींची वेगळी नावं ठेवताना ‘अशा’ चुका करू नका\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) आपल्या मुलामुलींची नावे वेगळी ठेवण्याचा जबरदस्त ट्रेंड सध्या हिंदुस्थानी लोकांमध्ये पाहायला मिळतो. अर्थात तसे करण्यात काही चुकीचे नाही. मात्र...\nज्योतिष- वराहमिहीर आणि योगायोगाच्या गोष्टी\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तुविशारद) ज्योतिष शास्त्र ह्या शब्दाची फोड केली तर ज्योती + ईश अशी आहे. ज्योती म्हणजे दृष्टी आणि ईश म्हणजे ईश्वर...\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\nठसा : वासुदेवकाका चोरघडे\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/osmanabad-district-fig-drought-dark-clouds-12321", "date_download": "2018-11-15T07:32:31Z", "digest": "sha1:4HOFSGIZF4DPLGPNUISEVCAS7VOZZ5WE", "length": 14886, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Osmanabad district FIG drought dark clouds उस्मानाबाद जिल्ह्यावर यंदाही दुष्काळाचे ढग गडद | eSakal", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यावर यंदाही दुष्काळाचे ढग गडद\nसोमवार, 12 सप्टेंबर 2016\nउस्मानाबाद - पावसाळा संपत आला तरीही जिल्ह्यातील २७ गावांत ८५ हजार १८१ नागरिक ४० टॅंकरद्वारे तहान भागवित आहेत. ६४ गावांत १४५ विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २११ प्रकल्पांत केवळ ११ टक्केच पाणीसाठा असल्याने जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाची छाया गडद झाली आहे.\nउस्मानाबाद - पावसाळा संपत आला तरीही जिल्ह्यातील २७ गावांत ८५ हजार १८१ नागरिक ४० टॅंकरद्वारे तहान भागवित आहेत. ६४ गावांत १४५ विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २११ प्रकल्पांत केवळ ११ टक्केच पाणीसाठा असल्याने जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाची छाया गडद झाली आहे.\nगेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यावर दुष्काळाचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा पावसाने सुरवातीलाच दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या बहुतांश भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यामुळे गेल्या चार वर्षांतील दुष्काळ हटेल, अशी चिन्हे होती. शेतकरीवर्गातही आनंदाचे वातावरण होते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. ऑगस्टच्या सुरवातीपासून पाऊस गायब झाल्याने रब्बी पिके करपत आहेत.\nजिल्ह्यातील एकूण क्षेत्राच्या ९० टक्के पेरणी सोयाबीनची झाली आहे. ऐन फुलोऱ्यात असताना पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी सोयाबीनच्या झाडाला शेंगाच नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील कळंब तसेच उस्मानाबाद तालुक्‍यांत अजूनही पावसाने पन्नास टक्‍क्‍यांची सरासरी ओलांडलेली नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी अजूनही वाढलेली नसल्याने पुढील काळात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.\nगेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात टॅंकर सुरू आहेत. यंदा यामध्ये बदल होईल, अशी चिन्हे पावसाळ्याच्या सुरवातीला दिसत होती. आता पावसाळा संपत येत आला तरीही जिल्ह्यातील टॅंकर बंद झालेले नाहीत. जिल्ह्यातील २७ गावांची तहान टॅंकरद्वारे भागवत आहेत. उस्मानाबाद तालुक्‍यातील २२ गावांतील ६२ हजार ९०१ लोकसंख्या तसेच कळंब तालुक्‍यातील पाच गावांतील २२ हजार २८० लोकसंख्या टॅंकरच्या पाण्याने तहान भागवित आहे. दोन्ही तालुक्‍यांतील २७ गावांत सध्या ४० टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी ६४ गावांतील १४५ विंधनविहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.\nजिल्ह्यात एकूण २११ प्रकल्प आहेत. यामध्ये मोठा एक, मध्यम १७ तर लघु प्रकल्प १९३ आहेत. यातील मोठा एक प्रकल्प तसेच १७ मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. १९३ लघु प्रकल्पांमध्ये केवळ पावणेचार दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या एकूण प्रकल्पांतील टक्केवारी केवळ ११ टक्के असल्याने यंदाही जिल्ह्यात दुष्काळाचे ढग अधिकच गडद होत असल्याचे दिसून येत आहे.\nजिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करा\nनागपूर - जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nम���गळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nमुंबईत 10 टक्के पाणीकपात निश्‍चित\nमुंबई - मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू होणार, हे आता निश्‍चित झाले आहे. मुंबईतील निवासी आणि औद्योगिक भागांत 31 जुलै 2019 पर्यंत सरसकट 10 टक्के...\n#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Give-free-blood-to-patients-Center-order/", "date_download": "2018-11-15T06:24:48Z", "digest": "sha1:OVXKDCQHDOQLDPDVGA5SPSFHKLAPFF4Z", "length": 4318, "nlines": 37, "source_domain": "pudhari.news", "title": " रुग्णांना मोफत रक्त द्या : केंद्राचे आदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रुग्णांना मोफत रक्त द्या : केंद्राचे आदेश\nरुग्णांना मोफत रक्त द्या : केंद्राचे आदेश\nकेंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व गरजूंना मोफत रक्त देण्याचे आदेश जारी केले आहेत. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, रुग्णाचे नातेवाईक रक्त घेण्यासाठी पैसे देतात. यामुळे त्यांच्या मनात गैरसमज होतो की, मोफत मिळालेल्या रक्ताचे ब्लडबँकेकडून पैसे आकारले जातात. यामुळे रक्तद���न करण्यासाठी दाते पुढे येत नाहीत. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त सचिव मनोज झालानी यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.\nलोकांवरचा आर्थिक भार कमी करणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचं उद्दिष्ट आहे\nराज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी रुग्णांना रक्त मोफत द्यावे\nयामुळे रुग्ण आणि नातेवाइकांवरील आर्थिक बोजा कमी होईल\nरक्तदान करण्याबाबत लोकांचा उत्साह वाढेल\nसर्व राज्यांनी याची अंमलबजावणी करावी\nलोकांमध्ये मोफत रक्तासाठी पैसे आकारले जातात असा गैरसमज आहे\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/Movie-Oru-Adar-Love-Teaser-Release-Priya-Prakash-Warriar-Performed-Handgun-Kiss/", "date_download": "2018-11-15T05:51:41Z", "digest": "sha1:BWOEEWHUU5SZ7JXFUQ7CV4RXTUSWCMGI", "length": 4347, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " Video : प्रियाचा 'किलर हँडगन किस' | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › Video : प्रियाचा 'किलर हँडगन किस'\nVideo : प्रियाचा 'किलर हँडगन किस'\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nआपल्या नयनांच्या अदाकारीने नेटकऱ्यांची मनं जिंकून नेटकऱ्यांना घायाळ करणाऱ्या प्रिया प्रकाश वरियार या अठरा वर्षीय अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडिओ आता ट्रेंडिगमध्ये आलाय. सोशल मीडियात तिच्या गाण्याची छोटीशी क्लिप व्हायरल झाल्यानंतर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असताना तिच्या आगामी ‘उरू अदार लव’ या चित्रपटाटा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.\nयात प्रिया पुन्हा एकदा रोशन अब्दुल रहूफ या अभिनेत्यासोबत दिसत आहे. व्हॅलेंटाइन आठवडा गाजवणारी ही जोडी अधिकृत टिझरमध्ये क्लासमध्ये फ्लर्टिंग करताना दिसत आहे. चित्रपटातील गाण्याला मिळालेला तुफान लोकप्रियतेनंतर व्हॅलेंटाइनच्या मुहूर्तावर चित्रपटाचा टिझर लॉन्च करण्यात आला आहे. गाण्यातील छोट���याशा क्लिप प्रमाणेच टिझरलाही नेटकरी जोरदार प्रतिसाद देताना दिसत आहेत.\nया व्हिडिओमध्ये प्रिया प्रकाश आणि रोशन अब्दुल रहूफ एकमेकांसोबत फ्लर्ट करताना दिसत आहेत. क्लासमध्ये प्रिया प्रकाश रोशनकडे पाहून हॅडगन किस देताना दिसते. काहीतासांत या व्हिडिओला दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी पसंती दाखवली आहे.\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nप्रजासत्ताक दिनी ट्रम्‍पऐवजी येणार दुसरा पाहुणा\nINDvAUS टी-20: विक्रमासाठी रोहित-विराट यांच्यात स्पर्धा\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/buy-diwali-anka-online-best-diwali-aanka-top-diwali-ank-right-price-quick-delivery-from-akshardhara/24715-Diwali-Ank-2018-Ruturang-Diwali-Ank-2018--Diwali-Ank-2018-buy-marathi-Diwali-Ank-online-at-akshardhara.html", "date_download": "2018-11-15T06:42:27Z", "digest": "sha1:DUZA3XZQYIXCJQADOAGTGMMTX37CDDQK", "length": 21798, "nlines": 572, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Ruturang Diwali Ank 2018 Diwali Ank 2018 2018 | Diwali Ank 2018 | Diwali Ank online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nविशेषांक: ‘बीज अंकुरे अंकुरे’\nएखादं बीज आपल्या मनात निर्माण होतं, त्या बीजाचं रुपांतर सुंदर जाणीवेत होतं, ती जाणीव जगण्याला बळ देते. आपण जगत असताना, विचार करत असताना, भावनांचं, विचारांचं बीज आपल्या मनात रोवलं जातं. पुढे ते बीज वाढता वाढता, आपलं आयुष्यही वाढवतं.\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवड���कर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/10/22/AURA-Aurangabad-2018", "date_download": "2018-11-15T06:03:56Z", "digest": "sha1:3EP3GOIHGLXLD5SPEEHRCG7TLJLO6PCV", "length": 20606, "nlines": 49, "source_domain": "www.evivek.com", "title": "ऑॅरा औरंगाबाद सांस्कृतिक पर्यटनासाठीचा अनोखा उपक्रम!", "raw_content": "\nऑॅरा औरंगाबाद सांस्कृतिक पर्यटनासाठीचा अनोखा उपक्रम\nऔरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी म्हणून घोषित केली गेली. सांस्कृतिक पर्यटनासाठी विशेष प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे, हे ओळखून महागामी गुरुकुलाच्या संचालिका, प्रसिध्द नृत्यांगना पार्वती दत्ता यांनी 2013पासून ऑॅक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर या काळात दर शनिवार-रविवारी संध्याकाळी सात ते आठ या वेळात 'ऑॅरा औरंगाबाद'ची आखणी केली. गेली सहा वर्षे हा उपक्रम साजरा होतो आहे. ऑॅरा औरंगाबाद हा उपक्रम आपल्या संपन्न सांस्कृतिक वारशाची आठवण करून देणारा आहे. हा वारसा पुढे जतन करण्यासाठी आहे.\nदिवस मावळून संध्याकाळचा अंधार पसरत चालला आहे. पश्चिम क्षितिजाकडे पंचमीची चंद्रकोर झुकलेली आहे. मंचामागील दाट झाडांच्या काळोख्या आकारांवर ती शुभ्र चंद्रकोर शोभून दिसते आहे. जणू काही नेपथ्याचा भाग म्हणून तिथे लटकावून ठेवली आहे. हळूहळू रंगमंच उजळतो. या खुल्या रंगमंचाला (ऍम्फीथिएटरला) 'द्यावा पृथिवी' असे अतिशय कल्पक नाव आहे. या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो 'पृथ्वीवरील स्वर्ग'. पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याची ताकद कलेतच असते, हे अप्रत्यक्षरीत्या या नावातून सूचित होते.\nमहागामीच्या युवा नृत्यांगना आणि नर्तक मंचावर शिवस्तुती सादर करायला लागतात. वेरूळच्या कैलास लेण्यातील शिवाच्या लालित्यपूर्ण मुद्रा जिवंत होऊन समोर साकार होत आहेत, असाच रसिकांना भास होतो.\nहे सगळे वर्णन आहे 13 ऑॅक्टोबरला औरंगाबाद येथे सुरू झालेल्या 'ऑॅरा औरंगाबाद' उपक्रमाचे. औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी म्हणून घोषित केली गेली. पण त्याबरोबर जे विविध प्रकल्प इथे राबविले जायला हवे होते, ते राबविले गेलेच नाहीत. रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता, नाले यांच्या समस्या अजूनही सुटल्या नाहीत. मग अशा प्रदूषित वातावरणात सांस्कृतिक पर्यावरणाबद्दल न बोललेलेच बरे.\nसांस्कृतिक पर्यटनासाठी विशेष प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे, हे ओळखून महागामी गुरुकुलाच्या संचाल��का, प्रसिध्द नृत्यांगना पार्वती दत्ता या पुढे सरसावल्या. 2013पासून त्यांनी पर्यटकांचा बहर असण्याच्या ऑॅक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर या काळात दर शनिवार-रविवारी संध्याकाळी सात ते आठ या वेळात 'ऑॅरा औरंगाबाद'ची आखणी केली. गेली सहा वर्षे हा उपक्रम साजरा होतो आहे.\nऔरंगाबाद परिसराला एक संपन्न असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. वेरूळ-अजिंठयाच्या शिल्पांतील चित्रांतील नृत्यमुद्रा, वाद्यांचे कित्येक संदर्भ, देवगिरी किल्ल्यावर महान संगीततज्ज्ञ शारंगदेव यांनी केलेली 'संगीत रत्नाकर' या ग्रंथाची रचना, औरंगाबाद शहरात असलेल्या लेण्यांमधील भारतातील पहिला संगीत संदर्भ असलेले 'आम्रपाली' हे शिल्प या सगळयाला कलात्मकरीत्या सादर करण्याची आवश्यकता पार्वती दत्ता यांना जाणवली.\nपरदेशी पर्यटक - त्यातही विशेषत: युरोपातील पर्यटक संस्कृती जाणून घेण्यासाठी जास्त उत्सुक असतात. त्यांना आपल्या संपन्न सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणे या निखळ हेतूने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. केवळ परदेशी पर्यटकच नव्हे, तर देशी पर्यटक, कलास्नेही, कलारसिक, अभ्यासक यांच्यासाठीसुध्दा हा उपक्रम आवश्यक आहे, त्यांचा अनुभव संपन्न करणारा आहे असे हळूहळू लक्षात येत गेले.\nसहाव्या वर्षात पोहोचलेल्या या उपक्रमाची दखल आता सांस्कृतिक क्षेत्रात गांभीर्याने घेतली जात आहे. परदेशी पर्यटक तर या तारखांप्रमाणे आपले नियोजन करतात.\n13 ऑॅक्टोबरला 'द्यावा पृथिवी' या खुल्या रंगमंचावर 'ऑॅरा औरंगाबाद'चे पहिले सादरीकरण झाले. शीतल भामरे, श्रीया दीक्षित, रसिका तळेकर आणि महेश कवडे या तरुण कलाकारांनी कथ्थक नृत्यशैलीत ही संध्याकाळ रंगविली.\nशिवस्तुतीने कार्यक्रमाची सुरवात झाली. वेरूळचे कैलास लेणे हे शिवाच्या विविध रूपांना, मुद्रांना दर्शविते. हे मंदिर म्हणजे शिवाच्या विविध मंदिरांमधील कारागिरीचा सर्वोत्कृष्ट नमुना मानले जाते. 'ऑॅरा'च्या कार्यक्रमांत आवर्जून शिवस्तुती किंवा शिवाच्या संदर्भातील रचना सादर केल्या जातात.\nशिवस्तुतीनंतर या तरुण कलाकारांनी रसिकांसमोर सादर केली बिंदादीन महाराजांची अष्टपदी 'निरतत ढंग'. ज्या पध्दतीने राजन-साजन मिश्रा किंवा सिंग बंधू किंवा अमानत अली-नजाकत अली सहगायन सादर करतात, त्या पध्दतीने हे चारही कलाकार एक प्रकारे सहनृत्य सादर करत होते.\nबिंदादीन महाराजांची जी अष्टपदी सादर झाली, तिचे बोल होते -\nबहे पवन मंद सुगंध\nशीतल बिनसी वट तट निकट\nकी कुंज गलिन मे\nही सुंदर रचना मंचावर सादर करताना चारही तरुण कलाकारांच्या हालचाली अतिशय मोहक होत्या. विशेषत: 'बहे पवन मंद' या शब्दांबरोबर हाताच्या केल्या गेलेल्या हालचाली त्या हळुवार वाऱ्याची आठवण करून देत होत्या. 'मंद सुगंध' या शब्दाच्या उच्चारणानंतर बोटांच्या हालचालींतून फुलाचे सूचन करण्यात आले. पण याबरोबर आजूबाजूच्या झाडांमुळे रसिकांनी एक वेगळीच अनुभूती आली. या खुल्या रंगमंचाजवळ लांब दांडीच्या फुलांची उंचच उंच दाट झाडी आहे. सध्या या झाडाचा बहर चालू आहे. या फुलांचा मंद असा सुगंध सगळयाच आसमंतात भरून राहिला आहे. नेमक्या याच वातावरणात बिंदादीन महाराजांची ही अष्टपदी निवडण्याची सूचकता पार्वती दत्तांनी दाखविली, याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.\nअष्टपदी असो की नंतर सादर झालेला किरवानी तराना, कृष्णाच्या गोवर्धन लीलेचे वर्णन करणारे तानसेन रचित धृपद या सगळयांतून चारही कलाकारांचा आपसांतील सांगीतिक संवाद आणि त्यातून निर्माण होणारा सुंदर रंगाविष्कार यांची अनोखी अनुभूती रसिकांना येत होती.\nखुल्या वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात याच परिसरातील शिल्पांवर संगीतशास्त्रावर आधारलेली कला पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. विशेषत: परदेशी पर्यटक जेव्हा हा अनुभव घेण्यासाठी येतात, तेव्हा ते आवर्जून सुती खादीचे वस्त्र परिधान करतात. कपाळाला टिळा लावून एखाद्या मंदिरात जावे तसे रंगमंचासमोर कलेचा आस्वाद घेण्यासाठी बसतात, तेव्हा आपण चकितच होतो.\nपार्वती दत्तांची छोटी शिष्या वैभवी पाठक ही या कार्यक्रमाचे निवेदन करत होती. अगदी 14 वर्षांची लहान मुलगी. पण ज्या शैलीत तिने निवेदन केले, त्याने रसिकांना वेधून घेतले. तिने स्वच्छ, सोपी, पण नजाकत भरलेली इंग्लिश भाषा निवेदनासाठी वापरली होती. परदेशी पर्यटकांना समजावे म्हणून आवर्जून या उपक्रमाचे निवेदन हिंदीबरोबरच इंग्लिशमध्येही केले जाते. नृत्याबरोबरच इथे निवेदक हिंदी-इंग्लिश भाषा ज्या पध्दतीने वापरतात, त्याचीही दखल घेतली पाहिजे. रंगमंचावर वावरणारे सर्वच एका विशिष्ट भारतीय शैलीतील कपडेच परिधान करतात. यामुळे रसिकांवर एक दृश्य संस्कारही होतो.\nया तुलनेत भारतीय पर्यटकांकडून किंवा रसिकांकडूनच या कलाविष्काराची तेवढी बूज ठेवली जात नाही. याचे एवढे गांभीर्यच आपल्याला जाणवत नाही.\nऑॅरा औरंगाबाद हा उपक्रम आपल्या संपन्न सांस्कृतिक वारशाची आठवण करून देणारा आहे. हा वारसा जतन करण्यासाठी आहे. ज्या परिसरात हा उपक्रम साजरा होतो, तिथे सर्वत्र पणत्या लावलेल्या असतात. तांब्याच्या लखलखीत घंगाळात फुलांच्या पाकळयांच्या साहाय्याने रांगोळया काढलेल्या असतात. सारवलेल्या जमिनीवर पारंपरिक रांगोळया रेखाटलेल्या असतात. असे वातावरण बघितले की धूम्रपानाची सवय असलेले परदेशी पर्यटकही प्रवेश करतानाच सिगारेट कटाक्षाने विझवून येतात.\nकार्यक्रमाला पर्यटक-रसिकांबरोबरच या गुरुकुलात शिकणाऱ्या मुलीही आवर्जून उपस्थित असतात. आपल्या शिक्षणाचा एक भाग म्हणूनच त्यांना या उपक्रमांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर सगळी रंगमंच सज्जा, आजूबाजूची वातावरण निर्मिती, सजावट, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत ही सगळी जबाबदारी या शिष्यांवरच असते. म्हणजे यांना केवळ कलेचेच शिक्षण मिळते असे नाही, तर ही कला जतन करण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घ्यावी लागते, येणाऱ्या रसिकांसाठी एक विशिष्ट वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारीही कशी पार पाडावी लागते, कार्यक्रमाची आखणी - अगदी निवेदनापासून ते रसिकांचे स्वागत करण्यापर्यंत कसे करावे लागते, याचेही एक प्रशिक्षण नकळत मिळून जाते.\nडिसेंबरपर्यंत हा उपक्रम चालणार आहे. खरे तर अशा प्रकारे मंदिरे, दर्गे येथे विविध सांगीतिक उपक्रम आखले गेले पाहिजेत. महागामीमध्ये नृत्य-संगीत सादर केले जाते. पण विविध लोककलांसाठी इतर संस्थांनी पुढाकर घेऊन आखणी केली पाहिजे. पर्यटक जेव्हा आपल्या शहरात येतात, तेव्हा ते केवळ वास्तू पाहण्यासाठी येतात असे नाही. त्यांना आपली संस्कृती समजून घ्यायची असते.\nपर्यटनाला चालना मिळण्यासाठी चालू करण्यात आलेला वेरूळ महोत्सव कधीचाच बंद पडला आहे. तो चालू होता, तेव्हाही त्याच्या आयोजनावर विविध प्रश्न तेव्हाच उपस्थित केले गेले होते. त्याच्या दर्जाबाबत जाणकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर 6 वर्षांपासून महागामीच्या वतीने चिकाटीने चालू असलेल्या 'ऑॅरा औरंगाबाद'चे महत्त्व जास्तच ठळकपणे दिसून येते.\nजनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद\nसांस्कृतिक मूल्य जपणारा बंजारा समाज\nबंजारा संस्कृतीचे रक���षण हेच ध्येय\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/article-related-long-term-investment-1222670/", "date_download": "2018-11-15T06:44:17Z", "digest": "sha1:I4DNLHU2MMEYIOROR5A6AVT5CQZEOZ3I", "length": 15010, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गुंतवणूक दीर्घकालीन असली, तरच फायदा दिसेल..! | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nगुंतवणूक दीर्घकालीन असली, तरच फायदा दिसेल..\nगुंतवणूक दीर्घकालीन असली, तरच फायदा दिसेल..\nशेअर बाजारात मात्र अजून हवा तसा उत्साह दिसत नाही.\nनवीन वर्षांचे पहिले तीन महिने संपले तसेच अर्थसंकल्प जाहीर होऊनदेखील एक महिना झाला. शेअर बाजारात मात्र अजून हवा तसा उत्साह दिसत नाही. नाही म्हणायला गुंतवणूकदारांना अजूनही एक छोटीशी आशा आहे ती रिझव्‍‌र्ह बँकेचे उद्या जाहीर होणाऱ्या पतधोरणाची; परंतु तेरडय़ाचा रंग तीन दिवस या म्हणीप्रमाणे त्याचाही परिणाम शेअर बाजारावर किती काळ राहील ते बघायला हवे.\nपोर्टफोलियोचा आढावा- पहिली तिमाही २०१६\n‘माझा पोर्टफोलियो’अंतर्गत यंदाच्या पहिल्या तिमाहीत सुचविलेले शेअर्स आणि त्यांची कामगिरी कोष्टकात दिली आहे. ही कामगिरी फारशी चांगली दिसत नसली तरीही निराशाजनकही नाही. याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी. सुचविलेले बहुतांशी शेअर्स हे मध्यम व दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने आताच नफा/ तोटा तपासणे योग्य ठरणार नाही. तसेच गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच शेअर बाजारातील गुंतवणुकीने २०१५-१६ या आíथक वर्षांसाठी -९.३५% असा उणे परतावा दिला आहे.\nअर्थसंकल्पात सूतोवाच केल्याप्रमाणे येत्या आíथक वर्षांपासून दर तिमाहीस सरकार अल्पबचत योजनांचे व्याजदर जाहीर करणार आहे. पीपीएफ, पोस्टाच्या विविध योजना यांचे व्याजदर अपेक्षेप्रमाणे कमी झाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवरदेखील कायम ८.५% करमुक्त व्याज मिळेल याची आता शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला सुरक्षित पर्याय शोधणे हे कठीण होऊन बसले आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना बरी वाटत असली तरीही त्यात द्रवणीयता अजिबात न��ल्याने ती आकर्षक ठरत नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार हाच उत्तम पर्याय आहे. २०१६-१७ हे आíथक वर्ष कसे असेल याची भाकीते सुरू झालेली आहेत. आता पर्यंतचा इतिहास पाहता शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडांत दीर्घकालीन गुंतवणूकच फायद्याची ठरते हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे संधी मिळताच प्रत्येक मंदीला शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे. चांगल्या कंपन्यांतील दीर्घकालीन गुंतवणूक कायम फायद्याचीच ठरते हे आपण अनुभवले आहेच. वानगीदाखल, काही वर्षांपूर्वी सुचविलेल्या या शेअर्सनी पोर्टफोलिओच्या गुंतवणूकदार वाचकांना किती फायदा करून दिला आहे ते दुसऱ्या तक्त्यातून पाहता येईल.\n‘पोर्टफोलियो’च्या वाचक, गुंतवणूकदारांना नवीन आíथक वर्षांच्या शुभेच्छा\nबोनस आणि स्प्लिट शेअर्समुळे झालेला लाभ जमेस धरला आहे.\nसूचना: लेखकाची वा त्याच्या आप्तेष्टांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनियोजन भान.. : सत्यानुभव..\nनियोजन भान.. : अस्सल गुंतवणुकानुभव\n‘एअरबस’चे ५,००० कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7901-ganpati-bappa-s-good-think", "date_download": "2018-11-15T05:48:44Z", "digest": "sha1:W44PWUOQC52BF7VT7QGNEUAX3KRM2GR2", "length": 12120, "nlines": 174, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आपल्या लाडक्या बाप्पाची विज्ञाननिष्ठा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआपल्या लाडक्या बाप्पाची विज्ञाननिष्ठा\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 14 September 2018\nगणेशोत्सवानिमित्त देशभरात बाप्पाचे आगमन झाले आहे. घरोघरी आनंदाचे वातावरण आहे.\nश्रींची विज्ञाननिष्ठता स्वतःपासूनच सुरू होते. त्यामुळे त्यांची पूजाही विज्ञानाशी, आरोग्याशी सुसंगत असते.\nआता गणपती बाप्पाच्या पूजेतील घटकचं पाहा ना... गूळ-खोबरं, सुकामेवा, दुर्वा, जास्वंद प्रत्येक घटक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आणि औषधी आहेत.\nगणपतीला आवडणारे फूल म्हणजे जास्वंद.\nजास्वंद थंड प्रवृत्तीचे फूल आहे. या फुलाचे तेल बाजारात उपलब्ध असतं.\nशरीरातील उष्णता घालवण्यासाठी जसा जास्वंदाचा उपयोग होतो तसेच केसांच्या वाढीसाठी जास्वंदाच्या तेलाचा वापर केला जातो.\nजास्वंद वाटून त्याचा लेप केसांना लावला तर केसगळती थांबते.\nत्यामुळे केवळ गणेशोत्सवातच नाही, तर जास्वंदाचा, वापर आपण नियमित जीवनातही करावा.\nदुर्वा ही गणपतीची सर्वात आवडती वनस्पती आहे, पण थंड प्रवृत्तीच्या दुर्वांचा वापर इतर वेळीही केला तरी फायदा होतो.\nदुर्वांचा रस किंवा त्या नुसत्या खाल्ल्या तरी ऑसिडीटी, पित्त यावर गुणकारी असतात. यामुळे रक्तदोषही दूर होऊ शकतो.\nत्याचबरोबर दुर्वांवरून सकाळी अनवाणी चालले तरी डोळ्यांसाठी ते फायद्याचे ठरते. डोळ्यांवरील ताण त्यामुळे कमी होतो.\nसुक्यामेव्यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, खारीक हे सर्व घटक असतात.\nया प्रत्येक पदार्थात परिपूर्ण पोषक द्रव्ये असतात.\nयातून कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे एकाचवेळी शरीराला मिळतात.\nत्यात स्निग्ध पदार्थ भरपूर असल्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास असणार्‍यांना तो गुणकारी ठरतो.\nत्यातील लोह, पोटॅशियम, मॅग्निशियम, झिंक, सेलेनियम ही खनिजे हाडांना फायद्याची ठरतात.\nआरतीच्या वेळी कापूर जाळला जातो. त्यातून मिळणारा प्राणवायू घरातील वातावरण शुद्ध करतो.\nघरातील दुर्गंधी घालवून कीटकही घालवतो. त्यामुळे आजूबाजूचा परिसर शुद्ध करण्यासाठी कापूर महत्त्वाचा आहे.\nघरातील सदस्यांची मनंही प्रसन्न होतात. एक उत्साही वातावरण तयार होतं.\nकापूर तेलात भिजवून ते तेल सांध्यांना लावले तर सांधेदुखी दूर होते. तसेच हे तेल केसांना लावले तरी केसांची वाढ चांगली होते.\nबाप्पाच्या पूजेच्या साहित्यात पंचामृत असते. यात दूध, तूप, मध, दही आणि साखर हे 5 पदार्थ असतात. ते आरोग्याला पोषक असतात.\nपंचामृत गणेशोत्सवातचं नव्हे, तर दररोज चमचाभर घेतले तर फायदा होईल.\nऑसिडीटीवर ते गुणकारी ठरेल. त्यात दूध, तूप असे ऊर्जादायी पदार्थ असल्यामुळे लगेच ऊर्जा मिळते.\nमध, साखर हेही ऊर्जादायीचं असते. त्यामुळे अशक्त आणि मरगळ भरलेली आहे अशांना ते उपयुक्त ठरते.\nपंचामृतामुळे तणाव दूर होतो. दूध आणि तूप हे बुद्धिवर्धक असते, दररोज एक चमचा पंचामृत घेतलं तर अर्धशिशी बरी होईल.\nबाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे गूळ-खोबरे.\nनैवेद्य म्हणून वापरले जाणारे गूळ-खोबरे शरीराला अतिशय गुणकारी आहे.\nयात उपयुक्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतूमय पदार्थ असतात.\nगुळात लोह आणि पोटॅशियम असतं.\nत्यामुळे हिमोग्लोबीन वाढवायला मदत होते.\nत्यातील ऍण्टी ऑक्सिडंट शरीराला आरोग्यदायी असतात.\nखोबर्‍यात मुबलक तंतूमय पदार्थ आणि उपयुक्त स्निग्ध पदार्थ असतात.\nमोदकाचे व करंजीचे सारण करताना गूळ-खोबर्‍याचे मिश्रण वापरतो.\nखोबर्‍यामुळे गुळातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो, त्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण करणं सोपं जातं.\nमधुमेह्यांनीही हे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले तरी नुकसान होत नाही.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nमुंबईकरांवर आता 'ह���' नवं संकट\nडोनाल्ड ट्रम्प झाले 'ट्रोल'\n'मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश' - तृप्ती देसाई\nरणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\n‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nashik-pune-highway-strike-in-shivasena-ncp-members-police-case-register-ahmadnagar/", "date_download": "2018-11-15T06:13:07Z", "digest": "sha1:T35YMJIAR2IEZBGTBIPGKTFBRWQCTEIW", "length": 8589, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अहमदनगर : महामार्ग रोखल्याप्रकरणी राष्ट्रवादी-शिवसेनेच्या १२५ कार्यकर्त्यांवर गुन्‍हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : महामार्ग रोखल्याप्रकरणी राष्ट्रवादी-शिवसेनेच्या १२५ कार्यकर्त्यांवर गुन्‍हा\nअहमदनगर : महामार्ग रोखल्याप्रकरणी राष्ट्रवादी-शिवसेनेच्या १२५ कार्यकर्त्यांवर गुन्‍हा\nनाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग लगतच्या आंबी खालसा फाटा येथे रविवारी सुमारे तीन तास महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी परिसरातील शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांसह १२५ आंदोलकांवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गेल्या आठवड्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एकाच ठिकाणी तीन जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले. या घटनांमुळे परिसरातील रहिवासी व ग्रामस्थ संतप्त झाले होते. या सर्व अपघातांना म्हामर्गच कारणीभूत असल्याबाबत अनेकदा महामार्ग प्रशासनाकडे तक्रारी करुन सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. एकाच ठिकाणी एकामागे एक असे तीन जणांचे बळी गेले त्यामुळे संतप्त झालेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांसह ग्रामस्थांनी सुमारे तीन तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.\nनाशिक व पुणे या दोन्ही बाजूला दुतर्फा सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने, वाहनांमधील प्रवाशांचे हाल झाले.\nयावेळी संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. महामार्ग प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितल्यानंतर सुमारे तीन तासाने आंदोलन मागे घ���ण्यात आले. मात्र, बेकायदा रस्तारोको करणे, पोलीस व प्रशासन तसेच महामार्ग अधिकाऱ्यांविरुध्द अपशब्द वापरुन घोषणाबाजी करणे, तसेच अपघाताला कारणीभूत असलेले वाहन पेटवून देण्यासाठी पोलिसांसमोर जमावाला चिथावणी देणे या कारणांसाठी आंदोलकांना दोषी धरण्यात आले.\nयाबाबत सरकारच्यावतीने घारगावचे पोलिस काँस्टेबल विशाल कर्पे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादवरुन शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, राष्ट्रवादी युवकांचे उपाध्यक्ष बाळासाहेब ढोले, पंचायत समिती सदस्या प्रियंका गडगे, अरुण कान्होरे, तान्हाजी मुंढे, बाळासाहेब हांडे, अमोल थोरात, शामराव संकपाळ, राजेंद्र गाडेकर, दिलीप कहाणे, संदीप ढमढेरे, अर्जुन भोर, महादू मुंढे, बाळासाहेब गाडेकर, राहुल हांडे, शांताराम घाटकर, निजाम सय्यद, मनोज भोर, किरण भोर, ईश्वर भोर, ईश्वर कान्होरे, दत्तू कान्होरे, सुरेश गाडेकर, निवृत्ती कहाणे, अशोक गाडेकर, मनोहर पापळ, गोकुळ कहाणे, विशाल काळे, हसन शेख, सोमनाथ ढमढेरे, अविनाश भोर, रशिद सय्यद, रवींद्र काशिद, सर्जेराव ढमढेरे, नामदेव गाडेकर, अक्षय कहाणे, नूतन भुजबळ, किरण भोर, दीपक ढमढेरे, महेश घाटकर, आदेश ढमढेरे, सुरेश मुंढे, अंकुश कहाणे, वाशीम सय्यद, नितीन काशिद, नवनाथ आहेर आदीसह इतर १०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अन्सार इनामदार करत आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Heavy-rain-in-goa/", "date_download": "2018-11-15T06:45:07Z", "digest": "sha1:JEK7PAPLYMRBSBVPLBXZBHK2ZCII5VPF", "length": 10690, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात संततधार सुरूच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › राज्यात संततधार सुरूच\nराज्यात सलग तिसर्‍या दिवशी रविवारी विविध ठिकाणी दिवसभर जोरदार पावसाच्य��� सरी कोसळल्या. गेल्या 24 तासांत 4 इंच पाऊस पडला असून, मुरगावात सर्वाधिक 18 सें.मी.पावसाची नोेंद झाली. दरम्यान, पावसामुळे डिचोली, वाळपई, फोंडा आदी भागांत पडझडीचे प्रकार घडले. डिचोलीत धोकादायक झाडे कापण्यासाठी वीजपुरवठा दिवसभर खंडित करण्यात आला होता.\nम्हापसा, काणकोण, दाबोळी, मुरगाव, मडगाव, केपे, पेडणे, सांगे व फोंडा भागांत जोरदार पावसाने रविवारी दिवसभर हजेरी लावली. गोवा वेधशाळेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार रविवारी संध्याकाळपर्यंत पणजीत पाच इंचाहून अधिक, म्हापसा व काणकोण येथे प्रत्येकी 5 इंच, दाबोळी, मुरगाव व केपे भागात प्रत्येकी 3 इंचाहून अधिक, पेडणे, सांगे भागात प्रत्येकी 3 इंच, फोंड्यात 2 इंचाहून अधिक, एला (जुने गोवे) येथे 2 इंच, साखळी भागात 1 इंचाहून अधिक तर वाळपई येथे 1 इंच पावसाची नोंद झाली आहे.\nपणजीतील कला अकादमी, मळा, कामराभाट, मिरामार सर्कल, डॉन बॉस्को सर्कल, पणजी बसस्थानक परिसरात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना त्रास सोसावा लागला. विशेषतः दुचाकीचालकांची मोठी धांदल उडाली.अग्निशमन दलाने दिलेल्या, माहितीनुसार राज्यात रविवारी पडलेल्या संततधार पावसामुळे विविध ठिकाणी पडझड झाली. डिचोली तालुक्यात साळ येथे वृक्ष कोसळून बराच काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. चोडण येथे विहिरीत पडलेल्या गाईला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. लामगाव येथे भला मोठा पिंपळ वृक्ष उन्मळून पडल्याने दोन घरांची सुमारे 50 हजारांची हानी झाली. आमोणा, मुळगाव आदी भागातही पडझड झाली असून डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य केले.\nदरम्यान, पश्‍चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे प. बंगालसह बांगलादेश तसेच देशाच्या किनारी भागात वादळी स्थिती निर्माण झालेली आहे. समुद्रात 45 ते 50 प्रतीतास वेगाने वादळी वारे वाहत असून वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असल्याने येत्या 24 तासांत मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.\nडिचोलीत वीज गायब; पाणीपुरवठाही ठप्प\nरविवारी संपूर्ण दिवस डिचोली बाजार पथ व इतर परिसरात वीजपुरवठा बंद होता. धोकादायक वृक्ष कापण्यात आल्याने संपूर्ण दिवस पुरवठा बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पडोशे जलशुद्धीकरण प्रकल्पात शनिवारी ���ात्रीपासून वीज गायब झाल्याने पाणीपुरवठा खंडित झालेला असून, त्यामुळे डिचोलीवासीयांचे हाल झाले.\nखड्ड्यांच्या डागडुजीचे पितळ उघडे\nपणजीतील नुकत्याच डागडुजी करण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांतून खडी निघून गेल्याने खड्डे पूर्ववत झाल्याचे चित्र रविवारी दिसत होते. सांतिनेज चर्च तसेच पणजी चर्च जवळील रस्त्यांवरील खड्डे काही दिवसांपूर्वीच खडी आणि मातीचा भराव टाकून पणजी मनपाने बुजवले होते. मात्र, सलग तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांच्या डागडुजीचे पितळ उघडे पडले. या खड्डयांमध्ये पाणी साचत असल्याने दुचाकी चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. याशिवाय बालभवनजवळील सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाल्याचे दिसत होते.\nमान्सूनच्या आगमनामुळे राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून, रविवारी दिवसभर वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. राज्यातील कमाल तापमान 26.3 अंश सेल्सिअस तर किमान 22.6 अंश सेल्सिअस इतके आहे. वातावरणात 97 टक्के आर्द्रता आहे. येत्या 24 तासांत कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके कायम असेल.\n‘डॉप्लर वेदर रडार’चे उद्या उद्घाटन\nहवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी उपयुक्त ठरणारे ‘डॉप्लर वेदर रडार’ अल्तिनो पणजी येथील वेधशाळेत बसवण्यात आले असून, या रडारचे उद्घाटन मंगळवार दि. 12 जून रोजी दुपारी 3 वाजता भारत सरकारच्या भूगर्भ विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हवामान खात्याचे सरसंचालक डॉ.के. जे. रमेश यावेळी उपस्थित राहणार आहेत.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Bribe-in-education-department-kolhapur/", "date_download": "2018-11-15T06:14:17Z", "digest": "sha1:B2LBMWB7W6YAO6O2I3JZPWDDDTRJ5ZXA", "length": 9581, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षण विभागामधील लाचखोरी चव्हाट��यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शिक्षण विभागामधील लाचखोरी चव्हाट्यावर\nशिक्षण विभागामधील लाचखोरी चव्हाट्यावर\nकोल्हापूर : विकास कांबळे\nजिल्हा परिषदेमध्ये बदल्यांमध्ये चालणारी लाचखोरी आणि दलाली शाहूवाडी पंचायत समितीमध्ये घडलेल्या प्रकरणावरून चव्हाट्यावर आली आहे. शिक्षण विभागात अधिकारी म्हणून येण्यापूर्वी प्रत्येकांनी किमान काही वर्ष शिक्षक म्हणून काम करण्याची अट आहे. असे असताना आपल्याच सहकार्‍याकडून अधिकारी झाल्यानंतर सुरू होणारी लूट यानिमित्ताने जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय बनला आहे.\nकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला एक वेगळी परंपरा आहे. लोकसहभागातून संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषदेने राजर्षी छत्रपती शाहूरायांच्या नावाने एक अभियान सुरू करून एक शिक्षण चळवळ उभारली होती. या अभियानात अनेक शाळांचे केवळ बाहेरचे रूप पालटले नाही, तर शिक्षणाचा दर्जादेखील सुधारण्यास मदत झाली. हे गेल्या काही वर्षांतील शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या निकालावरून दिसून येत आहे. या अभियानाची नंतर राज्यपातळीवर दखल घेण्यात आली आणि हे अभियान राज्यभर लागू करण्यात आले. अशी परंपरा असलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला मात्र गेल्या काही वर्षांपासून लागलेले लाचखोरीचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. एक वर्षापूर्वीच नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर नवीन नोटा बाजारात येण्यापूर्वी या नोटा घेताना जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील एकाला रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याची चर्चा थांबते न थांबते तोच दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेतील महिला शिक्षण अधिकार्‍याला लाच घेताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे ही लाच तालुक्याच्या ठिकाणी घेताना पकडल्यामुळे शिक्षण विभागातील लाचखोरी मुख्यालयापासून ते ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते.\nबदल्यांचा काळ आला की, काही शिक्षक संघटनांच्या नेत्यांना, काही पदाधिकार्‍यांना सुगीचे दिवस वाटतात. काही तालुक्यांतील काही शिक्षक तर बदल्यांमध्ये दलालीच करत असल्याचे बोलले जाते. यामध्ये केवळ घेणार्‍यांना दोष देऊन चालणार नाही तर मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते शिक्षकच बदलीसाठी पैसे मोजण्यास तयार असल्याने ते देखील तितकेच जबाबदार आहेत.\nविशेषत: जिल्ह्याबाहेर बदली होणार्‍या शिक्षकांना वरपासून खालीपर्यंत हात ओले केल्याशिवाय त्यांची सुटकाच होत नसल्याचे चित्र यानिमित्ताने नागरिकांसमोर आले आहे.\nप्रत्येक ठिकाणी शिक्षकाची अडवणूक\nचारशे, पाचशे किलो मीटर अंतरावरून आपल्या जिल्ह्यात आल्याचा आनंद त्या शिक्षकाच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद असतो. त्या आनंदातच तो जिल्हा परिषदेत येतो. जिल्हा परिषदेत आल्यानंतर मात्र त्याच्या चेहर्‍यावरील सर्व आनंद मावळतो. सुरुवातीलाच त्याला जिल्ह्याच्या शेवटची टोकाची शाळा दाखविली जातो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात येण्याची चूक केली की काय, असे त्याला वाटू लागते. यातूनच मग अर्थपूर्ण चर्चेला सुरुवात होते. कोल्हापूर सोडून बाहेर जाणार्‍या शिक्षकाचीही अशीच अवस्था असते. कारण बदली झाल्यानंतर त्याला कार्यमुक्‍तीचा आदेश लागतो. हा आदेश सहजासहजी दिला जात नाही. याशिवाय सेवा पुस्तक, ना देय प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हा शिक्षक जिल्हा सोडू शकत नाही. यासाठी शिक्षकांची अडवडणूक होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. मात्र, कोणी कोणाकडे लक्ष द्यायचे हा प्रश्‍न आहे. या प्रत्येक ठिकाणी शिक्षकाची अडवणूक होत असते, पण तो काही करू शकत नाही. त्यातूनच असे प्रकार घडत असल्याने शिक्षण विभागाच्या बदनामीला सामोरे जावे लागत आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/special-paneer-modak-recipe-5956401.html", "date_download": "2018-11-15T06:50:05Z", "digest": "sha1:T3GRF3KFEGJXGDNLVTN3QPQPDDSUSZC6", "length": 5535, "nlines": 64, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Special Paneer Modak recipe | बाप्पांच्या स्वागतासाठी बनवा स्पेशल पनीर मोदक, वाचा रेसिपी...", "raw_content": "\nबाप्पांच्या स्वागतासाठी बनवा स्पेशल पनीर मोदक, वाचा रेसिपी...\nआज बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह घराघरात दिसुन येत आहे.\nआज बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्स��ह घराघरात दिसुन येत आहे. तुम्ही देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करत आहात ना... मग बाप्पांना खुश करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत पनीर मोदक रेसिपी... एकदम स्वादिष्ट आणि बाप्पांना आवडणारे मोदक बनवा. आपला आनंद व्दिगुणीत करा. चला तर मग उशीर कसला करताय... बाप्पांचे आगमन होण्याअगोदर बनवा पनीर मोदक...\n- दीड वाटी मावा\n- पनीर आर्धी वाटी\n- २ वाट्या पिठीसाखर\n- पाऊण वाटी किसलेले खोबरे...\n- मावा मंद आचेवर कोरडा होईपर्यंत परता आणि बाजूला ठेवा.\n- पनीरला हाताने बारीक करा आणि केसर टाकून 2-3 मिनीट थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्या.\n- आता पनीर थंड झाल्यास त्याल 2 चमचे साखर टाका. आणि छोटे-छोटे गोळे बनवा.\n- थंड झालेल्या माव्यामध्ये वेलायची आणि साखर टाकून एकत्र करा. पनीर आणि माव्याचे सारखेच गोळे बनवा. माव्याचा एक गोळा हातावर घेऊन त्याची वाटी बनवा आणि त्यात पनीरचे मिश्रण टाकून बंद करा.\n- सर्व बनवलेल्या गोळ्यांना अशाप्रकारे मोदकांचा आकार द्या.\nप्लेटमध्ये सजवून बाप्पाला नैवेद्य दाखवा. गणपती बाप्पालाही आवडेल तुमची ही नवीन पाककृती...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/campaigning-open-jeep-attractions-26717", "date_download": "2018-11-15T07:30:22Z", "digest": "sha1:R37WMMQIWIWJYT6Q5DNJISYGK7U7P74V", "length": 12847, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Campaigning for the Open Jeep attractions प्रचारासाठी ‘ओपन जीप’चे आकर्षण | eSakal", "raw_content": "\nप्रचारासाठी ‘ओपन जीप’चे आकर्षण\nगुरुवार, 19 जानेवारी 2017\nनिवडणुकीच्या कालावधीत आमच्याकडे ‘मॉडीफाय’ करण्यासाठी जीप येतात. प्रत्येक उमेदवाराला त्याला हव्या त्या पद्धतीने आम्ही जीप तयार करून देतो. बसण्यासाठी जागा, जीपमध्ये उभे रा���िल्यानंतर धरण्यासाठी अँगल, झेंडे, पक्षाचे चिन्ह बसविण्यासाठीची सोय असे अनेक बदल करावे लागतात. रंग हादेखील महत्त्वाचा भाग असतो. या जीप भाडेतत्त्वावरही मिळतात, साधारणतः दिवसाला दहा हजार रुपये इतके भाडे आकारले जाते. आमच्याकडे सध्या सात जीप ‘मॉडिफाय’ करण्याचे काम सुरू आहे.\n-तहा उस्मान अरब, व्यवसायिक\nपुणे - निवडणूक प्रचार आणि ओपन जीप हे समीकरणच झालंय... प्रचार यात्रेत जीपमध्ये उभा राहिलेला उमेदवार आणि त्यांचा नेता... अग्रभागी पक्षाचा झेंडा, चिन्ह आणि रंगाने सजविलेली जीप या वर्षीच्या निवडणूक प्रचाराचे आकर्षण ठरली नाही तरच नवल.\nनिवडणूक आली की ‘ओपन जीप’चे महत्त्व वाढते. विशेषतः महापालिका निवडणुकीत ही जीप अनेकांना हवी असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जास्त उमेदवार रिंगणात असतात. त्यामुळे तिला मागणीही राहतेच. म्हणूनच ‘मॉडिफाय’ करणाऱ्या गॅरेजमध्ये काही महिन्यांपूर्वीच जीप दाखल झाल्या. तर भाडेतत्त्वावर जीप देणाऱ्यांकडेही ‘बुकिंग’ सुरू झाले आहे. चार प्रभागांचा एक प्रभाग झाल्याने प्रभागाचे क्षेत्रफळ मोठे आहे. यामुळे प्रभागात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी पदयात्रा, मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रत्येक उमेदवाराचा प्रयत्न असला, तरी प्रचारादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या ‘रॅली’, उमेदवारी अर्ज दाखल करताना होणारे शक्तिप्रदर्शन यात जीपचे स्थान आता अढळ झाले आहे. प्रभागात प्रचारासाठी येणाऱ्या राज्यस्तरीय नेण्याकरिता ‘ओपन जीप’ हेच वाहन उपयुक्त ठरते. वातावरण निर्मितीकरिता हे वाहन अधिक उपयुक्त असल्याचा या पूर्वीच्या निवडणुकांतील अनुभव आहे.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत��तर-पूर्वोत्तर...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/6/9/North-East-cultural-article-01", "date_download": "2018-11-15T05:55:42Z", "digest": "sha1:4ZMXLIR2NL75G2ECWJ7SWJU7U6J43QBH", "length": 32236, "nlines": 55, "source_domain": "www.evivek.com", "title": "ईशान्यभूमीचा संस्कृती रंग", "raw_content": "\nवनवासी कल्याण आश्रमाचे ईशान्य भारतात काम करत असताना लेखकाला तेथील संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध अनुभव आले. तेथील काही निवडक अनुभव.\nअमर्याद शक्ती - आत्मविश्वास\nवनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने तेजपूर शहरात वनवासींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तेजपूर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे व त्याचे पौराणिक नाव शोणितपूर आहे. आसामी भाषेत, शोणित म्हणजेच रक्त, याला 'तेज' म्हटले जाते. म्हणूनच हे गाव पुढे तेजपूर नावानेच ओळखले गेले. महाभारत काळात इथे बलिपुत्र बाणासुराचे राज्य होते. बाणासुराची कन्या उषा हिने आपल्या वडिलांना न सांगता कृष्णाचा नातू अनिरुध्द याच्याशी गंधर्व विवाह केला. हे कळल्यावर बाणासुराने दोघांनाही अग्निगडमध्ये बंदिवासात ठेवले. बाणासुरापासून आपल्या नातवाची सुटका करण्यासाठी श्रीकृष्ण द्वारकेहून येथे आला. बाणासुराशी त्याचे मोठे युध्द झाले. आपण युध्दात कमी पडत आहोत हे जाणून बाणासुराने आपले आराध्य भगवान महादेवाचा धावा केला. आपल्या भक्ताचा मान राखण्यासाठी महादेवाने श्रीकृष्णाशी युध्द केले. यालाच हरी-हर युध्द असे म्हणतात. या कथेचे वर्णन श्रीमद्भागवत पुराणात आहे.\nतर आपण तेजपूर शहरातील वनवासींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांबद्दल बोलत होतो. आसाममधील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. हे खेळाडू ग्रामीण भागातील आहेत. स्पर्धकांना प्रशिक्षण मिळालेले नव्हते, तरीही त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या स्पर्धेत मॅरेथॉनदेखील आयोजित करण्यात आली होती. मुलींची मॅरेथॉन 14 कि.मी.ची असते. शर्यतीच्या एक दिवस आधी, खेळाडूंचे परीक्षण केले जाते. डॉक्टरांनी सर्व खेळाडूंना तपासले आणि प्रियंका नावाच्या एका बोडो मुलीला मॅरेथॉन शर्यतीसाठी आरोग्याच्या आधारावर अपात्र ठरविले. प्रियंका रडायला लागली, धावण्यासाठी वारंवार आग्रह धरू लागली. डॉक्टर वारंवार तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होते. पण ती ऐकायलाच तयार नव्हती. ती सारखे एकाच वाक्य म्हणत होती - मला फक्त एक संधी द्या. ती हट्टच धरून बसली. शेवटी डॉक्टरांनी चिडून म्हटले की तू जर शर्यतीत धावलीस तर मरशील. प्रियंकाही लगेच म्हणाली, नाही मरणार.\nअखेरीस असे ठरविण्यात आले की प्रियंकाला धावण्याची संधी दिली जाईल, परंतु तिला स्पर्धक क्रमांक देण्यात येणार नाही. म्हणजेच ती स्पर्धेचा भाग होणार नाही. ते तिने मान्य केले.\nदुसऱ्या दिवशी सकाळी खेळाडू तयार झाले आणि मैदानावर पोहोचले. सर्व उत्साहात होते. मुलींची 14 कि.मी. स्पर्धा सुरू झाली. प्रियंका सगळयांबरोबर धावू लागली. रुग्णवाहिकाही मागे मागे जात होती. जर एखाद्याला काही त्रास झाला तर रुग्णवाहिकेने त्याला मध्ये उचलण्याची व्यवस्था होती. आयोजकांना वाटले की प्रियंकाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. सर्व काही उत्साहात चालू होते. हळूहळू पाच किलोमीटर, दहा किलोमीटर पार झाले. रस्त्यावरचे लोकही उत्साह वाढीविण्यासाठी उभे होते. पाहता पाहता 14 कि.मी.ची शर्यतीची शेवटची रेष जवळ येऊ लागली. तेथे टाईमकीपर आणि रेफरी उभे होते. आणि एक मुलगी वेगाने पुढे पुढे जात शेवटी शर्यत जिंकली. पाहिले, तर ती प्रियंका होती. तिने आयोजकांना तिथे जाऊ��� विचारले, आणखी धावायचे आहे काय तिचा आत्मविश्वास पाहून सगळेच चकित झाले.\nअंगामी जमातीतील लोक नागालँडची राजधानी कोहिमाजवळ राहतात. अंगामी लोक त्यांच्या पारंपरिक पुराणमतवादी धर्माचे अनुयायी आहेत, ज्याला ते क्रना असे म्हणतात. हे लोक उकेपेनेफू नावाच्या सर्वशक्तिमान देवाची उपासना करतात. भारतीय कॅलेंडरप्रमाणे, चैत्र, वैशाख ... याच पध्दतीने 12 महिने असतात, त्यांच्या भाषेत गणनातील वेगवेगळी नावे देखील आहेत. भारतीय कॅलेंडरमध्ये ज्याप्रमाणे, चैत्र, वैशाख ... असे 12 महिने आहेत, याच पध्दतीने त्यांच्या भाषेत वेगळया नावांनी कालगणना केली जाते. त्यांचा सगळयात मोठा उत्सव म्हणजे सेक्रनी, जो कापणीनंतर उकेपेनेफूला कृतज्ञता दर्शविण्यासाठी साजरा केला जातो. या लोकांचा धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी एक संघटना आहे - जाफू फिकी क्रना केसेको केहो.\nअंगामी लोकांच्या मदतीने कोहिमापासून 22 कि.मी. अंतरावर विश्वेमा गावात 1997मध्ये जाफू फिकी क्रना शाळा सुरू करण्यात आली. मला तेथे काम करण्याची संधी मिळाली होती. आज तेथे प्राथमिक शाळा चालू आहे.\nशाळेच्या इमारतीसाठी गावातल्या लोकांनी जागा देणगी म्हणून दिली होती. गावातले लोकांच्या व इतर काही लोकांच्या मदतीने इमारतीचे काम चालू झाले. डोंगरांच्या मध्ये, महामार्गाजवळ ही इमारत आकार घेत होती. संध्याकाळची वेळ होती. एक ओळखीचा वयस्कर माणूस मला भेटायला आला. तो रस्त्याचे काम करणारा मजूर होता. तो खडी तयार करण्याच्या मशीनवर काम करत होता. तो म्हातारा मजूर झारखंडचा होता. तो मला म्हणाला, ''मी नेहमी तुम्हाला इथे पाहतो. तुम्ही सगळे मिळून गावासाठी शाळेची इमारत बनवत आहात. आणि हे सर्व काम तुम्ही समाजाच्याच मदतीने करीत आहात. म्हणून मला वाटले मीही काही तरी करावे.'' मग त्याने मला पुढे विचारले की मी या इमारतीच्या बांधकामासाठी काही मदत करू शकतो का\nआम्हा कार्यकर्त्यांना वाटले की हा मजूर आपल्याला काय मदत करू शकणार आहे याच्याकडे आहेच काय तरी उत्सुकतेमुळे मी त्याला विचारले, ''बाबा, तुम्ही कसली मदत करणार\nतो म्हणाला, ''मी क्रशर मशीनवर काम करतो. गेल्या दोन महिन्यांत मी एक ट्रक खडी तुमच्या शाळेसाठी म्हणून गोळा करून ठेवली आहे. तीच मला द्यायची आहे. आपण घ्याल का\nत्यावर आमच्यातला एक कार्यकर्ता म्हणाला, ''ही खडी तुमची तर ना���ीये. ती तर तुमच्या कंपनीची आहे. तुम्ही चोरी करून ही खडी गोळा केली आहे काय\nत्यावर म्हातारा म्हणाला, ''नाही, नाही. मी कंपनीच्या साहेबांना विचारलं आहे. तसे ही मिक्स खडी खाली राहते, ती आम्ही विकतोच. ते पैसे आम्हालाच मिळतात. पण मी ही विकली नाही. तुम्हाला कामाला येईल म्हणून मुद्दाम सांभाळून ठेवली. आमच्या साहेबांनासुध्दा ही कल्पना पटली. म्हणाले, चांगलं केलंत. साहेबांनीही सांगितलं आहे, खडी पोहोचविण्यासाठी गाडीची व्यवस्था करतील म्हणून. आपण स्वीकाराल ना माझी ही छोटीशी मदत\nमला अश्रू अनावर झाले आणि त्या फाटक्या कपडयातल्या श्रीमंत माणसाकडे कौतुकाने पाहत राहिलो. दोन्ही हात जोडून त्याचे आभार मानत राहिलो.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक ठिकाणी संमेलने भरविली गेली होती. मणिपूरच्या सेनापती जिल्ह्याच्या इरांग गावात प्रखंड संमेलन ठरले होते. संमेलन स्थळ मुख्य रस्त्यापासून 4-5 कि.मी. अंतरावर होते. रस्ता कच्चा होता. आचके खात गाडीतून खाली उतरलो आणि जवळजवळ अर्धा तास पायी चालत संमेलन स्थळापर्यंत पोहोचलो. सोबतच्या कार्यकर्त्याने सांगितले की जेवणानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. हात-पाय धुऊन जेवणासाठी गेलो. सोबत इतर कार्यकर्तेही होते. पहिले तर माझे जुने स्नेही बद्रीनारायणजी खातिवडा, ज्यांना 'बद्री गुरुजी' नावाने ओळखले जाते, तेही होते. गुरुजी अंध होते. त्यांना नमस्कार केला. सगळयांबरोबर स्नेहभोजन झाले.\nजेवणानंतर अंगणात गप्पा रंगल्या. विविध विषयांवर चर्चा सुरू झाली. गुरुजींनी विचारले, ''तुम्ही तर देशभरात हिंडता. तुम्ही ऐकलेच असेल की नागपुरात काही दिवसांपूर्वीच काही नवबौध्द धर्मांतरण करून मुसलमान झाले. ते का मुसलमान झाले आपल्याला काय केलं पाहिजे आपल्याला काय केलं पाहिजे\nमी म्हटले, ''तुम्हाला कोणी सांगितले\nते म्हणाले, ''ही बातमी तर एका मित्राने मला जागरण मासिकातून वाचून दाखवली होती. मी नेहमी ते मासिक वाचत असतो.''\nमी संकोचून म्हणालो, ''मला ठाऊक नव्हते. माझ्या वाचण्यात ही बातमी नाही आली.''\nतेव्हा मी विचार करू लागलो. ज्यांना आपण दृष्टिहीन म्हणतो, ते मणिपूरसारख्या उत्तर पूर्वांचलच्या कोपऱ्यातून असूनदेखील, त्यांना देश आणि जगाची बातमी कळते. आणि केवळ बातमी वाचून थांबत नाहीत, तर ���्याची काळजी करतात व त्यासाठी आपण काय करू शकतो, याचे चिंतनदेखील करतात.\n....आणि आपल्याला देवाने सगळी इंद्रिये व्यवस्थित दिली असूनसुध्दा आपल्याला अशी माहिती नाही. बातमी माहीत असूनसुध्दा चिंतन करत नाही. तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला की खरा अंध कोण डोळे असून ज्यांना दिसत नाही ते, की डोळे नसताना ही सगळे पाहू शकतात ते\nबद्री गुरुजींचे वय सत्तर वर्षांचे असूनसुध्दा ते इरांगचा हा त्रासदायक प्रवास करून, पायी चालत, या हिंदू संमेलनापर्यंत पोहोचले होते. ते आजही गावोगावी फिरून नेपाळी समाज - जो संख्येने कमी आणि चारी बाजूंनी ख्रिस्ती, नागा व कुकी समाजाने वेढलेला आहे - त्यांच्यासाठी काम करत आहेत. अहिंसक, धर्मभीरू नेपाळी समाज आजही उपेक्षा, वंचना, भय, लोभ यामध्ये वावरतो आहे. त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न ख्रिस्ती मिशनरी सतत करत असतात. तरीही बद्री गुरुजींसारखे धर्मरक्षक गावोगावी फिरून धर्माचे रक्षण करतात. रामायण, भागवताचे सप्ताह बसवतात. लोकांमध्ये धर्माबद्दल आस्था आणि देवाबद्दल श्रध्दा निर्माण करतात. आणि हेच आयुष्याचे ध्येय मानून आजीवन तेच कार्य करत राहतात.\nवरून निर्बळ व अंध दिसणाऱ्या बद्री गुरुजींच्या आंतरिक शक्तीचा अंदाज आपण लावू शकू निःस्वार्थी प्रेम, अखंड नामस्मरण, प्रचंड ईश्वरनिष्ठा, आठही प्रहर जागृत बुध्दी, समाजाबद्दल कमालीची आत्मीयता आणि धर्माबद्दल अनन्य श्रध्दा व समर्पण हीच ज्यांची पुंजी आहे, असे बद्री गुरुजी सर्वांसाठीच प्रेरणास्रोत आहेत.\nहिंदी केवळ राष्ट्रभाषा नाही, संस्कृती आहे\nबहुधा 1995ची गोष्ट असावी. मी कल्याण आश्रमचे तत्कालीन क्षेत्र संघटन मंत्री वसंतराव भट आणि नागालँडचे एक प्रमुख कार्यकर्ता जगदंबा मल्ल यांच्यासोबत दुपारच्या वेळी एका कुटुंबाला भेटायला गेलो. घर म्हणावे तर केवळ दोन बांबू वापरून तयार केलेली एक झोपडी आणि त्याच्याजवळ तशीच आणखी एक झोपडी होती. आत गेल्यावर, प्रसन्न चेहऱ्याच्या एका माणसाने आमचे स्वागत केले. ओळख झाल्यावर कळले त्याचे नाव पियोंग तेम्जन जमीर आहे. तो आओ नागा समाजातील होता. पण व्यवस्थित हिंदी बोलत होता. थोडया वेळाने त्याची पत्नी व मुलगी रुपाचीला बाहेर आल्या. त्या दोघीही चांगले हिंदी बोलत होत्या. हे माझ्यासाठी आश्चर्य होते. कारण मी पहिल्यांदाच एका नागा कुटुंबाला इतकी छान राष्ट्रभाषा ये�� असलेली पाहत होतो.\nनंतर ओळख वाढल्यावर आणखी माहिती मिळाली. गुरुजी हिंदी शिकणाऱ्या नागा समाजाच्या पहिल्या पिढीतील व्यक्ती होते. शाळेत असताना सुरुवातीला हिंदी शिकणे फार अवघड गेले. कारण हिंदीचा आओ भाषेशी दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. एका प्रकारे हिंदी त्यांच्यासाठी परकीय भाषाच होती. पण शिकता शिकता आवड निर्माण झाली. नंतर राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाच्या एका स्थानिक संस्थेकडून हिंदीचे शिक्षण पूर्ण केले. तेव्हापासून त्यांनी हिंदी शिकविण्याचे व्रतच घेतले. कारण ज्या राज्य नागालँडची राजभाषा इंग्लिश होती, शिक्षणाचे एकमात्र माध्यम इंग्लिश होते, अशा नागालँडमध्ये हिंदी शिकविण्याचे व्रत घेणे हे दुस्साहसच म्हणावे लागेल. एवढेच नाही, तर अनेक स्थानिक लोकांनी उपेक्षा केली, टिंगल केली, तर काहींनी त्यांना मूर्खात काढले. अनेकांनी तर केवळ यासाठी विरोध केला की नागा विद्यार्थी जर हिंदी शिकले, तर ते हिंदू होतील. पण त्यांनी सांगितले की मी स्वत: ख्रिस्ती आहे. पण त्यांचे मत आहे की हिंदी जगातल्या समृध्द भाषांपैकी एक आहे. ती शिकून घेणे प्रत्येक नागा बंधूची आवश्यकता आहे.\nत्यांनी स्वत:ची ओळखही 'राष्ट्रभाषेचा प्रचारक' म्हणूनच करून दिली. मी त्यांना विचारले की तुम्ही हिंदी शिकविता, तर स्वत:ला हिंदीचा शिक्षक का म्हणत नाहीत तेव्हा ते म्हणाले की हिंदी भाषेला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे आणि म्हणूनच मी हिंदी केवळ शिकवीत नाही, तर प्रत्येक नागा बंधूला त्याचे महत्त्व समजावून सांगतो. त्यांना हिंदी वाचण्यासाठी प्रेरित करतो. पियोंग तेम्जन जी कुर्ता-पायजमाच घालतात. ते सगळयांचे स्वागत नमस्काराने करतात. त्यांनी सुरुवातीला स्वत: झोपडीत राहून वेगवेगळया जनजातींच्या नागा विद्यार्थ्यांना हिंदी शिकविले. ते केवळ त्यांच्या वसतिगृहाचे प्रमुखच नाही झाले, तर पिता झाले. ते, त्यांच्या पत्नी, मुलगी, मुलगा सगळे गुरुजींसारखेच राष्ट्रभाषेची सेवा करीत आहेत. सगळे त्यांना गुरुजी व त्यांच्या पत्नीला गुरुमाता म्हणतात. ते दर वर्षी 14 सप्टेंबरला राष्ट्रभाषा दिन खूप मोठया प्रमाणात साजरा करतात. व्यासपीठावर मोठया अक्षरांत लिहिलेले असते - भारत जननी एक हृदय हो\nआज चार दशकांच्या त्यांच्या तपश्चर्येमुळेच एक मोठे राष्ट्रभाषा हिंदी संस्थान भारत शासनाच्या मदतीने उभे राहिले आहे. 2000 साली कोहिमाला शिक्षण सुधार या विषयावर एका चर्चेचे आयोजन केले गेले होते. त्यात अनेक शिक्षण शास्त्रज्ञ, शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ, विद्यापीठातील विद्वान आलेले होते. ते सगळेच आपापल्या अनुभवाप्रमाणेच विषयाचे विद्वत्तापूर्ण विवेचन करत होते. पियोंग तेम्जन गुरुजीसुध्दा हजर होते. त्यांना जवळजवळ शेवटीच बोलण्याची संधी आली. त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच म्हटले की ''मला सकाळपासून कळतच नव्हते की मी भारतात आहे, अमेरिकेत आहे का युरोपमध्ये. कारण सगळेच जन इंग्लिशमध्ये बोलत होते. पण मी भारतीय आहे, म्हणून मी हिंदीतच बोलणार. मला काळजी आहे माझ्या नागा जनजातीय भाषांची. कारण इंग्लिश माध्यमातून शिक्षण आणि नागा भाषांना असलेल्या रोमन लिपीमुळे आमच्या नागा भाषा संकटात आहेत. माझे मत आहे की जर या भाषांना देवनागरीत लिहिले जाऊ लागले, तर या भाषांचादेखील भारतच्या लोकांमध्ये प्रचार-प्रसार होईल व तेही या भाषा शिकून घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच माझे स्वप्न आहे की नागा जनजातीच्या भाषांना देवनागरीत लिहायला सुरुवात व्हावी.''\nमला वाटले, नागा समाजामध्येसुध्दा इतका स्पष्ट विचार करणारे लोक आहेत. त्यामुळेच आज आशेचा एक किरण दिसतो आहे. आज चार दशकांच्या त्यांच्या तपश्चर्येमुळेच एक मोठे राष्ट्रभाषा हिंदी संस्थान भारत शासनाच्या मदतीने उभे राहिले आहे. शेकडो विद्यार्थी आज हिंदीचे प्राध्यापक झाले आहेत.\nहिंदी केवळ एक भाषा नाही, तर संस्कृती आहे. एक विचार आहे आणि देशाला जोडणारे एक सूत्र आहे. आज नागालँडच्या मुलांना हिंदी बोलता येत आहे. तुमच्या मुलांना हिंदी येते का\nमराठी अनुवाद - अमोल दामले.\nअमेरिकन विद्यालये आणि हिंसाचार\nदोन भाषणे, आशय एक\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/revenue-minister-chandrakant-patil-warn-to-talathi/", "date_download": "2018-11-15T06:30:11Z", "digest": "sha1:YPEJSUIVJ2YHHI6YQINXWKJDQMZPSQLL", "length": 5211, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ..पण लाच खाण्याचे तेवढे आवरा; महसूलमंत्र्यांचा तलाठ्यांना दम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ..पण लाच खाण्याचे तेवढे आवरा; महसूलमंत्र्यांचा तलाठ्यांना दम\n..पण लाच खाण्याचे तेवढे आवरा; महसूलमंत्र्यांचा तलाठ्यांना दम\nलॅपटॉप देतो, संपातील नऊ दिवसाचा पगार जमा देण्यासाठी अ���िकार्‍यांना सूचना देतो, पण लाच खाण्याचे तेवढे आवरा. एवढा चांगला पगार मिळत असताना ५०० रुपयांसाठी तलाठी अँटी करप्शनला सापडतो म्हणजे, असा सवाल करुन यापुढे असले प्रकार चालणार नाहीत. कामातील अप्रमाणिकपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठ्यांना भरला. तसेच फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत राज्यातील सर्व सात/बारा पाडव्याच्या मुहूर्तावर ऑनलाईन करून विजयाची गुडी उभारण्यासाठी सर्व तलाठ्यांनी कामाला लागावे, अशी सूचनाही त्यांनी केली.\nमहाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्यावतीने राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा व आमसभा लोणार वसाहत येथील गणेश लॉन येथे झाला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. या मेळाव्याला प्रमुख पाहूणे म्हणून जमावबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, करवीरचे प्रातांधिकारी सचिन इथापे आदी उपस्थित होते.\n..पण लाच खाण्याचे तेवढे आवरा; महसूलमंत्र्यांचा तलाठ्यांना दम\nसोनाळीत पूर्ववैमनस्यातून हाणामारी; दोघे जखमी\nदहा ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान\nमध्यरात्री डॉल्बीच्या दणदणाटाचे पोलिसांना आव्हान\n१८ वर्षे पूर्ण; युवक-युवतींचा सत्कार : निवडणूक आयोग\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/fake-Twitter-ID-making-of-Sachin-daughter-sara/", "date_download": "2018-11-15T06:58:30Z", "digest": "sha1:MBR5PALI6BKTZQNEWBGIJHMASAATYS7K", "length": 4706, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साराच्या नावे खोटे ट्विटर खाते काढणाऱ्याला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › साराच्या नावे खोटे ट्विटर खाते काढणाऱ्याला अटक\nसाराच्या नावे खोटे ट्विटर खाते काढणाऱ्याला अटक\nसचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर हिच्या नावे खोटे ट्विटर खाते काढून शरद पवारांच्या विरोधात आक्षेपाहार्य ट्विट करणाऱ्या व्यक्तिला अंधेरीतू��� अटक करण्यात आली आहे. नितीन शिसोदे असे त्याचे नाव असून तो सॉप्टवेअर इंजिनियर आहे.\nकाही दिवसांपूर्वी कोलकाता येथील एका तरूणाने साराला कॉल करत त्रास दिला होता. ही घटना ताजी असतानाच आता तिच्या नावे खोटे ट्विटर खाते काढून थेट शरद पवार यांच्याविषयीच आक्षेपाहार्य कमेंट करण्यात आल्या आहेत.\nदोन दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांच्या ट्विटवर हँडेलवर आय लव्ह पाकिस्तान, आय सपोर्ट तुर्की असे भलेतेच मॅसेज दिसत होते. त्यांचे खातेही हॅक करण्यात आले होते, राम माधव यांचे ट्विटर अकाऊंट तुर्किश आर्मी ग्रुपने हॅक केले असल्याची माहिती पुढे आली होती.\nजेष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि पत्रकार स्वप्नदास गुप्ता यांचे ट्विटर अकांऊट देखील हॅक झाले होते. गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच जणांची ट्विटर खाती हॅक केल्याची प्रकरणे समोर येत आहेत.\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Woman-sued-for-suicide-Suit-five-years-rigorous-imprisonment/", "date_download": "2018-11-15T07:04:05Z", "digest": "sha1:UX7E4COESQUGSQXEJLNE5KZ3EKAVRHWC", "length": 8132, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिलेला आत्महत्येस प्रवृत्त; वरिष्ठाला पाच वर्षे सक्‍तमजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महिलेला आत्महत्येस प्रवृत्त; वरिष्ठाला पाच वर्षे सक्‍तमजुरी\nमहिलेला आत्महत्येस प्रवृत्त; वरिष्ठाला पाच वर्षे सक्‍तमजुरी\nकंपनीत के्रडिट मॅनेजरपदावर काम करणार्‍या अश्‍विनी महेंद्र पाटील (रा. प्रियदर्शनी विहार, वारजे) या महिलेला मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या वरिष्ठाला अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी पाच वर्षे सक्‍तमुरीची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणात न्यायालयाने आरोपीला 14 हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे.\nसूरज सुंदरलाल बुंदेले (36, रा. गुरुवार पेठ, काची आळी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. महेंद्र अशोक पाटील (35, रा. प्रियदर्शनी विहार, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 8 सप्टेंबर 2016 रोजी पाटील यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला.\nमृत अश्‍विनी पाटील आणि फिर्यादी महेंद्र पाटील हे पती-पत्नी असून, बुंदेले हा अश्‍विनी यांच्या कंपनीतील वरिष्ठ आहे. अश्‍विनी डीएचएफएल कंपनीत के्रडिट मॅनेजर म्हणून काम पाहत असताना, आरोपी हा याच कार्यालयात अश्‍विनीचा वरिष्ठ म्हणून नोकरीस होता. घटनेच्या दिवशी महेंद्र पाटील हे त्यांचे काम उरकून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यांनी घराची बेल वाजवली; मात्र दरवाजा उघडला जात नसल्याने त्यांनी पत्नीच्या मोबाईलवर संपर्क केला. परंतु मोबाईलही उचलत नसल्याने त्यांनी शेजार्‍यांच्या मदतीने दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर त्यांना पत्नीचा पंख्याला लटकेला मृतदेह दिसला. शेजारच्यांनी पोलिसांना फोन केला.\nतिच्या एका मोबाईल फोनची रिंग वाजत होती. तो फोन सूरज नावाच्या व्यक्‍तीचा होता. त्या फोनला उत्तर देताना महेंद्र यांनी अश्‍विनी गेली असल्याचे सांगत फोन ठेवून दिला.पत्नीचे दोन्ही मोबाईल तपासल्यानंतर त्यामध्ये आरोपी सूरज बुंदेले हा तिला त्रास देत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच घटनेच्या दिवशी तो सोसायटीच्या पार्किंगमध्ये येऊन तिला मेसेज करून दार उघडण्यासाठी सांगत असल्याची बाबही तपासात उघड झाली. पत्नीने घटनेच्या आदल्या दिवशी काम सोडण्याबाबतही पतीला सांगितल्याचे तपासात समोर आले. खटल्यात सहायक जिल्हा सरकारी वकील गिरिजा देशपांडे यांनी तेरा साक्षीदार तपासले.\nयामध्ये मोबाईलवरील मेसेज, मोबाईल लोकेशनचे अहवाल, फिर्यादीची, तपास अधिकार्‍यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्‍तिवाद ग्राह्य धरून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच वर्षे सक्‍तमजुरी, 10 हजार दंड, मानसिक त्रास देऊन शांतता भंग केल्याप्रकरणी 1 वर्ष सक्‍तमजुरी, दोन हजार दंड, तर छेडछाड केल्याप्रकरणी 1 वर्ष सक्‍तमजुरी आणि दोन हजारांचा दंड न्यायालयाने सुनावला आहे. सहायक फौजदार लवांडे, पोलिस हवालदार इनामदार, बागुल आणि साळवे यांनी खटल्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अम��रिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-builder-murder-One-arrested-issue/", "date_download": "2018-11-15T06:46:54Z", "digest": "sha1:LUU4R6H3W6AHJNHMC7EEO432NS26IEK7", "length": 7801, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिल्डर खून: ठाण्यातून एकाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बिल्डर खून: ठाण्यातून एकाला अटक\nबिल्डर खून: ठाण्यातून एकाला अटक\nप्रभात रस्त्यावर झालेल्या बिल्डर देवेन शहा यांच्या खूनप्रकरणी डेक्कन पोलिसांनी ठाण्यातून एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून राहुल शिवतारे व रवींद्र चोरगे यांनी शहांवर ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या ते पिस्तूल, तसेच काडतुसे जप्त केली आहेत. तो पसार झालेला राहुल शिवतारे याच्या ओळखीचा असून, ठाण्यात गेल्यानंतर त्यांनी हे पिस्तूल त्याच्याकडे ठेवण्यास दिल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र शामकेर पाल (वय 31, रा. आझादनगर, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी रवींद्र सदाशिव चोरगे (वय 48, रा. अमृतनगर, माणिकबाग, सिंहगड रोड) याला पोलिसांनी रविवारी अटक केली होती. राहुल चंद्रकांत शिवतारे (वय 41, रा. वडगाव बुद्रुक) याचा अद्यापही पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही.\nगेल्या आठवड्यात मध्यरात्री (शनिवारी, दि.13 जानेवारी) बिल्डर देवेन शहा यांचा रवींद्र चोरगे आणि राहुल शिवतारे यांनी गोळ्या झाडून खून केला होता. सीसीटीव्हीमध्ये हे दोघेही कैद झाले होते.\nया सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातच पोलिसांकडून दोघांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पुणे पोलिस व गुन्हे शाखा गेल्या आठ दिवसांपासून या दोघांच्या मागावर होते. दरम्यान, रविवारी रवींद्र चोरगे याला डेक्कन पोलिसांनी जळगाव येथील एका हॉटेलमधून अटक केली. मात्र, त्याच्याकडून पोलिसांना ज्या पिस्तुलातून शहांवर गोळ्या झाडण्यात आल्या ते पिस्तूल आणि या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मिळाली नव्हती.\nखून केल्यानंतर दोघे भोर, महाड, खोपोली, तसेच परत देहूरो��� भागात फिरत होते. तेथून ते अक्कलकोट, ठाणे, मध्य प्रदेशातील इंदोर आणि बर्‍हाणपूर येथे गेले. बर्‍हाणपूरवरून चोरगे जळगाव येथे आला. तर, शिवतारे दुसरीकडे निघून गेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यादरम्यान हे दोघे ठाण्यात गेले असता, त्यांनी पाल याच्याकडे पिस्तूल व काडतुसे ठेवली. तसेच, त्याला पुण्यात आम्ही एकाचा खून केल्याचेही सांगितले. तरीही त्याने दोघांकडील पिस्तूल आपल्याकडे सांभळण्यास घेतले.\nचोरगेला रविवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडेे कसून चौकशी केली असता, त्याने गोळ्या झाडण्यात आलेले पिस्तूल राहुल शिवतारे याच्या ओळखीतील सुरेंद्र पाल याच्याकडे ठेवण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी मध्यरात्री आझादनगर येथून सुरेंद्र पाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गोळ्या झाडण्यात आलेले दोन पिस्तूल, सात काडतुसे आणि एक मोकळी मॅगझिन जप्त केली आहे. राहुल शिवतारे व सुरेंद्र पाल यांची ओळख आहे. पाल हा जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असून, शहा यांच्या खुनात अद्याप तरी त्याचा सहभाग नसल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/04/blog-post_18.html", "date_download": "2018-11-15T06:55:39Z", "digest": "sha1:LADTNETQSSYQRTLYCCL43W6GJD5MHQOA", "length": 3225, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला येथील सेनापती तात्या टोपे पुण्यतिथी साजरी करताना विविध मान्यवर - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला येथील सेनापती तात्या टोपे पुण्यतिथी साजरी करताना विविध मान्यवर\nयेवला येथील सेनापती तात्या टोपे पुण्यतिथी साजरी करताना विविध मान्यवर\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, १८ एप्रिल, २०११ | सोमवार, एप्रिल १८, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांप���सून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/vishesh-vartankan/1740453/tata-safari-storme-for-the-indian-army/", "date_download": "2018-11-15T06:30:20Z", "digest": "sha1:SLHPJFVSIHJA3DQTB3U7D5I2HHFZTFOF", "length": 8783, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tata Safari Storme For The Indian Army | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nटाटाची ‘सफारी स्टॉर्म’ भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल\nटाटाची ‘सफारी स्टॉर्म’ भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल\nपुण्यात बालदिनी अनर्थ टळला...\n२०१८ मधील एकदविसीय सामन्यातील...\nलग्नसोहळ्याच्या ठिकाणाला छावणीचे स्वरूप;...\nकल्याणमध्ये हेडलाइटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार...\nदिपिका रणवीरची सप्तपदी अन्...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १४...\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या...\nएके-४७: बंदूकविश्वाची अनभिषिक्त सम्राज्ञी...\nसिनेमा, नाटक, मालिका, वेब...\n#StanLee: सुपरहिरो बनवणारा सुपरहिरो...\nजाणून घ्या पुढील वर्षी...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, १३...\nरणवीर सिंगने तेजस्विनीला दिलं...\nनासाच्या लाँचिंग पॅडवर पाण्याचा...\nनेहरा आणि युवराजसारखा भन्नाट...\nपंतप्रधान नरेंद मोदींनी गमावले...\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, ९...\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, ८...\nअवनीचे बछडेही नरभक्षक होऊ...\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://santosh-kale.blogspot.com/2012/03/blog-post_27.html", "date_download": "2018-11-15T06:09:59Z", "digest": "sha1:AKTE3ULTETJXY2XCUF4TOTKAQJD3IT6J", "length": 14722, "nlines": 191, "source_domain": "santosh-kale.blogspot.com", "title": "JAY JIJAU: मराठा व कुणबी", "raw_content": "\nआम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु - जगद्गुरू संत तुकाराम महाराज\nमंगळवार, २७ मार्च, २०१२\nमराठा व कुणबी ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे- संभाजी ब्रिगेड\n..मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावेमराठा समाज कुणबी असल्याचे असंख्य पुरावे देता येतील. वास्तविक पाहता मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे. (सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षाच्या गॅझेट मध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख केला जातो)\nपुरावा १ :- १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता.\nपुरावा २ :- मराठा व कुणबी यांचा समावेश कुणबीह्या शब्दात होतो. या दोघांमध्ये भेद दर्शविणे कठीण आहे. या दोघांमध्ये परस्पर रोटी व बेटी व्यवहार चालतो. त्यांचे रूप, रंग,धर्म कर्म, रीती रिवाज यात काही फरक नाही.\nपुरावा ३ :- \"मराठा\" व \"कुणबी\" यांच्यातील लग्न वैध असल्याचा व मराठा व कुणबी एकच असल्याबद्दल कोर्टाचा निकाल.\nवर उल्लेख केलेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होते की, 'मराठा' व 'कुणबी' ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे. शेती करणारे मराठा म्हणजेकुणबी.संदर्भ :- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेला निर्णय आहे. व अमरावती कोर्टाच्या निर्णयानुसार शेती करणारा हा कुणबी हा स्पष्ट होता.\nशेती करणारा मराठा म्हणजेच कुणबी हे सिद्ध करणारे पुरावे\nकुणबी ही नियमित शेती करणारी जात आहे.\nसर्व संदर्भाद्वारे हे सिद्ध होते की, शेती करणारा मराठा म्हणजेच \"कुणबी\" म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेती करणा-या मराठ्यांना \"कुणबी\" या जातीने ओळखले जावे.\nश्री. एफ.ई. इथावेन यांनी त्यांच्या मुंबईच्या जाती व जमाती खंड-३ या पुस्तकात 'कुणबी' या नावाखाली येणा-या जातींचे विश्लेषण केले आहे ते असे.\nवर्ग-१ :- मराठा कुणबी - शेती करणारे मराठा यांचा समावेश या वर्गात होतो. यांनाच कुळवाडी असे म्हणतात.\nवर्ग-२ :- इतर मराठा - यात गवंडी, कुंभार, सुतार, परीट यांचा समावेश होतो.\nकुणब्यांनाच मराठा म्हटलेले जाते असा पुरावा\nपुरावा :- तत्कालीन हैद्राबाद संस्थानाने प्रसिद्ध केलेले गॅझेटीअर\nपुरावा :- जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती समाज कल्याण, म.रा. पुणे यांनी त्यांच्या क्र.जा.प्र.क्र./अपील क्र. ४/९६/कांताबाई इंगोले ९६-९७/का-२०६३ पुणे, दिनांक १६-१२-९६ वक्र.जा.प्र.प./ अपील क्र. १०/९६/ बा.द.पाटील/९६-९७/का-२०४२, पुणे दि. ०९-१२-९६. या दोन्ही निर्णयात शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी असा निर्णय दिला आहे. हा निर्णय सर्वांसाठी लागू करावा.\nम्हणून \"कुणबी व मराठा\" एकच असल्याबद्दलचे वर उल्लेख केलेले इतर आणखी पुरावे सापडतील. तसेच शेती करणारा 'मराठा' म्हणजेच 'कुणबी' या जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नरत आहे. ह्याच आधारावर महाराष्ट्रात मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधून शासनाच्या ओ.बी.सी. मध्ये लागू असलेल्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी सवलती त्वरीत द्याव्यात.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले Santosh Kale\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमी लिहित असलेले लेख योग्य आहेत का\nसत्यपालची सत्यवाणी- Satyapal Maharaj\nबहुजन स्त्री जीवन- अडवोकेट वैशाली डोळस\nमहासम्राट बळीराजा- व्याख्याते प्रदीपदादा सोळुंके\nआपल्या महाराष्ट्रातील हीरे (1)\nआम्ही नामदेवरायांचे वारकरी (1)\nएकाच ध्यास - बहुजन विकास (2)\nछ. शिवराय आणि रामदास (10)\nछ. संभाजी महाराज (2)\nछत्रपती शिवाजी महाराज (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (1)\nदै. मूलनिवासी नायक (2)\nबहुजनांचे खरे शत्रू (1)\nबळीराजा महोत्सव २०१२ (1)\nब्राम्हण बुद्धिमान असतात काय\nभारतारत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1)\nमराठा व कुणबी (1)\nमराठा सेवा संघ (1)\nमला आवडलेले लेख (1)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे (1)\nराजमाता जिजाऊ जन्मस्थळ (1)\nलखुजी राजे जाधव यांचा वाडा (1)\nवर्तमान पत्रातील लेख (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (1)\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ( VBVP ) (1)\nवीर भगतसिंह विध्या��्ती परिषद (1)\nशिवशाहीर राजेंद्र कांबळे (1)\nसंत नामदेव ते संत तुकाराम (1)\nह. मो. मराठे (1)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/transparent-management-salary-10496", "date_download": "2018-11-15T06:38:29Z", "digest": "sha1:KYUW2IQTEVWTQZZ25UZ5CRUHQYNIQO5Z", "length": 11903, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Transparent management \"Salary\" पारदर्शी कारभाराने \"सॅलरी' लोकाभिमुख | eSakal", "raw_content": "\nपारदर्शी कारभाराने \"सॅलरी' लोकाभिमुख\nमंगळवार, 5 जुलै 2016\nसांगली - सहकारातील अनेक सोसायट्या डबघाईला आल्या. मात्र सॅलरी सोसायटीच्या संचालकांच्या पारदर्शी कारभारामुळे प्रतिमा लोकाभिमुख झाल्याचे गौरवोद्‌गार वसंतदादा पाटील रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी काढले.\nसांगली - सहकारातील अनेक सोसायट्या डबघाईला आल्या. मात्र सॅलरी सोसायटीच्या संचालकांच्या पारदर्शी कारभारामुळे प्रतिमा लोकाभिमुख झाल्याचे गौरवोद्‌गार वसंतदादा पाटील रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी काढले.\nदि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या विश्रामबाग शाखेच्या उदघाटन प्रसंगी डॉ. सांगळे बोलत होते. जिल्हा कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी अध्यक्षस्थांनी होते. डॉ. सांगळे म्हणाले, \"\"पारदर्शी कारभारामुळे जनमानसात संस्थेची प्रतिम चांगली आहे. भांगभांडवल, ठेवीमुळे संस्था भक्कम पायावर उभा आहे.‘‘\nसॅलरीचे अध्यक्ष लालासाहेब मोरे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, \"\"भागभांडवल 43 कोटी असून संस्थेची गणना मोजक्‍या अग्रगण्य म्हणून होत आहे.‘‘\nइकबाल मुलाणी, जी. डी. कुलकर्णी, नाभिराज सांगले-पाटील, रामराव मोडे, सुभाष तोडकर, शरद पाटील, झाकीरहुसेन मुलाणी, अनिल पाटील, अरुण बावधनकर, अभिमन्यू मासाळ, सुहास सूर्यवंशी, जाकीरहुसेन चौगुले, अश्‍विनी कोळेकर, विद्यामती रायनाडे, सुभाष थोरात, वसंत खाबे, उपाध्यक्ष पी. एन. काळे उपस्थित होते.\nदुष्काळी भागांत चारा छावण्या सुरू करा\nमुंबई - राज्यावर दुष्काळाचे सावट दाटले असताना बॅंकेत भरभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या...\nभाजपचा दक्षिणेतील चेहरा हरपला; अनंत कुमार यांचे निधन\nबंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे...\nपदवीधर डि. एड. शिक्षकांना दिलासा…\nपाली- शासन निर्णय 14 नोव्हेंबर 2017 नुसार शिक्षकांची सेवा जेष्ठता यादी तत्काळ करण्यात यावी असे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. एल. थोरात यांनी...\nअनुदानासाठी शिक्षकांची 'काळी दिवाळी'\nबीड : शासनाने सप्टेंबर 2016 पासून शाळांना 20 टक्के अनुदान जाहीर केले. आता सर्व शाळा 100 टक्के अनुदानाच्या टप्प्यावर आलेल्या असतानाही अनुदान दिले जात...\n'रामकृष्ण मोरे पुरस्कार' संजय नहार यांना प्रदान\nपुणे : \"सगळ्याच पक्षांमधील कार्यकर्त्यांची संख्या कमी झाली असून, भक्तांची संख्या वाढली आहे. अशा भक्तांमुळेच पक्ष संकटात येतो. समाजात धर्मांधता वाढत...\nसरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी ‘शाळा बंद’\nपुणे - खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा भरताना येणाऱ्या असंख्य अडचणी, शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणारी दुय्यम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/drought-water-10166", "date_download": "2018-11-15T06:35:49Z", "digest": "sha1:G7T472XMIVA3BNO76G44T255DPUKIF7I", "length": 14541, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "drought water खळदकरांनी आणलं पाणी ! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 21 जून 2016\nपुणे - खळद... पुरंदर तालुक्‍यातील कऱ्हा नदीकाठी वसलेलं एक टुमदार गाव. नदी असूनही दुष्काळ व नापिकीचे संकट शेतकऱ्यांना कायमच भेडसावत होते. उदरनिर्वाहासाठी मुंबई-पुण्याची वाट धरलेल्या ग्रामस्थांना मात्र ही समस्या स्वस्थ बसू देत नव्हती. सगळ्यांनी एकत्र येत \"आम्ही खळदकर‘ ही संस्था स्थापन करत गावातील पाणीप्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य दिले. अखेर सर्वांच्याच सामूहिक प्रयत्नातून खळदच्या शिवारात पाणी खेळू लागले.\nपुणे - खळद... पुरंदर तालुक्‍यातील कऱ्हा नदीकाठी वसलेलं एक टुमदार गाव. नदी असूनही दुष्काळ व नापिकीचे संकट शेत��ऱ्यांना कायमच भेडसावत होते. उदरनिर्वाहासाठी मुंबई-पुण्याची वाट धरलेल्या ग्रामस्थांना मात्र ही समस्या स्वस्थ बसू देत नव्हती. सगळ्यांनी एकत्र येत \"आम्ही खळदकर‘ ही संस्था स्थापन करत गावातील पाणीप्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य दिले. अखेर सर्वांच्याच सामूहिक प्रयत्नातून खळदच्या शिवारात पाणी खेळू लागले.\nतब्बल 3200 एकर क्षेत्र असलेल्या खळदच्या उशालाच असलेली कऱ्हा नदी व ओढे-नाले पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. तरीही बारमाही ओलिताखाली असलेली जमीन काही प्रमाणातच होती. त्यातच दुष्काळ व नापिकीचे शल्य गावकऱ्यांच्या मनाला कायम बोचत होते. या समस्येमुळेच शंभरहून अधिक जण रोजगाराच्या निमित्ताने शहरांमध्ये स्थलांतरित झाले. परंतु, गावाशी असलेली त्यांची नाळ कधी तुटली नाही. त्या सगळ्यांनी वर्षभरापूर्वी \"आम्ही खळदकर‘ या संस्थेच्या निमित्ताने एकत्र येत पाणीसमस्या दूर करण्याचे आव्हान पेलले.\n\"आम्ही खळदकर‘चे उपाध्यक्ष व उद्योजक कृष्णकांत रासकर म्हणाले, \"\"पावसाळ्यात नदी, ओढे-नाले दुथडी भरून वाहूनही पाण्याचा प्रश्‍न कायम होता. हे चित्र बदलण्यासाठी ओढ्या-नाल्यांवर पक्के सिमेंट, कोल्हापूर पद्धती, दगड-माती व कच्चे असे विविध प्रकारांचे बंधारे बांधले. पूर्वी केलेल्या बंधाऱ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण केले. त्याचा फायदा आता पावसाळ्यात होईल. नदीकाठी दोन मोठ्या विहिरी घेतल्या आहेत. त्यातील पाणी तीन व चार किलोमीटरच्या दोन मोठ्या पाइपलाइनद्वारे बंधाऱ्यात टाकण्यात येते. त्यामुळे गावापुढील पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे.‘‘\nसंस्थेचे अध्यक्ष शिवाजी कादबाने, नंदू कामथे, किशोर चव्हाण व कैलास कामथे यांनी विशेष मदत केली. याबरोबरच सरपंच मालन कामथे, उपसरपंच सुरेश रासकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला व तरुणांमुळे या कामाला गती मिळाली. शासकीय मदतीशिवाय लोकवर्गणीतून हे काम उभे राहू शकले. आता उर्वरित कामास लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी अनेक कंपन्या, बॅंका व सामाजिक संस्था पुढे येऊ लागल्या आहेत.\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nदुष्काळी भागांत चारा छावण्या सुरू करा\nमुंबई - राज्यावर दुष्काळाचे सावट दा��ले असताना बॅंकेत भरभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nशहरात दुष्काळ; गावांत सुकाळ\nपौड - मुळशी तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात भातपिकाच्या अतोनात नुकसानीमुळे दुष्काळाची छाया गडद झाली आहे. खाण्यासाठी दाणा आणि जनावरांसाठी पेंढाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Nashik/Police-arrested-the-Police-man-in-the-molestation-case/", "date_download": "2018-11-15T07:07:23Z", "digest": "sha1:DGLUO2JKH2RCXVWFOX2C36JRVMDIX37H", "length": 3829, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " विनयभंग प्रकरणी पोलिस शिपायाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › विनयभंग प्रकरणी पोलिस शिपायाला अटक\nविनयभंग प्रकरणी पोलिस शिपायाला अटक\nनंदुरबार : पुढारी ऑनलाईन\nसर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणायाठी पोलिस हे 'सद्रक्षणाय- खल निग्रहणाय' या ब्रीद वाक्याप्रमाणे आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र नंदुरबार जिल्ह्यात या ब्रीद वाक्याता काळीमा फारणारे काम पोलीस शिपायानेच केले. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे चक्क पोलीस शिपायानेच महिलेचा विनयभंग केल्याने त्याला अटक करण्याची नामुष्की पोलिसा���वर आली.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता दुकान बंद करत असताना पोलीस शिपाई हारसिंग पावरा हा दारूच्या नशेत तेथे आला आणि त्याने तिचा विनयभंग केला. या महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर उपविभागीय अधिकारी पी टी सपकाळे यांनी स्वतःघटनास्थळी जाऊन चौकशी केली असता खात्री झाल्यावर त्यांनी लगेचच अटकेची कारवाई केली.\nमाण नदीतून दररोज लाखों रुपयांची वाळू चोरी\nपानसरे हत्याकांडातील संशयिताला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nयुद्धात अमेरिकेचा 'या' देशांच्या विरोधात होऊ शकतो पराभव\nसांगली : कडेगावमध्ये विजापूर-गुहागर महामार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको\n..म्‍हणून टेलरने केला फॅशन डिझायनरचा खून\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/6/13/datar-article-30", "date_download": "2018-11-15T05:55:38Z", "digest": "sha1:BAAE5K7SIG5ENUQEO46UOTXSGTANIHSE", "length": 19674, "nlines": 33, "source_domain": "www.evivek.com", "title": "मेहनत और हुनर कभी खाली नहीं जाती...", "raw_content": "\nमेहनत और हुनर कभी खाली नहीं जाती...\nकष्ट (मेहनत) आणि अंगातील कौशल्य (हुनर) या दोन गोष्टी जीवनात कधीही वाया जात नाहीत. यातही गंमत अशी आहे की कौशल्य हे कष्टानेच साध्य होते. दिग्गज गायकाचा षड्जही श्रोत्यांवर मोहिनी घालतो. चित्रकाराच्या किंवा शिल्पकाराच्या कलाकृतीने रसिक थक्क होतात किंवा अष्टपैलू खेळाडूच्या कौशल्याने प्रेक्षकांचे भान हरपते. यामागे त्यांनी केलेली अथक मेहनत आणि त्या कलेत संपादन केलेले कौशल्यच कारणीभूत असते. उद्योग-व्यवसायाबाबतही ते तितकेच सत्य आहे.\nदुबईतील आमच्या दुकानाच्या जवळच पिठाची एक गिरणी होती. ही गिरणी एका बांगला देशी गृहस्थांच्या मालकीची होती. त्यांना मी 'मुल्लाचाचा' म्हणून हाक मारत असे. हे मुल्लाचाचा गंभीर प्रकृतीचे आणि कामसू वृत्तीचे होते. ते सतत कामात गढलेले असत. माझ्या बाबांच्या आणि या चाचांच्या स्वभावात मितभाषीपणा, हातातल्या कामधंद्याबाबत एकाग्रता हे गुण समान असल्याने दोघांची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. आमची त्यांच्या पीठगिरणीत थोडीशी भागीदारीही होती. म्हणजे दुकानात विक्रीसाठी लागणारी तयार पिठे व मसाले आम्ही चाचांच्या गिरणीतून दळून घेत असू आणि दुसरीकडे त्यांच्याकडूनच धान्यांची व मसाल्यांच्या पदार्थांची घाऊक खरेदीही करत असू. मुल्लाचाचा गिरणी चालवण्याबरोबरच दुबईतील घाऊक धान्य व्यापारातही सक्रिय होते. हा व्यापार खाडीपलीकडच्या देरा दुबई या भागात चालायचा. चाचा दिवसातील सकाळचा वेळ त्यांच्या देरा दुबईतील दुकानात, तर दुपारनंतरचा वेळ पीठ गिरणीत घालवत. बघावे तेव्हा ते कामात व्यग्र असत.\nआम्हाला दुकान सुरू केल्याच्या पहिल्याच वर्षी जबरदस्त नुकसान झाल्याने पैसे वाचवण्यासाठी मी व बाबा त्या काळात अत्यंत काटकसरीने राहत होतो. आम्ही रोज भात, पातळ भाजी व बेकरीत विकत मिळणाऱ्या ब्रेडसारख्या रोटया (खुबूस) हे तीनच पदार्थ खायचो. बाबा दुकान सांभाळायचे व मी पडेल ते काम करायचो. नोकर ठेवण्याची ऐपत नसल्याने झाडलोट, लादी साफ करणे, मालाची पोती वाहून नेणे ही कामे मीच करत असे. अगदी सायकल घेण्याचीही स्थिती नसल्याने मी खरेदीसाठी अथवा वसुलीसाठी दुबईच्या विविध भागांत पायपीट करुन जात होतो. दुकानातील धान्याची पोती मुल्लाचाचांच्या गिरणीत दळणासाठी घेऊन जाण्याचे आणि तयार पीठ घेऊन येण्याचे काम माझ्याकडे असे. माझी ही मेहनत मुल्लाचाचा शांतपणे बघत असत. त्यांना मनातून कौतुक वाटत असे, पण ते त्यांनी कधी बोलून दाखवले नाही. त्यांनीच मला चक्की चालवायला आणि दळण दळायला शिकवले. त्याचा फायदा असा झाला की उत्तम दर्जाचे धान्य आणि पिठाचा दर्जा यांची पारख करण्याचे माझे ज्ञान वाढीस लागले. मी आमची दळणे दळून झाल्यावर त्यांच्या ग्राहकांचीही दळणे दळून ठेवू लागलो.\nया मुल्लाचाचांमुळेच मला पहिला नफाही अनुभवायला मिळाला. मी एक दिवस खरेदीसाठी देरा दुबईमध्ये गेलो असताना नेहमीच्या परिपाठाप्रमाणे मुल्लाचाचांच्या दुकानात डोकावलो. मला बघताच ते म्हणाले, ''जय बेटाऽ, माझ्याकडे उत्तम दर्जाच्या मिरचीच्या तिखटाची एक गोणी (बॅग) आली आहे. तुला हवीय का'' माझ्याकडचे पैसे अन्य मालखरेदीत संपले असल्याने मी त्यांना नकार देऊ लागलो. त्यावर ते म्हणाले, ''अरे, विचार करत बसू नकोस. चांगली वस्तू मिळत असेल तर हातची सोडायची नसते. घेऊन जा आणि पैसे महिनाभराने दिलेस तरी चालेल.'' मी त्यांची आज्ञा पाळली आणि ते 40 किलोंचे पोते दुपारच्या रणरणत्या उन्हात, 47 अंश सेल्सियस तापमान असताना पाच किलोमीटर अंतर पाठीवर वाहून आणले. ते तिखट खरोखर अस्सल होते आणि पाठीवरील घामामध्ये मिसळल्याने माझ्या अंगाची प्रचंड आग आग झाली. गोणी दुकानात आणल्यावर तिखटाच्या खकाण्याची पर्वा न करता मी त्याच्या छोटया पुडया तयार केल्या. तिखटाचा दर्जा उत्तम असल्याने ते ग्राहकांना पसंत पडून हातोहात खपले आणि मला चांगला नफा झाला. मी चाचांची उधारी 15 दिवसांतच चुकती केली. त्या खेपेस मात्र मुल्लाचाचांनी माझ्या पाठीवर थोपटून सांगितले, ''जय बेटाऽ, अब तेरी कश्ती पानी में सफर करने लगी है. हमेशा याद रखना. जिंदगी में मेहनत और हुनर कभी खाली नही जाती.'' मी दुकानात परत येताच चाचांचे बोलणे बाबांना सांगितले. त्यावर बाबा म्हणाले, ''दादा, अनुभवी माणसांचे मार्गदर्शनाचे मोजकेच शब्द अर्थपूर्ण आणि मौलिक असतात. ते विसरू नकोस.''\nया घटनेला जवळपास पाच वर्षे लोटली. दरम्यान आमच्या एका दुकानाची चार दुकाने झाली होती. व्यवसायाचा व्याप वाढला होता. आम्हीही धंद्यात नवशिके न राहता मुरलो होतो. खरेदी कुठून किफायती दराने करायची, याचे तंत्र आम्हाला अवगत झाले होते. दुबईतील घाऊक बाजारपेठेतून खरेदी करण्यापेक्षा आम्ही दुकानाला लागणारा सर्व माल मुंबईतील विविध बाजारपेठांतून आणखी स्वस्त दराने घेऊ लागलो. मस्जिद बंदर ही मसाल्याच्या पदार्थांची घाऊक बाजारपेठ. बाबा मला तेथे नेऊन ओळखीच्या व्यापाऱ्यांशी परिचय करून देत. बाबांच्या सहवासात राहून मीसुध्दा वस्तूंची पारख करण्यात तयार होऊ लागलो. असेच एकदा आम्ही खरेदी आटोपून परतत होतो. वाटेत बाँबे डॉकयार्ड लागले. बाबा पूर्वी हवाई दलात नोकरी करत असताना त्यांना रोज कुलाब्याला कामासाठी यावे लागत असे. तो सगळा परिसर त्यांच्या दाट परिचयाचा.\nबाँबे डॉकयार्डकडे माझे लक्ष वेधून बाबा म्हणाले, ''दादा, या गोदीबद्दल वाचलेली एक ऐतिहासिक कथा तुला सांगतो. मुंबई डॉकयार्डची स्थापना सन 1735मध्ये झाली. त्या वेळेस मुंबईत ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन होते. या कंपनीचा आधीची दहा-पंधरा वर्षे मराठयांच्या आरमाराशी संघर्ष होत होता. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इंग्रजांना चांगलेच जेरीस आणले होते आणि नंतर त्यांच्या मुलांनीही तोच पराक्रमाचा वारसा सुरू ठेवला होता. कंपनीच्या नौदलाला मराठा आरमाराशी चकमकीत आपली अनेक लढाऊ जहाजे गमवावी लागल्याने त्यांना नव्या जहाजांची गरज होती. ही इंग्लिश जहाजे त्याआधी कंपनीच्या सुरतेच्या गोदीत बांधली जात असत आणि मुख्यत्वे पारशी कारागीर ते काम करत. मुंबई प्रशासनाने सुरतेला क्वीन नावाचे नवीन जहाज बांधण्याची ऑॅर्डर दिली. ते काम कसे चालले आहे यावर देखरेख करण्यासाठी डडले नावाचा आपला अधिकारी पाठवला. डडलेने कामाची पाहणी केली आणि तो खूश झाला. विशेषत: त्या कामावर फोरमन असलेल्या लवजी नसरवानजी वाडिया या पारशी तरुणाची कष्टाळू वृत्ती व कर्तबगारी डडलेच्या नजरेत भरली. तो लवजी आणि त्याच्याबरोबरच्या काही कसबी कारागिरांना आग्रहाने मुंबईत घेऊन आला. लवजीने मुंबई किनाऱ्यावर विचारपूर्वक जागा निवडली आणि जहाज बांधण्यासाठी गोदी उभारली. तेच हे बाँबे डॉकयार्ड.''\nमी लक्षपूर्वक ऐकत असताना बाबा पुढे म्हणाले, ''पण मला तुला वेगळेच सांगायचे आहे. या लवजी नसरवानजीने आयुष्यभर आपल्यातील कष्ट आणि कौशल्य या दोन गुणांचा आविष्कार घडवून इंग्रजांसाठी व्यापारी व आरमारी नौका बांधल्या. आपल्या माणेकजी व बोमनजी या दोन्ही मुलांनाही जहाज बांधणीचे कसब शिकवून तयार केले. पुढे लवजीचा नातू जमशेदजी बोमनजी तर इतका सवाई निघाला की तो आपल्या कर्तबगारीने या डॉकयार्डचा जहाजबांधणी प्रमुख झाला आणि त्याने ब्रिटिश नौदलासाठी प्रथमच सर्वांत मोठी आणि तब्बल 74 तोफांनी सज्ज अशी मिंडेन ही युध्दनौका आणि पाठोपाठ सहा आणखी मोठी जहाजे बांधली. कष्ट आणि कसब या लवजीच्या अंगभूत गुणांमुळे केवळ त्याचीच नव्हे, तर त्याच्या घराण्याची मोठीच भरभराट झाली आणि त्यांच्या नावाचा ठसा इतिहासात कोरला गेला. आता तुला समजले असेल, की मुल्लाचाचांनी तुला पाच वर्षांपूर्वी केलेला उपदेश किती मौल्यवान होता ते. कष्टाळू वृत्ती आणि कल्पकता हे गुण यशासाठी कधीही हमखास उपयोगी पडतात. आपण नेहमी त्यांचा पाठपुरावा करावा.''\nमित्रांनो, वडीलधाऱ्यांच्या अशा मौलिक आणि अनुभवी सल्ल्यांतून मी खूप काही शिकलो आहे. आजही मी उद्यमशील तरुणांना आवर्जून सांगतो की कष्ट, जिद्द, कल्पकता, प्रामाणिकपणा आणि ग्राहकसेवा ही पंचसूत्री कोणत्याही व्यवसायाच्या यशाचा मंत्र आहे. त्यात मी कष्टाला पहिले स्थान देतो.\nसमर्थ रामदासांनी दासबोधात मूर्खलक्षणे सांगताना मनुष्याच्या अंगी कोणते गुण नसतील तर तो दुर्दैवी ठरतो, हे सांगताना त्यात कष्ट आणि कौशल्य यांचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात,\nविद्या नाही, बुध्दी नाही विवेक नाही, साक्षेप नाही\nकुशलता नाही, व्याप नाही\n(जो शिकत नाही, बुध्दीचा वापर करत नाही, तारतम्य बाळगत नाही, साक्षेप (उद्योग) करत नाही, अंगात कौशल्य नाही किंवा कामसू नाही, तो मनुष्य दुर्दैवी (करंटा) ठरतो.)\n(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा [email protected] या पत्त्यावर पाठवू शकतात.)\nबदलणारे पर्यावरण आणि आरोग्य\nआस्थेचे पंचप्राण - 3\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/publications/gk-publication", "date_download": "2018-11-15T06:19:13Z", "digest": "sha1:67PM46UBQ523CNWXENNMSDOAAZUELFZ2", "length": 13924, "nlines": 406, "source_domain": "www.cart91.com", "title": "जी. के. पब्लिकेशनची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nजी. सुब्बा राव, पी. एन रॉय चौधरी\n२०१८ वस्तुनिष्ठ भारत एव विश्व भुगोल\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sidhant-gupta-tashan-e-ishka-bollywood-31111", "date_download": "2018-11-15T06:48:10Z", "digest": "sha1:536SU2FDA7GI5LW3WZ5ASC5GTIWKGXJX", "length": 11221, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "sidhant gupta tashan E ishka bollywood बॉलीवूड भूमी'त सिद्धांत | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 18 फेब्रुवारी 2017\nछोट्या पडद्यावरील \"टशन-ए-इश्‍क' मालिकेत अभिनेता सिद्धांत गुप्ताने साकारलेल्या कुंज सरनाच्या भूमिकेचं सगळीकडे खूप कौतुक झालं. त्याने मालिकेत साकारलेला पंजाबी मुंडा खूपच भाव खाऊन गेला.\nछोट्या पडद्यावरील \"टशन-ए-इश्‍क' मालिकेत अभिनेता सिद्धांत गुप्ताने साकारलेल्या कुंज सरनाच्या भूमिकेचं सगळीकडे खूप कौतुक झालं. त्याने मालिकेत साकारलेला पंजाबी मुंडा खूपच भाव खाऊन गेला.\nतसंच त्याने \"झलक दिखला जा'च्या नवव्या सीझनमध्ये भाग घेतला होता. आता तो बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झालाय. ओमंग कुमार दिग्दर्शित \"भूमी' चित्रपटात तो दिसणार आहे. ओमंग कुमार यांनी ट्‌विटरवर माहिती दिली की, \"सिद्धांत गुप्ता \"भूमी' चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत मुख्य भूमिकेत असणारेय ' याविषयी सिद्धांत सांगतो की, \"मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे खूप छान वाटतंय. या सिनेमात एका छोट्या शहरातील मुलाचा रोल करतोय.' या चित्रपटाद्वारे अभिनेता संजय दत्त रुपेरी पडद्यावर कमबॅक करतोय. या चित्रपटाची कथा वडील आणि मुलीच्या भावनिक नात्यावर आधारलेली आहे.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय...\nमोदी परदेशी बँकेचे कर्ज फेडण्यास तयार, पण पीएनबीचे नाही\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आता दोन परदेशी बँकांच्या कर्जाची परतफेड करणार आहे. मात्र...\nपालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी\nयेवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र...\nआता ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी\nचंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव...\nहमीभाव मका खरेदी नाव नोंदणी सुरु\nमंगळवेढा - तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी आज दि १४ नोव्हेंबर पासून ऑनलाइन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-aamir-khans-shramdan/", "date_download": "2018-11-15T06:19:32Z", "digest": "sha1:AGPA6QFBFW45EMZDZNICZX4BWPVPU2V4", "length": 29440, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "पाणीदार आमीर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमहाराष्ट्रातील दुष्काळी गावांना जलव्यवस्थापन आणि जलसंधारण करायला लावून पाणी स्वावलंबी अर्थात पाणीदार बनवायचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘भगीरथ’ची प्रयत्न चालू आहेत. पानी फाऊंडेशनची महाराष्ट्रातील दुष्काळी गावांना संजीवनी देण्याची मोहीम मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने हातात घेतली आहे.\nबॉक्सऑफिसपेक्षाही अंमळ अधिक चिंता ‘तो’ सध्या पानी फांऊडेशनची करतोय. वॉटरकप स्पर्धेत गावंच्या गावं हिरिरीने सहभागी होतात तेव्हा त्याचा आनंद सेव्हेन्टी एमएमपेक्षा मोठ्ठा असतो. बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रिटी सामाजिक भान असणाऱ्या कामात सहभागी होतात. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी पोलीओमुक्त देशासाठी ‘एक बूंद जिंदगी की’ अभियान यशस्वीपणे चालविले. आपल्या देशाच्या सैनिकांसाठी अक्षयकुमार काम करतोय. ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खान हासुद्धा सध्या पाण्यासाठी घाम गाळतोय. गावागावात जाऊन प्रसंगी कष्टाचे काम करत गावकऱ्यांचा हुरूप वाढवतोय.\nपानी फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळी गावांना संजीवनी देण्याची मोहीम आमीर आणि किरण राव या दांपत्याने २०१६ पासून हाती घेतलीय. गावातील लोकांनी स्वतः श्रमदानातून आपले गाव ‘पाणीदार’ करावे अशी मूळ कल्पना असलेली स्पर्धा ‘वॉटर कप’ यंदा तिसऱ्या वर्षी होत आहे. सामाजिक स्पर्धामध्ये सेलिब्रिटी म्हणजे फक्त फित कापणे, इव्हेंटला उपस्थिती या समजाला आमीर पूर्ण अपवाद आहे. १ मे रोजी होणाऱया श्रमदानाचे आवाहन करण्यासाठी पुण्यात नुकताच आलेला आमीर माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटला. तेव्हा ‘पाणीदार’ गाव कसं होणार याची आमीरने खडानखडा माहिती सांगितली. गावागावात भेटी देताना घडलेले किस्सेही तो सांगत होता.\nमहाराष्ट्रात २०१६ साली दुष्काळ पडला होता. ४३ हजार ६०० गावांपैकी सुमारे २९ हजार गावे सरकारकडून दुष्काळग्रस्त जाहीर केली गेली. त्याचवर्षी आमीरच्या पाणी फाऊंडेशनने काम सुरु केलं. आमीरचा बालमित्र सत्यजित भटकळ यांनीही या कामात स्वतःला झोकून दिले. पानी फाऊंडेशनचा सीईओ सत्यजित अत्यंत शांतपणे सर्व माहिती देत असतो.\n‘सत्यमेव जयते’ची सिरीज संपल्यानंतर ‘आता पुढे काय’ या प्रश्नातून पानी फाऊंडेशन अवतरली. महाराष्ट्रातील दुष्काळी गावांना जलव्यवस्थापन आणि जलसंधारण करायला लावून पाणी स्वावलंबी अर्थात पाणीदार बनवायचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘भगीरथ’ प्रयत्न चालू आहेत. पहिल्या दोन वर्षांत सुमारे १५०० गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. यंदा तिसऱया वर्षात महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांमधील ७५ तालुक्यांतील चार हजारहून अधिक गावे सहभागी झालेली आहेत. ८ एप्रिल ते २२ मे या काळात होणाऱया या स्पर्धेत तीन अव्वल गावांना ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये अशी रक्कम दिली जाते. इतके मोठे बक्षिस कशासाठी’ या प्रश्नातून पानी फाऊंडेशन अवतरली. महाराष्ट्रातील दुष्काळी गावांना जलव्यवस्थापन आणि जलसंधारण करायला लावून पाणी स्वावलंबी अर्थात पाणीदार बनवायचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘भगीरथ’ प्रयत्न चालू आहेत. पहिल्या दोन वर्षांत सुमारे १५०० गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. यंदा तिसऱया वर्षात महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांमधील ७५ तालुक्यांतील चार हजारहून अधिक गावे सहभागी झालेली आहेत. ८ एप्रिल ते २२ मे या काळात होणाऱया या स्पर्धेत तीन अव्वल गावांना ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये अशी रक्कम दिली जाते. इतके मोठे बक्षिस कशासाठी या मुद्दय़ावर आमीर मिष्किलीने सांगतो की, कुठल्याही कामात थोडासा खेळ असेल तर त्याची मजा येते. बक्षिसामुळे चढाओढदेखील लागते.\nएखाद्या गोष्टीत गेम असेल आणि ‘डेमो’ देऊन समजावले तर ती मनात रुजते, असं आमीर म्हणाला तेव्हा त्याच्या थ्री इडियट्समधील ‘ ये डेमो बहुत अच्छा देते है’ हय़ा करिनाच्या संवादाची आठवण करून देताच आमीर द���लखुलास हसला. पाण्याच महत्त्व पटवून देण्यासाठी आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमात एक खेळ असतो. प्रत्येक घरातील आजोबा, मुलगा आणि नातू अशी टीम बनविली जाते. एका मोठ्या टबमध्ये पाणी भरलेले असते. मोठ्या ‘स्ट्रॉ’ने तोंडाने ओढून पाणी टबमधून दुसऱ्या एका भांड्यात जमवायचे असा हा खेळ असतो. सर्वात आधी आजोबा मग मुलगा, नंतर नातू अशी संधी टिमला दिली जाते. शिट्टी वाजताच आजोबा पाणी ओढतात. मग मुलगा पाणी ओढतो. जेव्हा नातवाची ‘टर्न’ येते तेव्हा तो तक्रार करतो की, ‘अरे माझ्यासाठी पाणी शिल्लक ठेवलेलंच नाही. नातवाची ती तक्रार खेळापुरती असली तरी सगळेच त्याक्षणी अंतर्मुख होतात. आपल्या आधीच्या पिढ्यांनी इतक पाणी जमीनीतून ओढलय की पुढच्या पिढीला काहीच शिल्लक राहिलेलं नाही. हे वास्तव त्या खेळातून मनात खोलवर परिणाम करतं.\nपाणी फाऊंडेशन स्पर्धेत सहभागी होणाऱया गावातील पाचजणांना जलव्यवस्थापन आणि जलसंधारणेचे शास्त्रीय प्रशिक्षण देते. जमीनीत पाणी कसे टिकते याचेही डेमो दिले जातात. या पाचजणांनी गावात जाऊन इतरांना प्रशिक्षण द्यायचे. संपूर्ण गावाने श्रमदान करून गाव ‘पाणीदार’ बनवायचे. जर गावकऱयांना मदत म्हणून कुणी अत्याधुनिक यंत्रसामुग्री दिली तरीही चालते. फाऊंडेशनने निश्चित करून दिलेले काम प्रत्यक्ष जमीनीवर झालेले पाहिजे.\nसलग नेटाने ४५ दिवस काम केले तर गाव नक्कीच ‘पाणीदार’ होते. यावर्षी केलेल्या कामाचा खरा निकाल पुढच्या वर्षीच्या मार्च-एप्रिल महिन्यात दिसतो.\nवॉटर कप स्पर्धेतील परसाली या गावाचा गमतीदार किस्सा आमीरने सांगितला. ‘मी जरी या संकल्पनेचा प्रसार करीत असलो तरी काही गावचे गावकरी वेगळेच असतात. परसाली गावात तीन जणच या योजनेत काम करत होते. बाकी अख्खं गाव लांबून बघत बसायचे. एकही जण श्रमदानासाठी येत नव्हता. त्या तिघांनीही हट्ट सोडला नाही. असं करत १५ दिवस झाले तरी ते तिघेच श्रमदान करीत होते. आमच्या टिमला हे कळल्यानंतर मी तिथे (परसालीला) गेलो. जिथे काम चालू होतं तिथे विष्णू भोसले या गावकऱयाची भेट घेतली. आमीर आलाय म्हटल्यावर अख्ख गाव जमा झालं. मीसुद्धा श्रमदानाला सुरुवात केली. तरीही एकही गावकरी पुढे येईना. शेवटी मी गावकऱयांजवळ जाऊन आवाहन केले. तेव्हा कुठे दहा-बारा गावकरी पुढे आले. आमीरकडून हा किस्सा ऐकताना वेगळाच अनुभव येत होता.\nएकदा जंगलात आग लागली तेव्हा सगळे पशू प्राणी लांब पळून एका बाजूला उभे राहून आगीकडे पहात राहिले. फक्त एक चिमणी आपल्या चोचेतून थेंब थेंब पाणी घेऊन त्या आगीवर टाकत होती. तेव्हा एक प्राणी चिमणीला म्हणाला, एवढय़ा मोठ्या आगीला तुझ्या थेंबभर पाण्याने काय फरक पडणार आहे. तेव्हा चिमणी उत्तरादाखल म्हणाली, फरक पडणार नाही हे मलासुद्धा ठाऊक आहे, पण या जंगलाचा इतिहास सांगितला जाईल तेव्हा आग लांबून बघणाऱयांच्या यादीत माझे नांव नसेल तर आग विझविण्यासाठी प्रयत्न करणाऱयांच्या यादीत माझे नाव असेल तात्या भोसलेंची ही प्रेरणादायी गोष्ट त्या थ्री इडियट्सची शक्ती होती.\nगावकरी आपल्या गावासाठी श्रमदान करीत असले तरी शहरी भागातील माणसाची गावाशी बांधिलकी जोडण्यासाङ्गी पाणी फांऊडेशनने ‘जलमित्र’ ही संकल्पना आणलेली आहे. शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांनी ‘पाणी’च्या वेबसाईटवर आपले नाव नोंदवून आपण जवळच्या कुठल्या तालुक्यात जाऊन श्रमदान करू शकतो ते नोंदवायचे आहे. महात्मा फुले यांच्या जन्मगावी जाऊन फेसबुक लाईव्ह करून आमीरने ‘जलमित्र’ होण्यासाठी आवाहन केले होते. आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लोक जलमित्र बनले असुन हा आकडा अडीच लाखापर्यंत जाईल अशी अपेक्षा सत्यजित यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रदिनी म्हणजेच येत्या १ मे रोजी जलमित्रांच्या सहभागाने महाश्रमदान केले जाणार आहे. अर्थात आमीरसुद्धा त्यादिवशी श्रमदान करणार आहे.\nगावे पाणीदार करण्याच्या या मोहिमेबद्दल आमीर खान भरभरून सांगत असतो. सत्यजित भटकळ यांनाही त्यावर बोलायला लावतो. आपलं सगळ ‘स्टारडम’ विसरून आमीर महाराष्ट्रातील दुष्काळी पट्टा पाणीदार करण्याच्या मोहिमेवर सध्या आहे. आमीरच्या सिनेमांसारखी ही मोहिम ‘हिट’ ठरलेली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलभविष्य – रविवार २९ ते शनिवार ५ मे २०१८\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याक���िता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/breaking-beed-osmanabad-latur-mlc-election-result-to-held-on-11th-june/", "date_download": "2018-11-15T06:17:31Z", "digest": "sha1:K2VQJOESJX7CM5DCTYQQPZRZZN2L5TVN", "length": 7027, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "osmanabad election result", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल ११ तारखेला\nबीड : न्यायालयीन प्रक्रियेमुळे 24 मेपासून उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर पडली. याच प्रकरणातील निर्णय आता सोमवारी म्हणजे 11 तारखेला लागणार असल्याचं हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सांगितलं.\nविधानपरिषद निवडणुकीच्या ६ पैकी ५ जागांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. मात्र, बीड-उस्मानाबाद-लातूरची मतमोजणीच झाली नाही. कारण, याबाबत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल झाल्या आहेत.कोर्टाचा आदेश न आल्यामुळे या जागेचा निकाल जाहीर न करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसु��ेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vegetable-rate-increased-pune-maharashtra-7055?tid=161", "date_download": "2018-11-15T06:55:21Z", "digest": "sha1:WKYOON2OXZ7WOQVSHTDKO76QB2G4ZXUY", "length": 24908, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, vegetable rate increased in pune, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरात तेजी\nपुणे बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरात तेजी\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) भाजीपाल्याच्या सुमारे १७५ ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली हाेती. मात्र वांग्याची आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली हाेती, तर काेकणातून आंब्याच्या आवकेत वाढ हाेत असून, हंगाम जाेमात यायला प्रारंभ झाला आहे. रविवारी सुमारे ८ हजार पेट्या आंब्याची आवक झाली हाेती, तर पालेभाज्यांचे दर तेजीत हाेते.\nपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समिती���ध्ये रविवारी (ता. १) भाजीपाल्याच्या सुमारे १७५ ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली हाेती. मात्र वांग्याची आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली हाेती, तर काेकणातून आंब्याच्या आवकेत वाढ हाेत असून, हंगाम जाेमात यायला प्रारंभ झाला आहे. रविवारी सुमारे ८ हजार पेट्या आंब्याची आवक झाली हाेती, तर पालेभाज्यांचे दर तेजीत हाेते.\nआवकेमध्ये परराज्यांतून- हिमाचल प्रदेशातून सुमारे ३, तर झांशी येथून १ ट्रक मटार, राजस्थान येथून गाजर सुमारे ४ ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून काेबी सुमारे ४ ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून हिरवी मिरची सुमारे १५ टेंपाे, बंगळूर येथून आले सुमारे १ टेंपाे आणि आंध्र प्रदेश तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ५ टेंपाे आवक झाली हाेती. कर्नाटकातून ताेतापुरी कैरी सुमारे ५ टेम्पाे, तर मध्य प्रदेश, गुजरात येथून लसणाची सुमारे ४ हजार ५०० गाेणी आवक झाली हाेती.\nस्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गाेणी, टाेमॅटाे सुमारे ५ हजार ५०० हजार क्रेट, हिरवी मिरची ५ टेम्पो, सिमला मिरची १२ टेम्पाे, काेबी १०, तर फ्लॉवर सुमारे १५ टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, मटार ३०० गाेणी, पावटा ४ टेम्पाे, शेवगा ५ टेम्पाे, तांबडा भाेपळा १२ टेम्पाे, भेंडी ८ तर गवार ३ टेम्पाे, स्थानिक गाजर सुमारे ३०० गाेणी आवक झाली हाेती. कांदा सुमारे १०० ट्रक, आग्रा, इंदौर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव\nकांदा : ८०-१००, बटाटा : १२०-१५०, लसूण : १५०-३०० आले : सातारी: २८०-३२०, बेंगलोर : २२०-२४०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान - सुरती ४००-५००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ६०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : ४०-८०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १००-१२०, पापडी : १४०-१६०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ५०-७०, कोबी : ३०-५०, वांगी : १००-२००, डिंगरी : १४०-१६०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : २००-२५०, गाजर : स्थानिक ८०-१००, परराज्य. १००-१२०, वालवर : १८०-२००, बीट : ४०-६०, घेवडा : २००-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ३००-४००, मटार : स्थानिक ४००-४५०,परराज्य : ४००-४२०, तांबडा भोपळा : ६०-१००, चिंच अखंड ३००-३२०, फाेडलेली ६००-६५०, सुरण : २५०-२५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे सव्वा लाख, मेथीची सुमारे १५ हजार जुड्या आवक झाली हाेती.\nकोथिंबीर : ३००-१२००, मेथी : १०००-१५००, शेपू : ५००-९००, कांदापात : ५००-७०० चाकवत : ५००-८००, करडई : ५००-६००, पुदिना : १००-१५०, अंबाडी : ५००-८००, मुळे : ८००-१००० राजगिरा : ५००-८००, चुका : ५००-८००, चवळई : ६००-८००, पालक : ५००-८००, हरभरा गड्डी ४००-६००.\nरविवारी (ता. १) फळबाजारात संत्री ८, तर मोसंबी सुमारे ४५ टन, डाळिंब सुमारे २५ टन, पपई ३ टेम्पोे, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, चिक्कू दाेन हजार बॉक्स, पेरु सुमारे २५० क्रेट, कलिंगड २५ टेम्पाे, खरबुज १५ टेम्पाे, विविध द्राक्षांची सुमारे १० टन आवक झाली हाेती. तर काेकणातून कच्च्या हापूस आंब्याची सुमारे आठ हजार पेट्यांची आवक झाली हाेती.\nफळांचे दर पुढीलप्रमाणे ः लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१२००, मोसंबी : (३ डझन) : १८०-३५०, (४ डझन ) : १००-२२०, संत्रा : (३ डझन) २५०-५००, (४ डझन) : १६०-२५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१५०, गणेश १०-३०, आरक्ता २०-६० कलिंगड : ४-८, खरबूज : १०-१८, पपई : ५-१०, चिक्कू : (प्रति १० किलाे) १००-५००, पेरू (२० किलो) : ५००-६००, द्राक्षे : ताश ए गणेश (१५ किलो) ८००-९००, सुपर सोनाका (१५ किलो) : १०००-१२००,थाॅमसन (१५ किलाे) ५००-६५०, आंबा हापूस ४ ते ८ डझन कच्चा -१ हजार ५०० ते ३ हजार रुपये. तयार २ हजार ते ४ हजार रुपये.\nगेल्या रविवारी (ता. २५) रामनवमी आणि एकादशीच्या उपवासामुळे मासळीची मागणी घटली हाेती. यामुळे या रविवारी (ता. १) मासळीला मागणी वाढल्याने दरात ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली हाेती. गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील सुमारे १२ टन, खाडीची सुमारे दोनशे ते अडीचशे किलो, नदीची सुमारे दीड टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला सिलनची १२ टन आवक झाली हाेती, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.\nखोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १५००, मोठे : १४००, मध्यम : ११००, लहान : ८५० भिला : ६५०, हलवा : ६००-६५०, सुरमई : ५५०-६५०, रावस-लहान : ५५०-६५०, मोठा : ७५०, घोळ : ६००, करली : २८०, करंदी : सोललेली ३२०.भिंग : ३००, पाला : ५५०-१२००, वाम : पिवळी १८०-२००, मोठी ५५० काळी २००, ओले बोंबील : १६०.\nकोळंबी ः लहान : २८०, मोठी : ४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २००-२८०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०.\nखाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २४०, नगली : ४००, तांबोशी : ४००, पालू : २४०, लेपा : १८०, शेवटे : २००, बांगडा : लहान : १२०, मोठे : १६०-२००, पेडवी : ८०, बेळुंजी : १००-१६०, तिसऱ्या : १६०-१८०, खुबे : १६० तारली : १२०.\nनदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २२०, चिलापी : ६०, मागूर : १५०, खवली : २२०, आम्ळी : १०० खेकडे : २४०, वाम : ५५०.\nमटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०.\nचिकन : चिकन : १३०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०.\nअंडी : गावरान : शेकडा : ६००, डझन : ८४ प्रतिनग : ७. इंग्लिश : शेकडा : ३१० डझन : ४८ प्रतिनग : ४.\nफुलांचे प्रतिकिलोचे दर : झेंडू : १०-४०, गुलछडी : ७०-१२०, बिजली : १०-५०, कापरी : २०-४०, माेगरा २००-३५०, ऑस्टर : १०-१५, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ५-१०, गुलछडी काडी : १५-५०, डच गुलाब (२० नग) : २०-५०, लिली बंडल : २-३, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-१००\nपुणे बाजार समिती हिमाचल प्रदेश राजस्थान गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू मध्य प्रदेश कांदा तळेगाव बळी भुईमूग नारळ फळबाजार डाळिंब द्राक्ष हापूस मटण मासळी समुद्र पापलेट सुरमई चिकन गुलाब\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nसोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...\nजळगावात आले ३५०० ते ५८०० रुपये क्विंटलजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता...\nपरभणी बाजार समितीत कापूस खरेदीस सुरवातपरभणी ः परभणी बाजार समितीच्या कॅाटन मार्केट...\nकोल्हापुरात गूळ प्रतिक्विंटल ३००० ते...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nकोल्हापुरात लक्ष्मीपूजनासाठी फळांची आवक...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात विविध...\nऔरंगाबादेत सीताफळ १००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुण्यात दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे दर...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसोलापुरात कांद्याचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकला कांदा, टोमॅटोची आवक वाढलीनाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या...\nकोल्हापुरात ओला वाटाणा भाज्यांच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nनगरमध्ये भाजीपाल्याची आवक स्थिर; दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह...\nपरभणीत कोबी प्रतिक्विंटल ४०० ते ८००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nखानदेशातील सोयाबीन आवक घटलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nसांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५८०...सांगली ः येथील बाजार समितीच्या आवारात दिवाळी...\nसोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nबारामतीत ज्वारीचे दरप्रतिक्विंटल चार...पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nखानदेशात ज्वारीची आवक घटली; दर...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Against-Mahavitaran-Dodamarg-Sawantwadi-resident-attacked/", "date_download": "2018-11-15T06:22:44Z", "digest": "sha1:KHJAIFQINXDDAGVS4JO7V74QVM2I57WQ", "length": 8747, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महावितरण विरोधात दोडामार्ग-सावंतवाडीवासीय आक्रमक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › महावितरण विरोधात दोडामार्ग-सावंतवाडीवासीय आक्रमक\nमहावितरण विरोधात दोडामार्ग-सावंतवाडीवासीय आक्रमक\nकर्मचारी वर्गाचा पुरवठा करणे, मंजूर ट्रान्स्फॉर्मर बसविणे, जीर्ण वीजवाहिन्या बदलणे, जीर्ण खांब बदलणे, वीज वाहिन्यांवरील झाडी तोडणे यासारख्या अनेक वीजविषयक समस्यांनी त्रस्त झालेल्या दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील भाजप शिष्टमंडळ व वीज ग्राहकांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांची भेट घेत त्यांना या समस्यांबाबत जाब विचारला. या समस्यांबाबत आक्रमक भूमिका घेत त्या त्वरित दूर करण्याची मागणी केली. यावेळी पाटील यांनी वीज ग्राहकांसमवेत आपण या तालुक्यात स्वतः बैठक घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्याची ग्वाही दिली.\nदोडामार्ग तालुक्यातील कोनाळ, साटेली, भेडशी, घोटगेवाडी या गावात वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. या समस्यांबाबत लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही होत नाही. या समस्यांची दखल न घेणार्‍या येथील अधिकार्‍यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हेवाळे ते खालची बाबरवाडी मुख्य रस्त्याने एस.टी. लाईन टाकण्यात यावी. हेवाळेतील 11 के.व्ही. मंजूर वाहिनीची कामे तत्काळ करण्यात यावी. या भागातील जीर्ण व वाहतुकीस अडथळा ठरणारे धोकादायक खांब बदलून मिळावेत.\nकोनाळ ग्रा.पं.च्या नळपाणी योजनेसाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर मंजूर करणे, या भागातील प्रस्ताव केलेल्या शेतीपंपाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतंर्गत वीज जोडणी अद्याप का झालेली नाही असा सवाल यावेळी लोकप्रतिनिधी व वीज ग्राहकांनी उपस्थित केला तसेच या भागात वीज वितरणची अनेक कामे अपूर्ण राहिली असून विजेचा वारंवार खेळखंडोबा होत आहे.\nया भागातील अधिकारी ग्राहकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांना विज विषयक विविध समस्यांचा सामना वारंवार करावा लागत आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेच्या खांबांची दुरावस्था झाली आहे. तसेच वीज वाहिन्यांमुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी जुने ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाले आहेत. वाफोली, शेर्ले, डिंगणे, तांबोळी, इन्सुली, असनिये, पडवे, माजगाव, तळवडे, वेर्ले, कोलगाव, निरवडे, नेमळे या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होणे व इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडून स्ट्रीट लाईटसाठी तांत्रिक मंजुरी मिळत नाही. या समस्या तत्काळ न ���ोडवल्यास वीज ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.\nयावेळी श्री. पाटील यांनी आपण दोन दिवसात या भागात मिटिंग घेवून समस्यांबाबत चर्चा करण्याची ग्वाही दिली. तसेच शनिवारी महावितरणचे कार्यकारी अभियंता या भागात थेट देवून समस्यांबाबत चर्चा करतील, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे माजी आ. राजन तेली, काका कुडाळकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश सारंग, जिल्हा चिटणीस रंगनाथ गवस, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, वैभव ईनामदार, बाळा कोरगांवकर, दादू कविटकर आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Class-of-Laughter-in-Pune-Marathi-Library/", "date_download": "2018-11-15T06:24:51Z", "digest": "sha1:6UXTQ4R3CBSMMA5ESFHH2LBNVMJE4JB4", "length": 10540, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे मराठी ग्रंथालय बुडाले हास्यरंगात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे मराठी ग्रंथालय बुडाले हास्यरंगात\nपुणे मराठी ग्रंथालय बुडाले हास्यरंगात\nपुण्याचा प्रसिद्ध गणेश उत्सव उर्फ ‘पुणे फेस्टिवल’मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी नऊवारी साडी परिधान करून आली खरी; मात्र, तिच्या इच्छेप्रमाणे साडीला ‘मॅचींग’ ब्लाऊज अवघ्या तीन तासात कसा शिवून आणला गेला, याचा किस्सा डॉ. सतिश देसाई सांगताच पुणे मराठी ग्रंथालयाचे केशव सभागृह हास्यरंगात अक्षरश: बुडून गेले..आपल्या चार दशकांच्या वैद्यकीय, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीत भेटलेल्या महान व्यक्तिमत्वांच्या अनुभवातून मिळालेले धडे आणि संस्कार आदींचा पट ‘हास्यरंग’ कार्यक्रमातून डॉ. देसाई खुमासदार शैलीतून उलगडत नेला.त्यांच्या जीवनप्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांचे किस्से याचा खूप मोठा संग्रह त्यांच्याकडे आहे. तो ‘रूपाली’च्या कट्यावर सांगण्यापुरता किंवा मि���्र परिवारापुरता न ठेवता दोन-चारशे श्रोत्यांसमवेत ‘शेअर’ करावा, या हेतूने डॉ. देसाई ‘आनंदयात्री’ कार्यक्रम सादर करतात आणि प्रत्येकवेळी त्यात बदलही होत जातात. असाच एक कार्यक्रम ‘दै.पुढारी’तर्फे साहित्य सेतू आणि पुणे मराठी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सादर करण्यात आला.\nडॉ. देसाई यांनी या कार्यक्रमाचे नाव ‘हेमामालिनीचा ब्लाऊज आणि मी’ असे ठेवण्याचे मनात होते, अशी सुरुवात करताच सभागृहात हास्यकल्लोळ उसळला आणि पाठोपाठ एकामागून एक किस्से सांगत डॉ. देसाई यांनी ब्लाऊजच्या किस्स्याची उत्सुकता वाढवत नेऊन मग तो सविस्तर निवेदन केला. मंडईमधील शेखर खन्ना या कार्यकर्त्यांचा किस्सा.. निवडणुकीचे किस्से.. लोकप्रतिनिधी म्हणून काम करतानाचे किस्से.. दीर्घ प्रतीक्षा यादी असताना अवघ्या तासाभरात टेलिफोन कसा मिळाला याचा किस्सा... एका दैनिकामधील फोटोमध्ये नगरसेविकेसोबत विचित्र पोजमध्ये झळकल्यानंतर उडालेल्या तारांबळीचा किस्सा.. डॉ. सतीश देसाई यांनी सादरीकरणाद्वारे मांडलेल्या अशा विविध किश्श्यांनी पुणे मराठी ग्रंथालयाचे सभागृह हशांनी खळाळले. निमित्त होते ‘दै. पुढारी’तर्फे साहित्य सेतू आणि पुणे मराठी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आनंदयात्री’ कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात डॉ. सतीश देसाई यांनी त्यांच्या राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक कार्यात घडलेले विविध किस्से उपस्थितांसमोर सांगितले.\nयावेळी पुणे मराठी ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा डॉ. अनुजा कुलकर्णी, पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष धनंजय बर्वे, दिलीप ठकार, साहित्य सेतूचे क्षितिज पाटुकले उपस्थित होते. कार्यक्रमात ‘दै.पुढारी’तर्फे डॉ. देसाई यांचा सत्कार करण्यात आला. देसाई म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रसंग घडत असतो. एखादा मित्र भेटतो, नातेवाईक भेटतो. असे असंख्य व्यक्ती आपल्याला भेटतात. मात्र, प्रत्येकच व्यक्ती आपल्याला लक्षात राहत नाही. आयुष्यामध्ये विविध व्यक्ती येत असतात. चांगली माणसे आयुष्यात आली तर जगण्याचा अर्थ कळतो. आयुष्यातील किस्यांमुळे मी घडत गेलो. वर्षानुवर्षे काम करण्याची क्रेडीबिलिटी मला अनुभवातून अनुभवता आली. आयुष्यात येणार्‍या लोकांमुळे आपले आयुष्य समृद्ध होत असते.\nप्रास्ताविक करताना प्रतिभा पटवर्धन म्हणाल्या, पुणे मराठी ग्रंथालय शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. ग्रंथालयाची ग्रंथ संपदा दोन लाखांवर आहे. वेग-वेगळे विभाग असून अभ्यासिकेला 55 वर्ष पूर्ण झाले आहे. ग्रंथालयात अद्ययावत असा बालविभाग आहे. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी ग्रंथालय काम करते आहे. शहरातील विविध परिसरात वाचन केंद्र सुरू केले आहेत. लहान मुलांना वाचनाचा आनंद घेता यावा यासाठी वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. शालेय मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून ग्रंथालयातर्फे विविध शाळांमध्ये ग्रंथपेटी योजना राबविल्या जात आहे. ग्रंथालय काळानुसार वेग-वेगळे उपक्रम राबविले जात आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनघा कुलकर्णी यांनी आणि संयोजन मधुरा दाते यांनी केले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/murder-case-in-mangalwedha-solapur/", "date_download": "2018-11-15T06:11:24Z", "digest": "sha1:4CIR7GC447NIAFMKFU4TAYEMBR7UQ3PG", "length": 6150, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खांडोळी करून मृतदेह टाकला बोअरवेलमध्ये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › खांडोळी करून मृतदेह टाकला बोअरवेलमध्ये\nखांडोळी करून मृतदेह टाकला बोअरवेलमध्ये\nमंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी, जुनोनी गोणेवाडी व जुनोनी या तीन गावांच्या हद्दीवर असलेल्या मासाळ व आलदर वस्तीलगत शनिवारी (18 ऑगस्ट) रात्री एका अज्ञात इसमाचा खून करून त्याच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे करून ते बोअरवेलमध्ये टाकले होते.\nहा खून इतका निर्दयीपणे केला असून त्याचे मुंडके धडावेगळे केले आहे. शरीराचे छिन्‍न विच्छिन्‍न तुकडे करून ते गोणेवाडी येथील शेतकरी सुभाष मासाळ यांच्या शेतात असलेल्या बोअरवेल व विहिरीमध्ये टाकलेे. मासाळ हे सकाळी 10 च्या दरम्यान आपल्या बाजरीच्या पिकाची पहाणी करण्यास गेले असता त्या ठिकाणी काही जणाची आपल्या शेतातील भुईमूग या पिकात झटापट ��ाल्याचे त्यांना दिसून आले. त्यावेळी त्यांना संशय आला असल्याने त्यांनी शेताची पहाणी केली असता त्यांच्या शेतातील बोअरवेलजवळ रक्‍ताचे डाग असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी लागलीच हा प्रकार आसपासच्या लोकांना सांगितला.\nत्यांनी ही घटना पोलिस मंगळवेढा स्टेशनला कळवले असता यावेळी मंगळवेढा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते, उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, शाहुराज दळवी, राजकुमार ढोबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. तपास सुरू असताना खुपसंगी येथील महिला वंदना भीमराव हातागळे ही महिला सदरच्या घटनास्थळी आली. व तिने माझा पती शनिवारी सकाळपासून बेपत्ता आहे असे पोलिस अधिकार्‍यांना सांगितले. यावेळी वंदना हातागळे यांची आई जिजाबाई भोसले व मुलगा यांना या ठिकाणच्या वस्तू दाखवल्या नंतर त्या महिलेने माझ्याच पतिचेच वस्तू असल्याचे सांगितलेे.\nउपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी त्या महिलेला तत्काळ मंगळवेढा पोलिस स्टेशनला पाठवले. पुढील तपास चालू केला असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत बोअरवेल चे जे.सी.बी. च्या सहाय्याने खोदकाम सुरू होते.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-haygriv-by-prateek-rajurkar/", "date_download": "2018-11-15T06:01:05Z", "digest": "sha1:67OZEWJMKVWQ2RC4NMQVUX2EYA3WPCAF", "length": 25205, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "बुद्धिदेवता हयग्रीव | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपृथ्वीला अनाचारापासून वाचवण्याचे महत्कार्य हयग्रीव या देवतेने केले असे आपली परंपरा सांगते. ज्ञानाचे रक्षण करणारी बुद्धिदेवता म्हणून हयग्रीव उपासना केली जाते. हिंदुस्थानातील वेगवेगळ्या भागात विविध पद्धतीने या देवतेची उपासना होते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या या उपासनेनिमित्त हयग्रीव या अश्वमुखी देवतेसंबंधित कथा आणि परंपरा जाणून घेऊया.\nज्ञानानन्द मयं देवं निर्मल स्फटिकाकृतिं\nआधारं सर्वविद्यानं हयग्रीवं उपास्महे\nहय म्हणजे अश्व आणि ग���रीव म्हणजे मान असलेले हयग्रीव हे बुद्धीrची देवता संबोधली गेलेली आहे. त्यांच्या मांडीवर लक्ष्मी विराजित असून चार हातात शंख, चक्र, पद्म आणि पुस्तके आहेत. स्फटिकरूप असलेल्या हयग्रीव यांचा श्वेत रंग आहे. दक्षिण हिंदुस्थानात अत्यंत लोकप्रिय असे हे दैवत आहे. काही हिंदू कथांनुसार ब्रह्मदेव आणि सरस्वती यांनी हयग्रीव यांना आपला गुरू मानले आहे. अश्वमुख असलेले हयग्रीव यांचे शरीर हे मानवाचे आहे.\nहयग्रीव उपासना ही प्रामुख्याने ज्ञानार्जन करण्यापूर्वी विशेषकरून विद्यार्थ्यांकरिता केली जाते. अक्षय्य तृतीया आणि श्रावण पौर्णिमेला हयग्रीव जयंती साजरी होते. दक्षिण हिंदुस्थानात श्रावण पौर्णिमेला तर उत्तर हिंदुस्थानात अक्षय्य तृतीयेला जयंती साजरी होते. एकाहून अधिक वेळा हयग्रीव अवतरल्यामुळे हा फरक असावा किंवा बुद्धीची देवता असल्याने बुद्धिमत्ता अक्षय्य असावी म्हणून अक्षय्य तृतीया तर पौर्णिमेला पूर्ण चंद्र असल्याने आणि हिंदू संस्कृतीमध्ये चंद्राला मनाचे कारकतत्व संबोधण्यात आले आहे. त्याकारणास्तव हा दोन वेगवेगळय़ा जयंती मानल्या जात असाव्यात असा तर्क निघू शकतो. काही ठिकाणी नवरात्रीत नवव्या दिवशी विशेष उपासना करण्याची परंपरासुद्धा आहे. प्रसिद्ध ‘ललितासहस्रनाम’ हे हयग्रीव यांनी सांगितल्याचे वर्णन आहे. हयग्रीव हे हयशीर्ष म्हणूनसुद्धा संबोधले जातात.\nमहाभारत, भागवत पुराण, मत्स्य पुराण, देवी भागवत, ब्रह्मांड पुराण आणि गरुड पुराणात हयग्रीवबाबत विस्तृत माहिती आहे. त्यामध्ये विविध कथांचा उल्लेख आढळतो. श्रीविष्णू हे हयग्रीव रूपात अनेक प्रसंगी अवतरल्याचे विविध पुराण कथातून स्पष्ट होते. सर्व कथांमध्ये हयग्रीव हे श्रीविष्णू अवतार म्हणूनच वर्णिले आहेत. दक्षिण हिंदुस्थानात संत वादिराजस्वामी, राघवेंद्र स्वामींसारख्या संतांचे हयग्रीव हे आराध्यदैवत आहे. संत वादिराज पंढरपूरला असताना साक्षात हयग्रीवांनी त्यांना दर्शन दिल्याचा उल्लेख आहे. राघवेंद्र स्वामींचे आराध्यदैवत पंचमुखी हनुमानातील एक मुख हे हयग्रीवांचे आहे. द्वैत तत्त्वज्ञानाचा प्रचार करणाऱया अनेक संतांनी हयग्रीवबाबत अनेक श्लोक आणि मंत्र सिद्ध केले आहेत. त्यामध्ये ‘लक्ष्मी हयग्रीव सहस्रनाम’, ‘हयग्रीव संपदा स्तोत्र’ इत्यादींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अथर्��वेदातील हयग्रीव उपनिषद आहे त्यात ब्रह्मदेवाने नारदाला धर्म उपदेश केलेला आहे. दोन भागांत विभागलेले ‘हयग्रीव उपनिषद’ हे 108 उपनिषदांपैकी एक असून दक्षिण हिंदुस्थानात लोकप्रिय आहे.\nदक्षिण हिंदुस्थानात हयग्रीव नावाचा गोड पदार्थ असून तो अत्यंत लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात पुरणाचे आणि दक्षिण हिंदुस्थानात हयग्रीव पदार्थाचे समान महत्त्व आहे. एकदा ब्रह्मदेवास ग्लानी आली आणि ती संधी बघून मधू आणि कैटभ नावाचे दैत्यांनी ब्रह्मदेवाच्या जवळचे वेद चोरले आणि रसातळाला घेऊन गेले. वेद वापस कसे आणायचे या विवंचनेत ब्रह्मदेवाने श्रीविष्णूचे स्मरण केले आणि श्रीविष्णू यांनी हयग्रीव अवतार घेऊन रसातळातून मधू आणि कैटभला ठार मारले (म्हणूनच श्रीविष्णूला मधुसूदन असेही संबोधले जाते) आणि वेद वापस ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले. वेद हे ज्ञानाचे प्रतीक असल्याने हयग्रीव हे ज्ञानाची, बुद्धीची देवता म्हणून संबोधली गेली आहे. अश्वरूपात श्रीविष्णू अवतार हा अश्वातील वेग, प्रामाणिकता, एकाग्रता या गुणधर्मामुळे असल्याचा तर्क निघतो, जे ज्ञानार्जन करण्यास आवश्यक आहेत.\nउत्तर हिंदुस्थानात ‘हयग्रीव कथा’ जी प्रचलित आहे ती या प्रकारे आहे. त्याचा संदर्भ अज्ञात आहे. एकदा पृथ्वीवर लक्ष्मीदेवींची भ्रमण करण्याची इच्छा झाली म्हणून त्या पृथ्वीवर आल्या. तिथे काही ऋषी तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येत लक्ष्मीच्या भ्रमणामुळे विघ्न आले म्हणून त्यांनी लक्ष्मीला श्राप देऊन घोडीरूपात परिवर्तित केले. तिकडे श्रीविष्णू लक्ष्मी न आल्याने त्यांचा शोध घेण्यास पृथ्वीवर प्रकटले व त्यांना खरी परिस्थिती समजली. त्यावर ऋषींना त्यांनी लक्ष्मीला शाप देण्यात आल्याचे अवगत केले. त्यावर ऋषींनी साक्षात लक्ष्मीमातेस अनावधाने शाप दिल्याचे सांगून क्षमा मागितली आणि श्रीविष्णूंना अश्वरूप घेण्यास विनंती केली. श्रीविष्णूंनी अश्वरूप घेतल्यावर लक्ष्मी आपल्या पूर्व रूपात प्रकटल्या तेव्हा ऋषींनी वरदान दिले की, जेव्हा नवरदेव हा आपल्या लक्ष्मीस आणण्यासाठी जाईल तेव्हा आणि पराक्रम करण्यास जाईल तेव्हा अश्वाचा वापर हा शुभ असेल. अर्थात ही कथा कदाचित परंपरागत पद्धतीने प्रचलित झाली असावी, कारण विवाहासंदर्भात अश्वाच्या वापराची कथा पुराणात सूर्य संबंधित पण वर्णिलेली आढळते.\nत��बेटी परंपरेत हयग्रीव हे रोग बरे करणारे देव असल्याची मान्यता आहे. चीन, जपान आणि काही बौद्ध राष्ट्रांत हयग्रीव यांना ईश्वरीशक्ती म्हणून मान्यता आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/lifestyle/page-11/", "date_download": "2018-11-15T06:02:02Z", "digest": "sha1:ODB24REXTNFYGRLUARNYA5MA5FARSEBS", "length": 11338, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lifestyle News in Marathi: Lifestyle Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-11", "raw_content": "\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nतुमच्यापेक्षा जास्त कमावतो Zomato आणि Swiggyचा डिलिव्हरी बॉय...\nबातम्या Jul 30, 2018 PHOTOS: जगातले १० श्रीमंत लोक रोज करतात ही कामं\nबातम्या Jul 30, 2018 Research- महागडी लग्न करणाऱ्यांचे होतात अधिक घटस्फोट\nबातम्या Jul 29, 2018 जेवणात वरून मीठ वापरल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार\nफोटो गॅलरीJul 28, 2018\nPHOTOS : रेल्वे चाॅर्ट तयार झाल्यावरही मिळू शकते कन्फर्म तिकीट \nफोटो गॅलरीJul 27, 2018\nPHOTOS : चंद्रग्रहण का आहे महत्त्वाचे, जाणून घ्या ही 5 कारणं\nआनंदी राहण्यासाठी करून पाहा हे ६ उपाय\nचंद्रग्रहणाला ‘या’ गोष्टी चुकूनही करु नका\nआज रात्री असं दिसेल शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण\nफोटो गॅलरीJul 26, 2018\nPHOTOS : तुमची रास सांगेल चंद्रग्रहण शुभ आहे की अशुभ\nआॅफिसला जाताना कसं दिसाल ताजंतवानं\nतुम्हाला वजन कमी करायचंय मग आहारात हे हवंच\nवजन कमी करायचंय; मग हे जाणून घ्या...\nऑनलाइन पार्टनर शोधताय... मग या गोष्टी नक्की वाचा\nसर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या गोष्टी करून पहा, तुम्हीही व्हाल श्रीमंत\nफोटो गॅलरीJul 20, 2018\n30 वय गाठायच्या आत नक्की करा या गोष्टी\nफोटो गॅलरीJul 19, 2018\nएक्सला आयुष्यात परत आणायचंय... तर हे एकदा नक्की वाचा\nसोनाली बेंद्रेच्या जीवाला यामुळे होऊ शकतो धोका\nफोटो गॅलरीJul 19, 2018\nजिममध्ये व्यायाम करताना या 6 गोष्टी चुकूनही विसरू नका\nफोटो गॅलरीJul 19, 2018\n मग या 10 वाईट सवयी टाळा\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक दिशा बदलली\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/what-happend-in-ghatkopar-ground-report-294169.html", "date_download": "2018-11-15T06:31:52Z", "digest": "sha1:54WRY32ZXN2EAN4VNFGROSLGHNSWDHDL", "length": 15977, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काय घडलं घाटकोपरमध्ये? : प्रचंड स्फोट, आगीचे लोट आणि घाबरलेले जीव", "raw_content": "\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\n#MeToo : बॉलिवूड स्टार्सना मुंबई पोलिसांकडूनही मोठा झटका\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n : प्रचंड स्फोट, आगीचे लोट आणि घाबरलेले जीव\nप्रचंड स्फोटानं नागरिक घाबरले....सैरावरा पळायला लागले....दुकानं बंद झाली...वाहतूक खोळंबली...काय घडतंय हे कुणालाच कळत नव्हते...शेवटी विमान कोसळलं ही बातमी आली आणि लोकांनी अपघातग्रस्त ठिकाणी धाव घेतली.\nमुंबई,ता.28 जून : पाऊस असला तरी घाटकोपरमध्ये गुरूवारी नेहमीसारखीच गर्दी होती. सकाळपासून सुरू असलेला पाऊस, पावसामुळं मंदावलेली वाहतूक, वाहतूकीची कोंडी आणि गजबजलेला परिसर, अशा वातवरणातही कधीच न थांबणारे मुंबईकर आपापल्या कामात व्यस्त होते. वेळ दुपारी 1 वाजताची.\nघाटकोपरमधला सर्वोदय लेनचा परिसर अचानक प्रचंड मोठा आवाज झाला आणि आगीचे लोळ निघाले, काय झालं हे लोकांना कळालं नाही. प्रचंड स्फोटानं नागरिक घाबरले....सैरावरा पळायला लागले....दुकानं बंद झाली...वाहतूक खोळंबली...काय घडतंय हे कुणालाच कळत नव्हते...शेवटी विमान कोसळलं ही बातमी आली आणि लोकांनी अपघातग्रस्त ठिकाणी धाव घेतली. लोक मदतीला पुढं सरसावले.\nतोपर्यंत पोलीस आणि अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मदत कार्याला सुरवात केली. काही वेळातच एन.डी.आर.एफ टीम दाखल झाली. आणि मदत कार्याला वेग आला. महिला पायलट पी.एस.राजपूतने प्रसंगावधान दाखवत विमान मोकळ्या जागेत उतरवल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. मात्र या दुर्घटनेत विमानातल्या सर्व क्रु सदस्यांचा मृत्यू झाल्यानं प्रत्येक नागरिकाने हळहळ व्यक्त केली.\nघाटकोपरमध्ये कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. अग्निशमन दल आणि मदत पथकाला हा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा आवाज झाला आणि आग लागली. त्यानंतर अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि एनडीआरफची टीम घटनास्थळी दाखल झाली.\nमदत पथकाने विमानाचा काही भाग कापून काढला आणि मलबा हटवण्यात आला. त्याचवेळी ब्लॅक बॉक्स शोधण्याचं कामही सुरू होतं. त्या शोधकार्यावेळीच ब्लॅक बॉक्स सापडल्याने विमानाच्या अपघाताचं घरं कारण कळणार आहे. विमानापर्यंत पोहोचणं शक्य असल्याने ब्लॅक बॉक्स शोधायला फारसा वेळ लागला नाही.\nमानाचा अपघात झाल्यानंतर मदत पथक सर्वात आधी ब्लॉक बॉक्सच्या शोधात असते. मुंबईतल्या गजबजलेल्या घाटकोपर परिसरात कोसळेल्या विमानानं काही वेळापूर्वीच जुहूच्या धावपट्टीवरून उड्डाण घेतलं होतं. या विमानाची पायलट महिला होती अशीही माहिती मिळाली होती.\nटेस्टिंग साठी हे विमान निघालं होतं मात्र काही वेळातच विमानात तांत्रिक बघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानात बिघाड झाल्याचं कळताच पायलटने खुल्या जागेत विमान उतरविण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट झालंय. हा परिसर अतिशय दाटीवाटीचा आहे. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-229429.html", "date_download": "2018-11-15T06:53:37Z", "digest": "sha1:XGDYKMO74JZKRJVJIYOVPVPPE5MZJLUB", "length": 14731, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेडमध्ये मराठा समाजाचा विराट मूक मोर्चा", "raw_content": "\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला ��वा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nनांदेडमध्ये मराठा समाजाचा विराट मूक मोर्चा\nनांदेडमध्ये मराठा समाजाचा विराट मूक मोर्चा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा ��ंशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\n#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nVIDEO:जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकार पाठ थोपटवून घेतंय -धनंजय मुंडे\nVIDEO: भीमा कोरेगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना दिलासा\nVIDEO: सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली\nLIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nडबल मर्डर: रात्री 3 वाजता फॅशन डिझाइनर आणि नोकराची चाकूने भोसकून हत्या\nपत्नीच्या तक्रारीमुळे मोहम्मद शम्मीला होऊ शकते अटक, टीम इंडियातूनही होऊ शकते बाहेर\nआक्रमक 'गाजा' वादळ आज रात्री धडकणार, अचानक बदलली दिशा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nमेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-11-15T05:52:44Z", "digest": "sha1:7CTNYZEHJCTDNT6VZ77OKRFMFOESDZL3", "length": 5545, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इंग्लिश भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► इंग्लिश दूरचित्रवाणी मालिका‎ (१ क, २ प)\n► इंग्लिश भाषेमधील चित्रपट‎ (५ क, २५ प)\n► इंग्लिश भाषेतील ज्ञानकोश‎ (१ प)\n► इंग्लिश भाषेमधील नियतकालिके‎ (४ प)\n► इंग्लिश दूरचित्रवाहिनी मालिका‎ (४ क, १० प)\n► इंग्लिश भाषेमधील वृत्तपत्रे‎ (१० प)\n► इंग्लिश साहित्य‎ (८ क, २१ प)\n\"इंग्लिश भाषा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/teacher-made-e-learning-set-16652", "date_download": "2018-11-15T06:30:36Z", "digest": "sha1:756G3FBQ4GAHA52LJI3OAVBTKRTEBNQW", "length": 15357, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher made e-learning set शिक्षकाने बनवला स्वस्तातील \"ई-लर्निंग संच' | eSakal", "raw_content": "\nशिक्षकाने बनवला स्वस्तातील \"ई-लर्निंग संच'\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nपुणे - घरातील जुना टीव्ही...पडून असलेल्या वायर्स...अत्यंत कमीत कमी उपलब्ध होणारी इतर आवश्‍यक उपकरणे आदींच्या साह्याने कोंढवा बुद्रुक येथील महापालिकेच्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक गायकवाड यांनी अल्पकिमतीत \"ई-लर्निंग संच' कार्यान्वित केला आहे. आर्थिक क्षमता नसलेल्या शाळांना कमी खर्चात या प्रकारचा संच बनविणे त्यामुळे उपयुक्त ठरणार आहे.\nपुणे - घरातील जुना टीव्ही...पडून असलेल्या वायर्स...अत्यंत कमीत कमी उपलब्ध होणारी इतर आवश्‍यक उपकरणे आदींच्या साह्याने कोंढवा बुद्रुक येथील महापालिकेच्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक गायकवाड यांनी अल्पकिमतीत \"ई-लर्निंग संच' कार्यान्वित केला आहे. आर्थिक क्षमता नसलेल्या शाळांना कमी खर्चात या प्रकारचा संच बनविणे त्यामुळे उपयुक्त ठरणार आहे.\nशाळांमध्ये सध्याच्या परिस्थितीत ई-लर्निंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी साधारणपणे दहा ते वीस हजार रुपयांची गुंतवणूक आवश्‍यक असते. परिणामी आर्थिक क्षमता कमी असलेल्या शाळांना ती कार्यान्वित करणे शक्‍य होत नाही. अशा शाळांसाठी गायकवाड यांनी स्वत: बनविलेली अल्पदरातील \"ई-लर्निंग संच' पथदर्शी ठरणार आहे. कोंढवा बुद्रुक येथील महापालिका शाळा क्रमांक 95 जी या शाळेत गायकवाड हे तंत्रस्नेही शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या घरातील जुना टीव्ही शाळेत नेला. टीव्हीला मोबाईल जोडण्याकरिता त्यांनी \"स्क्रीन कास्ट' आणि \"कन्व्हर्टर' अशी साधारणपणे दोन ते अडीच हजार रुपयांची उपकरणे घेतली. टीव्हीला ही उपकरणे जोडण्यासाठी घरात पडून असलेल्या वायर्सचा वापर केला. याबाबत गायकवाड म्हणाले, \"\"अशा पद्धतीने शाळेत \"ई-लर्निंग'ची प्रणाली कार्यान्वित करणे शक्‍य झाले आहे. मोबाईलमध्ये संबंधित अभ्यासक्रमाचे व्हिडिओ, माहितीपट, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन डाउनलोड करून ठेवायचे. शाळेत वर्ग सुरू झाल्यावर मोबाईल टीव्हीला जोडायचा आणि स���बंधित विषयाचा अभ्यासक्रम ऑफलाइन पद्धतीने मुलांना शिकवायचा, या प्रकारे ही प्रणाली वापरली जाते.''\nया प्रणालीचे सादरीकरण राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. \"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत राज्य स्तरावर तंत्रस्नेही शिक्षकांचे विविध गट कार्यरत आहेत. शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी आपल्याला अवगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे कसे शक्‍य होईल, याबाबत या गटात चर्चा केली जाते, यात आपलाही समावेश आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.\nगायकवाड यांनी स्वत:ची संकल्पना वापरून ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी \"एक तुकडी, एक तास' या पद्धतीने ही प्रणाली वापरून शिकविण्यात यावे, यासाठीचे नियोजन सुरू आहे. शाळेत सुमारे साडेपाचशे विद्यार्थी असून, प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना या प्रणालीचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.\n- शिवाजी ढावारे, मुख्याध्यापक, महापालिका शाळा क्रमांक 95 जी, कोंढवा बुद्रुक\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nरॉकेलसाठी आता हमीपत्र बंधनकारक\nपुणे - गॅस सिलिंडरची जोडणी नसलेल्या कुटुंबानाच रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील कोणाच्याही नावावर गॅस जोडणी...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुण��� - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/amazing-art-painting-exhibition-30827", "date_download": "2018-11-15T06:50:22Z", "digest": "sha1:TX5MSM4CWFGTLGRCDZJPJJTBUJDLTXEL", "length": 12678, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amazing art painting exhibition वैविध्यपूर्ण चित्रांच्या विश्वात रसिक रममाण | eSakal", "raw_content": "\nवैविध्यपूर्ण चित्रांच्या विश्वात रसिक रममाण\nगुरुवार, 16 फेब्रुवारी 2017\nपुणे : ग्रामीण स्त्रीचे विलोभनीय सौंदर्य, नदीकाठी वसलेले मंदिर अन्‌ झाडांच्या सावलीतही उजळून निघालेली पायवाट... अशा वैविध्यपूर्ण चित्रांच्या विश्वात रसिक रममाण झाले. बारा चित्रकारांनी एकत्र येऊन काढलेल्या विविध विषयांवरील प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. \"सुंबरान आर्ट फाउंडेशन'ने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात रसिकांना चित्रांचे विविधांगी जग अनुभवता येणार असून वास्तववादी, सर्जनात्मक आणि अमूर्त शैलीतील चित्रे पाहता येतील.\nपुणे : ग्रामीण स्त्रीचे विलोभनीय सौंदर्य, नदीकाठी वसलेले मंदिर अन्‌ झाडांच्या सावलीतही उजळून निघालेली पायवाट... अशा वैविध्यपूर्ण चित्रांच्या विश्वात रसिक रममाण झाले. बारा चित्रकारांनी एकत्र येऊन काढलेल्या विविध विषयांवरील प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. \"सुंबरान आर्ट फाउंडेशन'ने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात रसिकांना चित्रांचे विविधांगी जग अनुभवता येणार असून वास्तववादी, सर्जनात्मक आणि अमूर्त शैलीतील चित्रे पाहता येतील.\nया प्रदर्शनाचे उद्‌घाटन कलाछाया संस्थेच्या विश्वस्त प्रभा मराठे यांच्या हस्ते झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. रावसाहेब गुरव, व्यावसायिक सुरेंद्र करमचंदानी, प्रा. सुधाकर चव्हाण ��णि चित्रा मेटे उपस्थित होते. या प्रदर्शनात चित्रकार मुरली लाहोटी, प्रा. जयप्रकाश जगताप, प्रा. दिलीप कदम, प्रा. श्रीकांत कदम, प्रा. उमाकांत कानडे, शंकर गोजारे, गोविंद डुंबरे, दीपक सोनार आणि राम खरटमल आदींची व्यक्तिचित्रांपासून ते निसर्गचित्रांपर्यंतची सुमारे 32 चित्रे मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन 21 फेब्रुवारीपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत गोखलेनगर येथील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सर्वांसाठी खुले राहील.\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nवनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बयाणात तफावत\nपांढरकवडा (जि. यवतमाळ) - टी-१ वाघिणीचा (अवनी) खातमा करणारे पथकच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. केंद्राची चौकशी समिती मंगळवारी (ता.१३) जिल्ह्यात ...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधी���ी करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://hairstylesformen.in/2015/01/18/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T06:53:23Z", "digest": "sha1:HREY2NUT4EEAHOZSUXNQ3FUJEAXPFB7Q", "length": 10698, "nlines": 65, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "उन्हाळ्यात घ्या केसांची काळजी - HairStyles For Men", "raw_content": "\nउन्हाळ्यात घ्या केसांची काळजी\nड्रायरमुळे केसांना जेवढं नुकसान पोहोचतं, तेवढंच नुकसान सूर्यप्रकाशामुळेही पोहोचतं. या सूर्यप्रकाशात केसांची काळजी कशी घ्यायची याच्या या काही टिप्स\nउन्हाळा म्हणजे सुट्टी, आराम. आरामाच्या या दिवसांत कुठे ना कुठे फिरणं होतच असतं. प्रचंड उन्हात फिरण्यामुळे आरोग्याच्या, त्वचेच्या समस्या उद्भवत असतात, तसंच केसांच्याही समस्या उद्भवू शकतात. सूर्यप्रकाशाची प्रखर किरणं आणि त्यातील अल्ट्रा व्हॉयलेट रेज (अतीनील किरणं) यामुळे केसांवर दुष्परिणाम होतो. काही वेळेस तर केसांचं आरोग्य सुधारण्यापलीकडे जातं.\nउन्हाळ्यात फक्त त्वचेला घाम येतो, असं नाही तर डोक्यातही येतो. घाम आलेले केस सूर्यकिरणं/उष्णतेमुळे सुकतात. केस तसेच सुकले, तरी केसांचं आरोग्य नक्कीच यामुळे बिघडतं. हेअर ड्रायर केसांवर फिरवल्यामुळे केसांचं जेवढं नुकसान होतं, तेवढंच नुकसान सूर्यकिरणांमुळेही होत असतं. सूर्यप्रकाश, हवेतील आर्दता यांच्या परिणामामुळे केस रुक्ष, कोरडे होतात, तसंच त्यांना फाटे फुटतात. एकंदरच काय, तर केस डॅमेज होतात. म्हणूनच उन्हात बाहेर पडताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात :\n– घराबाहेर पडताना, समुदकिनाऱ्यावर फिरताना डोक्यावर टोपी घालायला विसरु नका. यामुळे केस आणि डोक्यातील त्वचा (स्काल्प) सनबर्नपासून वाचू शकतात.\n– डॅमेज झालेल्या केसांचं आरोग्य पूर्ववत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ट्रिमिंग. पण, अर्थातच नंतर औषधोपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेणं, अधिक योग्य.\n– केस धुण्यासाठी सौम्य शाम्पू आणि कण्डिशनरचा वापर करा. हा शाम्पू आणि कण्डिशनर यूव्ही प्रोटेक्टेड असेल, हे बघा. यामुळे अल्ट्रा व्हॉयलेट रेजमुळे केसांचं होणारं नुकसान काही प्रमाणात तरी टळू शकेल.\n– उकाड्यामुळे त्वचेला घाम येतो, तसंच डोक्यातही घाम येत असतो. घामाने केस चिकट होतात. म्हणूनच दर दोन दिवसांनी केस धुवायला हवेत. केस धुताना कोमट पाण्यानेच धुवा, गरम पाण्याने नाही. ��रम पाण्याने केस धुतल्यास त्यांना अधिक नुकसान पोहोचू शकतं. उन्हाळ्यात केसांची काळजी अधिक घ्यावी लागते. केस धुण्यासाठी नेहमी सौम्य शाम्पूचाच वापर करायला हवा.\n– केस धुतल्यावर त्यांना कण्डिशन करायला विसरू नका. शाम्पूमुळे केसांमधील नैसगिर्क स्वरूपात असणारं मॉइश्चरायझर कमी होतं. केसांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देण्यासाठी कण्डिशनर लावणं फायद्याचं असतं. तसंच यामुळे केसांचं रक्षण होऊन केस मऊ आणि चमकदार होतात.\n– कण्डिशनरमुळे केस तुटण्याचं प्रमाणही कमी होतं. केस गळण्याचं प्रमाण कमी करणारे कण्डिशनरही बाजारात उपलब्ध आहेत. ते वापरून केसांचं आरोग्य सुधारणं शक्य आहे.\n– केसांची काळजी घेण्यासाठी नैसगिर्क वस्तूंचा/पदार्थांचा वापर करणं नेहमीच योग्य आणि फायद्याचं असतं. हीना, अंड, दही यासारख्या पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घेता येते. पण हे पदार्थ वापरणं कधीकधी कटकटीचं वाटतं. अशा वेळी नैसगिर्क पदार्थांपासून बनवण्यात आलेल्या शाम्पू आणि कण्डिशनरचा वापर करता येईल.\n– तुमचे केस पातळ किंवा चांगले असतील, तर कण्डिशनरऐवजी लिव्ह ऑन लावा. लिव्ह ऑनमुळे केस सहज मॅनेज करता येतात. केसांचा बिघडलेला पोत सुधारण्यासाठी उपयुक्त असं लिव्ह ऑन माकेर्टमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे केसांना चमकही येते. उन्हात बाहेर पडण्यापूवीर् केसांना लिव्ह ऑन लावता येईल. यामुळे केसांचं रक्षण होतं. केसांचं भुरभुरणंही यामुळे कमी होतं.\n– ब्लो ड्रायर, आयर्न, इलेक्ट्रिक कर्लरचा वापर तुम्ही करत असाल, तर उन्हाळ्यात त्याला ब्रेक द्या.\n– उन्हाळ्यात हॉट कलिर्ंग करू नका. त्यापेक्षा अधिक मॅनेजेबल हेअरस्टाइल ठेवणं योग्य. मोकळे सोडता येतील असे लहान किंवा पोनी बांधता येईल असे जरा मोठे केस ठेवता येतील.\n– केस मोकळे सोडत असाल, तरी क्लिप ठेवायला विसरू नका. गरम होऊ लागताच केस बांधायला ही क्लिप उपयोगी पडू शकते.\n– याच मोसमामध्ये केसांमध्ये कोंडा होतो. म्हणूनच केसांची नीट काळजी घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Solapur/agitation-in-front-of-MLA-Bharat-Bhalke-s-house-at-pandharpur/", "date_download": "2018-11-15T06:33:35Z", "digest": "sha1:4LV5ZNO24OA64UXKFJZSIINDBLJXNBHX", "length": 5289, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " आमदार भालकेंच्या घरासमोर आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आमदार भालकेंच्या घरासमोर आंदोलन\nआमदार भालकेंच्या घरासमोर आंदोलन\nउसाची पहिली उचल जाहीर न करताच साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांच्या चेअरमनच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी दुसर्‍या दिवशी स्वाभिमानीने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. भारत भालके यांच्या घरासमोर आंदोलन केले.\nजिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने उसाची पहिली उचल जाहीर केलेली नाही. अगोदर ऊस दर जाहीर करा, अशी मागणी करत दुसर्‍या दिवशी आ. भारत भालके यांच्या घरासमोर आंदोलन केले.\nआंदोलन सुरू असल्याचे माहिती मिळताच आ. भारत भालके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ऊस दरासाठी शासनाने कारखानदारांना निधी देण्याची गरज असल्याचे सांगितले. शासनाने हातभार लावला तर दरवाढ देण्यास मदत होणार आहे. याबाबत आपण शासनाकडे मागणी करत असल्याचे आ. भारत भालके यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.\nयावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू बागल, तालुकाध्यक्ष नवनाथ माने, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, किर्तीपाल गायकवाड, अतुल करंडे, निवास भोसले, अमर इंगळे, चंद्रकांत बागल, भाऊबली साबळे, सावता राक्षे, कांतीलाल नाईकनवरे, संतोष शेंडगे, एन.पी. बागल, अतूल फाटे, सचिन ताटे, गणेश बागल, शिवाजी सावंत आदींसह शेतकरी उपस्थित होते.\nगुरुवार दि. 8 रोजी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्वाभिमानीच्या सुत्रांनी सांगितले.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rainfall-stop-nashik-district-12041?tid=3", "date_download": "2018-11-15T07:07:18Z", "digest": "sha1:IYEV5YFIWJF3XAZPT6P3LCHGPJQODQRQ", "length": 15494, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rainfall stop in Nashik district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यात पावसाची दडी\nनाशिक जिल्ह्यात पावसाची दडी\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने काही दिवसांपासून धरणांमधील पातळीत वाढ होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी गाठणार की नाही, याची चिंता सतावू लागली आहे.\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने काही दिवसांपासून धरणांमधील पातळीत वाढ होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी गाठणार की नाही, याची चिंता सतावू लागली आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८० टक्के पाऊस झाला असला तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर कमीच राहिला. सप्टेंबरचा पहिला पंधरवडा कोरडा जाण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या चारच तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. तेथेही रोज फार तर दोन ते पाच मिलिमीटर पावसाची नोंद होत आहे. उर्वरित ११ तालुक्यांकडे पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे.\nदिंडोरी, निफाड, येवला, मालेगाव, कळवण या तालुक्यांमध्ये पाच सप्टेंबर रोजी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. या दिवशी जिल्ह्यात ७२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. गुरुवारी (ता. ६) १४ मिमी, शुक्रवारी (ता. ७) आणि शनिवारी (ता. ८) सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, रविवारीही (ता. ९) एवढाच पाऊस नोंदविला गेला. जिल्ह्यात आतापर्यंत ८४५.७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.\nधरणांमध्ये ८० टक्केच पाणी\nजिल्ह्यातील २४ धरणांमध्ये आजमितीस ८० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह इगतपुरीत काही प्रमाणात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे आळंदी, करंजवण, दारणा, भावली, वालदेवी, हरणबारी आणि पुनद या धरणांमधून अल्प प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा खोऱ्यातील अनेक धरणांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे.\nनाशिक nashik धरण ऊस पाऊस त्र्यंबकेश्वर निफाड niphad प्रशासन administrations पाणी water गंगा ganga river पूर\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामप���चायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/prithviraj-chavans-allegations-in-congress-rally-1748909/", "date_download": "2018-11-15T07:11:55Z", "digest": "sha1:3ICLMZUKHW6433T5AL6ANNELXDS642WT", "length": 14821, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prithviraj Chavan’s allegations in Congress rally | विविध मार्गानी जनतेकडून पैसे उकळण्याचा ‘भाजप’चा डाव | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nविविध मार्गानी जनतेकडून पैसे उकळण्याचा ‘भाजप’चा डाव\nविविध मार्गानी जनतेकडून पैसे उकळण्याचा ‘भाजप’चा डाव\nराफेल खरेदीतील कथित घोटाळ्याविरोधात काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.\nनाशिक येथे काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला मोर्चा.\nकाँग्रेस मोर्चात पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप\nसरकारकडे सद्य:स्थितीत सत्ता चालविण्यासाठी पैसे नाहीत. त्यांचा नोटाबंदी, ‘जीएसटी’चा प्रयोग फसल्यानेच आता इंधन दरवाढ, राफेल घोटाळा किंवा अन्य माध्यमांतून सर्वसामान्य जनतेकडून पैसे उकळले जात आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राफेल खरेदीतील कथित घोटाळ्याविरोधात काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्या�� आला. त्या वेळी चव्हाण बोलत होते.\nकेंद्रातील ‘भाजप’ सरकारने राफेल विमान खरेदीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून विमान खरेदीची संख्या कमी करीत खरेदी किंमत तीन पटीने वाढविली आहे. ‘एचएएल’कडून हे काम काढून घेतले, याची माहिती सर्वाना व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमती कमालीच्या घसरत असताना देशात विशेषत महाराष्ट्रात कर लादत इंधनाच्या किमती चढय़ा ठेवल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून रखडलेल्या विकासकामात सर्वसामान्य भरडले जात आहेत. दरम्यान, शिष्टमंडळाने इंधन दरवाढ, राफेल घोटाळा, शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.\nमोर्चात गर्दी दिसावी यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आटापिटा करावा लागला. त्यामुळे मोर्चा नियोजित वेळेपेक्षा सुमारे दीड तासाने उशिरा काढूनही फारशी गर्दी जमलीच नाही. काँग्रेसच्या पक्ष कार्यालयापासून दुपारी निघालेल्या मोर्चात अग्रभागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इतर पदाधिकारी होते.मोर्चा अशोक स्तंभ, रविवार कारंजा, शालिमारमार्गे शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ थांबला.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाच्या समारोपप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण सुरू असताना काही लोकांकडून पक्षाची खिल्ली उडविली जात होती. हा प्रकार महिला कार्यकर्त्यांना सहन झाला नाही. पक्षाविषयी अपशब्द काढणाऱ्या व्यक्तीला त्यांनी चारचौघात सुनावले.\nमोर्चात सहभागी होणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वाहनांमुळे महात्मा गांधी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. वर्दळीच्या रस्त्यालगत पक्षाच्या वतीने गणेशोत्सवासाठी मंडप टाकण्यात आलेला असल्याने कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नियंत्रण आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्न��ची हत्या\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-body-of-a-9-year-old-boy-near-the-well-in-Ratnagiri/", "date_download": "2018-11-15T06:08:14Z", "digest": "sha1:D2TPJMXJVVPBRSKAB4XLXP4OA6NIJ4EU", "length": 4101, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रत्नागिरीत ९ वर्षीय मुलाचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रत्नागिरीत ९ वर्षीय मुलाचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळला\nरत्नागिरीत ९ वर्षीय मुलाचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळला\nसकाळी घरातून बाहेर पडलेल्या ९ वर्षीय मुलाचा मृतदेह शेजारच्या विहीरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शहरानजीकच्या भाटीमिऱ्या येथे घडली. रेहान किरण मयेकर (वय ९, रा.भाटीमिऱ्या) असे या मृत मुलाचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान हा आज, शनिवार (दि. १ सष्टेंबर) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. बराच वेळ रेहान घरी न आल्याने घरच्यांनी सर्वत्र शोध घेण्यास सुरू केले. दिवसभर परिसरातील नागरिक त्याचा शोध घेत होते मात्र त्याचा शोध लागला नाही. अखेर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याच्या वडीलांना रेहान याचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळून आला.\nया घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. रेहान याचा मृतदेह तपासणी करीता जिल्हा रुग्णालयात पाठविण्या��� आला. या घटनेची नोंद शहर पोलिस स्थानकात करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/aaravali-lakhs-of-rupees-fall-despite-revenue-department/", "date_download": "2018-11-15T06:24:59Z", "digest": "sha1:J4BOH6A4B2LRMPLZTQ4QFGWPVPPF5DHL", "length": 5153, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाखो रुपये थकित तरी महसूल विभाग निद्रिस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › लाखो रुपये थकित तरी महसूल विभाग निद्रिस्त\nलाखो रुपये थकित तरी महसूल विभाग निद्रिस्त\nसंगमेश्‍वर तालुक्यात उभारण्यात आलेले खासगी कंपनीचे मोबाईल टॉवर कंपन्या लाखो रुपयांचा महसूल बुडवीत असताना महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभाग कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही.\nसंगमेश्‍वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आयडिया, वोडाफोन, एअरटेल आदी कंपन्यांसह इतरही खासगी कंपन्यांनी टॉवर उभारुन मोबाईल सेवा सुरु केली आहे. यातील काही कंपन्यांनी तर ग्रामपंचायतींची परवानगीही घेतली नसल्याचे बोलले जात आहे.\nमोबाईल टॉवर उभारुन अनेक वर्षे उलटली तरी अद्याप एकही रुपया या खासगी मोबाईल टॉवर मालकांनी भरलेला नाही. या संदर्भात संबंधित टॉवर मालकांना महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीतर्फे कराची रक्कम भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र, या कंपन्यांनी नोटिसांना केराच्या टोपल्या दाखविल्याचे निदर्शनास आले आहे.\nया महसुलाची रक्कम लाखो रुपयांच्या घरात आहे. आर्थिक वर्ष अखेर पुढील महिन्यात असल्याने मोबाईल टॉवर कंपन्यांकडून थकित रक्कम जमा न झाल्यास शासनाचे तसेच ग्रामपंचायत प्रशासनाचे नुकसान होणार आहे.\nएखाद्या खासगी व्यावसायिक किंवा घरमालकांकडे शंभर रुपये जरी थकित असले तरी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगाडला जातो, मग या लाखो रुपये थकवणार्‍या कंपन्यांवर मेहरनजर का, असा सवाल आता सामान्य नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.महसूल विभाग आणि ग्राम��ंचायत प्रशासन यांनी थकित कराची लाखो रुपयांची रक्कम वसूल करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-complication-of-the-municipal-diary/", "date_download": "2018-11-15T06:07:56Z", "digest": "sha1:QK5DKXFUCZX4TEFPH3DJB5STQVNGBSD3", "length": 8765, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिका डायरीत भरमसाट चुका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पालिका डायरीत भरमसाट चुका\nपालिका डायरीत भरमसाट चुका\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल दीड महिना उशिरा सन 2018 च्या दैनंदिनी (डायरी) छापूनही त्यात भरमसाट चुका असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचा निष्काळजीपणा व उदासीनतेमुळे नगरसेवक, पदाधिकार्‍यांचे नाव, पद, संपर्क क्रमांक आणि मेल आयडी चुकले आहेत. चुका असलेल्या डायर्‍या वाटपास महापालिकेने सुरुवात केली आहे.\nमहापालिकेच्या फेबु्रवारी 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपने ताबा मिळविला. पदाधिकार्‍यांची निवडीस अर्ध वर्ष संपत आल्याने सत्ताधार्‍यांनी सन 2017 ची डायरी न छापण्याचा निर्णय घेतला. वर्ष संपता संपता सन 2017 ची ‘पाकीट डायरी’ छापण्यात आली. त्याचे प्रत्यक्ष वाटप डिसेंबर महिन्यात केले गेले. त्या डायर्‍याचे वाटपही सर्वांना झाले नसल्याची ओरड आहे.\nसन 2018 ची डायरी छापण्याचा निर्णय भाजपने घेतला. माहिती व जनसंपर्क विभागाची निष्क्रियता व ढिसाळ नियोजनामुळे डायरी छापून येण्यास तब्बल दीड महिन्याचा विलंब झाला. तीन दिवसांपासून या डायर्‍या वाटपास सुरुवात झाली आहे. त्यात असंख्य चुका असल्याचे समोर आले आहे.\nडायरीमध्ये पालिकेसह पुणे पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, प्राधिकरण, पीएमआरडीए, पीएमपीएल, एमआयडीसी, महावितरण आदी विभागांचे अधिकारी व संबंधित पदाधिकारी, तसेच राज्याचे मंत्री, आमदार व खासदार यांच्या नावासह त्यांचे संपर्क क्रमांक, कार्यालयांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांकाची माहिती दिली आहे. मात्र, डायरीमधील मजकुरात शेकडो चुका आढळून येत आहेत. पीएमपीएलचे संचालक आयुक्त श्रावण हर्डीकर आहेत. मात्र, या डायरीमध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त अशी नोंद केली आहे. माहिती व जनसंपर्क विभागाची चूक निदर्शनास आली आहे.\nआपली चूक झाकण्यासाठी वादग्रस्त अधिकारी अण्णा बोदडे यांनी त्यावर दुरुस्तीचे लेबल चिकटवले आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक देणे जाणीवपूर्वक टाळले आहे. दुसरीकडे आयुक्त हर्डीकर स्वत:च्या मोबाईलवर थेट व्हॉट्स अ‍ॅपवर तक्रारी करण्याचे आवाहन शहरवासीयांना करतात. मात्र, त्यांच्या हाताखालील अधिकारीच त्यांचा मोबाईल क्रमांक देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा विरोधाभास यातून दिसत आहे.\nडायरीचे मुद्रितशोधन बोदडे आणि त्यांच्या विभागाने केले आहे. तरीही शेकडो चुका आढळून येत असल्यामुळे बोदडे यांचे चुकीचे कामकाज चव्हाट्यावर आले आहे. त्याचबरोबर काही नगरसेवक, पदाधिकारी तसेच, प्रसारमाध्यमांचे क्रमांक, मेल आयडी व कार्यालयाचे पत्ते देखील चुकविले आहेत. त्यामुळे त्यांचे कामकाज संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे.\n‘सव्वा महिना उलटूनही महापालिका डायरी अदृश्यच; शिस्तबद्ध भाजपा कारभारावर प्रश्‍नचिन्ह’ हे वृत्त ‘पुढारी’ने 11 फेब्रुवारीला प्रसिद्ध केले होते. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने डायरी तत्काळ छापून मागून घेतल्या. डायरी वाटप गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाले आहे. मध्यवर्ती भांडार विभागामार्फत एकूण 8 हजार डायर्‍या छापण्यात आल्या. एका डायरीस 105 रुपये 50 पैसे प्रमाणे एकूण 8 लाख 28 हजार रुपये खर्च झाला. त्यास स्थायी समितीने 22 नोव्हेंबर 2017 च्या सभेत मान्यता दिली होती.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Solapur-child-Death-issue-in-Solapur/", "date_download": "2018-11-15T06:10:57Z", "digest": "sha1:ZCLF5FHKJPN2L73CVCFTMX4I4UXLXY4A", "length": 3806, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापुरात हौदात बुडून चिमुरडीचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापुरात हौदात बुडून चिमुरडीचा मृत्यू\nसोलापुरात हौदात बुडून चिमुरडीचा मृत्यू\nसिद्धेश्‍वर साखर कारखान्यासमोर हौदात बुडून स्वप्नाली शाहदेव धुमाळ (वय 3 वर्षे, रा. पिंपळगाव) या ऊसतोड मजुराच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. याची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास होटगी रोड येथील सिद्धेश्‍वर साखर कारखान्यासमोर असणार्‍या हौदात चिमुरडीचे शरीर तरंगत असताना दिसले.\nकारखान्याच्या कर्मचार्‍यांनी ताबडतोब याची कल्पना पोलिसांना दिली. काही क्षणात अग्‍निशामक दलाचे जवानदेखील घटनास्थळी पोहोचले. स्वप्नाली धुमाळ यास पाण्यातून बाहेर काढून विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पो.कॉ. आर. एम. पाटील यांनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पाण्याचे हौद खोल असल्याने स्वप्नाली हिला पोहता आले नाही व बाहेरही निघता आले नाही.\nचित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारी बनलाय 'जुगारी'\nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/nagpur-news-vehicle-photo-award-nitin-gadkari-105343", "date_download": "2018-11-15T06:27:56Z", "digest": "sha1:BRK2JRCLOMVVMBQ7JCSZTB5GS4I6S6Z6", "length": 11738, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news vehicle photo award nitin gadkari वाहनाचा फोटो पाठवा अन्‌ पुरस्कार मिळवा | eSakal", "raw_content": "\nवाहनाचा फोटो पाठवा अन्‌ पुरस्कार मिळवा\nसोमवार, 26 मार्च 2018\nनागपूर - एक एप्रिलपासून वाहतूक आणि प्रदूषण रोखण्यासाठी नवी नियमावली तयार केली जात आहे. त्यात रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पोलिसांना पाठविल्यास दंडाची 50 टक्‍के रक्‍कम पुरस्कार म्हणून फोटो काढणाऱ्यास दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली.\nनागपूर - एक एप्रिलपासून वाहतूक आणि प्रदूषण रोखण्यासाठी नवी नियमावली तयार केली जात आहे. त्यात रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पोलिसांना पाठविल्यास दंडाची 50 टक्‍के रक्‍कम पुरस्कार म्हणून फोटो काढणाऱ्यास दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली.\nशहर पोलिस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयासाठी उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक व सुसज्ज पोलिस भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, की अपघातमुक्त जिल्हा आणि शहर करण्यासाठी रस्त्यांवरील अपघातप्रवण स्थळांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्र शासनाने खासदारांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती गठित केली आहे. एक एप्रिलपासून वाहतूक आणि प्रदूषण रोखण्यासाठी नवी नियमावली तयार करण्यात येत आहे. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पोलिसांना पाठविल्यास दंडाची 50 टक्‍के रक्‍कम पुरस्कार म्हणून फोटो काढणाऱ्यास देण्यात येणार आहे.\nमहिलेशी चॅटिंग करणे भोवले\nनागपूर - फेसबुकवरून महिलेशी चॅटिंग करणे युवकास चांगलेच महागात पडले. तीन युवकांनी त्याचे अपहरण करून चांगलाच चोप दिला. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nअपहरणाच्या गुन्ह्यातील सहा जणांना ‘मोका’\nपुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली...\nतलावांच्या किनाऱ्यावर तेलाचे तवंग\nठाणे - उत्तर भारतीय समाजाने केलेल्या छटपूजेच्या कार्यक्रमानंतर बुधवारी संपूर्ण उपवन तलावाच्या किनाऱ्यावर तेलाचा तवंग आढळून आला; तर मासुंदा, जेल...\nरिक्षाचालकाने पळविले पाच लाख\nपुणे - पुण्यात घर घेण्यासाठी गावातील घर विकून आणलेले पाच लाख रुपये रिक्षा चालकाने रस्त्यामध्ये लंपास केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-dadoji-konddev-municipal-corporation-brahman-mahasangh-101507", "date_download": "2018-11-15T07:29:04Z", "digest": "sha1:KVQD5N7RUCDP3TGPEMV5V3V4QMFUMRCI", "length": 13212, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Pune Dadoji Konddev municipal corporation Brahman mahasangh पुणे: ब्राह्मण महासंघाकडून महापालिकेच्या आवारात दादोजी कोंडदेवांची प्रतिमा | eSakal", "raw_content": "\nपुणे: ब्राह्मण महासंघाकडून महापालिकेच्या आवारात दादोजी कोंडदेवांची प्रतिमा\nबुधवार, 7 मार्च 2018\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज इतिहास घडवला. गेली अनेक वर्षे सतत मागण्या, विनंती करूनही ना नगर पालिकेला जाग आली ना सरकारला. पण आपण आज काम केले सरकारचे, देवाचे आणि धर्माचे सुद्धा... ना कायदा हातात घेतला, ना नियम तोडले पण होय आपण, आपणच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज माननीय दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले.\nपुणे : लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविल्यानंतर महापालिकेकडून मिळालेले आश्वासन पूर्ण न झाल्याने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून महापालिकेच्या आवारातच दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले.\nपुणे महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटविण्यात आला होता. पुतळा हटवल्यानंतर ब्राम्हण महासंघाची अशी मागणी होती, की पुण्यात कोठे तरी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा बसवावा. महापालिकेने तसे आश्वासन देखील दिले होते. म्हणून मनपा अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी आज (बुधवार) त्यांच्या पुण्यतिथी दिनी मनपा आवारात कोंडदेवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.\nब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी निवेदनात म्हटले आहे, की अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज इतिहास घडवला. गेली अनेक वर्षे सतत मागण्या, विनंती करूनही ना नगर पालिकेला जाग आली ना सरकारला. पण आपण आज काम केले सरकारचे, देवाचे आणि धर्माचे सुद्���ा... ना कायदा हातात घेतला, ना नियम तोडले पण होय आपण, आपणच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज माननीय दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली आणि ते ही पुणे महानगर पालिकेत जाऊन. कारण आपले हे शहर सुद्धा इतर राज्यांप्रमाणे पुतळे तोडणारे शहर म्हणून कुप्रसिद्ध न राहता येथे पुतळे परत लावणारे सुद्धा आहेत हे पण देशाला दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. अभिमान आहे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा..धन्यवाद...मनापासून धन्यवाद\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nरॉकेलसाठी आता हमीपत्र बंधनकारक\nपुणे - गॅस सिलिंडरची जोडणी नसलेल्या कुटुंबानाच रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील कोणाच्याही नावावर गॅस जोडणी...\nसहाशे कोटींची कामे उद्यापासून\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/thief-used-hyderabad-nizams-gold-tiffin-box-to-eat-1748493/", "date_download": "2018-11-15T06:29:47Z", "digest": "sha1:LTQBZUWXVAWDV5AH5AAX3IMYV5POR5AO", "length": 12762, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Thief used Hyderabad Nizam’s Gold Tiffin Box To Eat | निजाम संग्रहालयातून चोरी झालेल्या सोन्याचा रत्नजडित डब्यात चोर रोज जेवायचा – पोलीस | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nनिजाम संग्रहालयातून चोरी झालेल्या सोन्याचा रत्नजडित डब्यात चोर रोज जेवायचा – पोलीस\nनिजाम संग्रहालयातून चोरी झालेल्या सोन्याचा रत्नजडित डब्यात चोर रोज जेवायचा – पोलीस\nहैदराबादच्या निजाम वस्तू संग्रहालयात झालेल्या चोरीचा पोलिसांना एका आठवड्यात छडा लावला आहे\nहैदराबादच्या निजाम वस्तू संग्रहालयात झालेल्या चोरीचा पोलिसांना एका आठवड्यात छडा लावला आहे. हॉलिवूड स्टाईल चोरी करत चोरांनी मुंबईला पळ काढला होता आणि एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन राहिले होते. पोलिसांना त्यांचा माग काढत बेड्या ठोकल्या आहेत. चोरांनी निजाम वस्तू संग्रहालयातून सोन्याचा रत्नजडित डबा, रत्नजडीत कप आणि अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या.\nदोघांनी चोरलेल्या वस्तू त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. चोरण्यात आलेला रत्नजडित डब्याची किंमत कोटींमध्ये आहे. हा डबा कदाचित निजामनेदेखील वापरला नसावा, मात्र चोरांपैकी एकजण रोज जेवण्यासाठी हा डबा वापरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nनिजाम संग्रहालयातून सोन्याचा रत्नजडित डबा आणि कप यांसह मौल्यवान वस्तूंची चोरी\n‘२ सप्टेंबरला दोघे चोर वेंटिलेटर शाफ्टच्या सहाय्याने संग्रहालयात शिरले होते. दोघांनीही सोन्याचा कव्हर असलेलं कुराण चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उचलणार इतक्यात अजान सुरु झालं. आता ही त्यांची भावना होती की ते घाबरले माहित नाही पण त्यांनी त्या पवित्र पुस्तकाला हात लावला नाही’, असं पोलिसांनी सांगितलं आहे.\nचोरी झालेल्या वस्तूंची किंमत १ कोटी आहे. मात्र मौल्यवान असल्याने त्यांना खूप किंमत मिळाली अस��ी. दुबईमधील मार्केटमध्ये त्यांना ३० ते ४० कोटी रुपये मिळाले असते असंही पोलिसांनी सांगितलं आहे.\nचोरी केल्यानंतर दोघांनी मुंबईला पळ काढला होता. एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांना वास्तव्य केलं. मुंबईत त्यांनी कोणीही खरेदीदार मिळत नसल्याने ते पुन्हा परतले आणि पोलिसांच्या हाती लागले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nचंद्रपूरमध्ये ट्रेनच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/become-police-friends-with-help-of-mobile-app-1231903/", "date_download": "2018-11-15T06:32:42Z", "digest": "sha1:NTV72E3ZWMKDSSHZJM3VQ6C24ENT255Q", "length": 14710, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मोबाइल अ‍ॅपद्वारे ‘पोलीस मित्र’ बना! | Loksatta", "raw_content": "\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\nनातीवर बलात्कार; नवजात बालकाचा खून\nवाळूमाफियाच्या ट्रॅक्टरची अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nमोबाइल अ‍ॅपद्वारे ‘पोलीस मित्र’ बना\nमोबाइल अ‍ॅपद्वारे ‘पोलीस मित्र’ बना\nराज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस मित्र ही नवीन संकल्पना अस्तित्वात आणली.\nराज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस मित्र ही नवीन संकल्पना अस्तित्वात आणली.\nराज्याच्या पोलीस महासंचालकांची अभिनव कल्पना; राज्यात आगळावेगळा प्रयोग\nतुम्ही सुजाण आणि नागरिक आहात.. पोलिसांची मदत करून समाजकार्य करायचे आहे, आजूबाजूला घडणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठवायचा आहे.. मग मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करा आणि ‘पोलीस मित्र’ बना पुढील आठवडय़ापासून हे अ‍ॅप सुरू होणार असून ‘पोलीस मित्र’ बनविण्यासाठी प्रथमच राज्यात असा आगळावेगळा प्रयोग केला जात आहे.\nराज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस मित्र ही नवीन संकल्पना अस्तित्वात आणली. ज्यांना पोलिसांना पर्यायाने समाजाला मदत करायची त्यांनी पोलीस मित्र बनावे, अशी ही संकल्पना आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क साधून पोलीस मित्र बनता येते. परंतु अनेकांना पोलीस ठाण्यात जायचे कसे, कुणाला भेटायचे हे माहीत नसते किंवा त्यांना विशिष्ट विभागासाठी काम करायची इच्छा असते. ही गरज लक्षात घेऊन ‘पोलीस मित्र’ हे मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. प्रत्येक दक्ष नागरिक हा पोलिसांचा मित्रच असतो, परंतु अनेक जणांना प्रत्यक्ष सहभागी होऊन पोलिसांना मदत करण्याची इच्छा असते. त्यातून पोलीस मित्र संकल्पनेचा उदय झाला. सध्या राज्यात दीड लाख पोलीस मित्र आहेत. या मोबाइल अ‍ॅपमुळे कुणालाही पोलीस मित्र बनता येणे सहज शक्य होणार आहे. सध्या या अ‍ॅपची चाचणी सुरू असून पुढील आठवडय़ापासून ते सुरू होईल.\nसमाजासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी असते. काही जणांना वाहतुकीसाठी काम करायचे असते, तर काहींना तंत्रज्ञानात मदत करायची असते. ते सर्व ‘पोलीस मित्र’ बनून पोलिसांना मदत करू शकणार आहेत. सर्वाना पोलीस ठाण्यात जाणे शक्य नसायचे. त्यासाठी हे अ‍ॅप उपयोगी आहे. हे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करायचे. तेथील फॉर्मवर आपले नाव आणि माहिती भरायची, कुठली वेळ पोलिसांना मदतीसाठी देऊ शकता हे नमूद करून सबमिट करायचे. त्यानंतर तुम्ही पोलीस मित्र बनू शकता.\n– प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक\n* पोलीस मित्र होण्यासाठी कुठल्याही खास पात्रतेच��� आवश्यकता नाही. आवड आणि तुमच्या नावावर एकही गुन्ह्य़ाची नोंद नसलेली व्यक्ती पोलीस मित्र बनू शकते.\n* त्यांना पोलीस ठाण्यातून ओळखपत्र देण्यात येते. दररोज किंवा सुटीच्या दिवशी पोलिसांच्या कामात हे पोलीस मित्र मदत करू शकतात.\n* बंदोबस्त, उत्सवांचा काळ, जनजागृती मोहिमा, सामाजिक तंटे असतील तर या पोलीस मित्रांची मदत होऊ शकेल.\n* एखादा तंत्रज्ञ पोलिसांना तांत्रिक कामात मदत करू शकतो. याशिवाय परिसरात घडणाऱ्या अपप्रवृती, अनैतिक धंदे, समाजविघात कृत्य याबाबत ते पोलिसांना माहिती देऊ शकतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअ‍ॅपची शाळा : युनिट कन्व्हर्टर\nअ‍ॅपची शाळा : अ‍ॅपच्या माध्यमातून निसर्ग शिक्षण\nउर्मट टॅक्सीचालकांच्या तक्रारीसाठी आता ‘अ‍ॅप’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nअवनी वाघिणीच्या बछड्यांचे अखेर दर्शन\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\n'तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे', प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-distribution-scheme-closed-nagar-maharashtra-8059", "date_download": "2018-11-15T07:12:25Z", "digest": "sha1:EXGN4WVK3ERMY5RLQXNGFTK5XAF56RXZ", "length": 16164, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water distribution scheme closed, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्य��� बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमधील ७६ वैयक्तिक पाणी योजना बंद\nनगरमधील ७६ वैयक्तिक पाणी योजना बंद\nबुधवार, 9 मे 2018\nनगर ः उन्हाची तीव्रता जशी वाढू लागली आहे, तशी पाणीटंचाईची झळही वाढत आहे. पाणीटंचाईच्या झळा गाव पातळीवरील वैयक्तिक पाणी योजनांनाही बसत आहे. पाणीपातळी खालावल्यामुळे स्त्रोत कोरडे पडू लागल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील ५५ पाणी योजना बंद पडल्या आहेत. याशिवाय १६ योजना पाइपलाइन खराब झाल्याने तर अन्य पाच योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या आहेत, असे असले तरी यंदा गतवर्षीच्या तुलनेत स्त्रोत आटल्यामुळे योजना बंद होण्याचे प्रमाण कमी आहे.\nनगर ः उन्हाची तीव्रता जशी वाढू लागली आहे, तशी पाणीटंचाईची झळही वाढत आहे. पाणीटंचाईच्या झळा गाव पातळीवरील वैयक्तिक पाणी योजनांनाही बसत आहे. पाणीपातळी खालावल्यामुळे स्त्रोत कोरडे पडू लागल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील ५५ पाणी योजना बंद पडल्या आहेत. याशिवाय १६ योजना पाइपलाइन खराब झाल्याने तर अन्य पाच योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या आहेत, असे असले तरी यंदा गतवर्षीच्या तुलनेत स्त्रोत आटल्यामुळे योजना बंद होण्याचे प्रमाण कमी आहे.\nएखाद्या तालुक्‍याचा अपवाद वगळता दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून तर दुष्काळाची तीव्रता जास्त होती. जानेवारी, फेब्रुवारीतच टॅंकरद्वारे पाणी देण्याची गरज निर्माण झाली होती. दोन वर्षांपूर्वी जिल्हाभरात तब्बल ८०० टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.\nगावपातळीवरील पाणीपुरवठा योजना पाणीस्त्रोत आटल्याने बंद पडण्याचे प्रमाणही ३० ते ३५ टक्‍क्‍यांवर जात होते. दोन वर्षांपासून मात्र स्थितीत बदल झाला आहे. जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरची संख्या कमी झाली आहे. आता थेट मे महिन्यात स्त्रोत आटू लागल्याने वैयक्तिक पाणीपुरवठा योजना बंद पडू लागल्या आहेत.\nजिल्ह्यामध्ये १४१७ वैयक्तिक पाणीपुरवठा योजना असून आतापर्यंत ७६ योजना बंद आहेत. त्यातील ५५ योजना स्त्रोत आटल्याने बंद असून १६ योजना पाइपलाइन नादुरुस्त असल्याने बंद आहेत. जलस्त्रोत आटू लागल्याने पाणी योजना बंद पडू लागल्या असल्या तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा आकडा वीस टक्केही नाही.\nजलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे पाणी साठवण क्षमता वाढल्याने पाणी योजना बंद पडण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे दुष्काळाच्या झळा सोसलेल्या राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्‍यांतील एकही योजना अजूनतरी बंद पडलेली नाही.\nनगर पाणी जलयुक्त शिवार\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती\nह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास नि\n...तरच वाढेल डाळिंब निर्यात\nफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादक\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे...\nपरभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केट\nनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलाप\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत.\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nनागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...\nखानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...\nनगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्���ातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/farmers-got-relief-due-to-rain-in-nanded/", "date_download": "2018-11-15T06:15:49Z", "digest": "sha1:I6CHQKW7YRHSEBSXZF7CHIITUPMN6ZSS", "length": 16882, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "नांदेडमध्ये ठिकठिकाणी पावसाची बरसात, शेतकऱ्यांना दिलासा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘��ाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nनांदेडमध्ये ठिकठिकाणी पावसाची बरसात, शेतकऱ्यांना दिलासा\nगेल्या बऱ्याच दिवसांपासून गायब झालेल्या वरुणराजाने अखेर आपली आभाळमाया दाखवली असून जिल्ह्यातील शहरांमध्ये शनिवारी संध्याकाळी सुरू झालेली पावसाची संततधार रात्रभर कायम राहिल्याने कोमेजणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले आहे.\nशनिवारी सायंकाळी कुंजलवाडी, नरसीफाटा, अर्धापुर, लोहा कंधार, माहूर या ठिकाणी हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह पिकांना देखील फार मोठा दिलासा मिळाला असून नायगांव, नरसीसह तालुक्यात सर्वत्र रात्रभर कोसळलेल्या पावसाने बळीराजाची चिंता काही प्रमाणात का होईना पण दूर केली आहे. दुसरीकडे कुंडलवाडी परिसरातील तलाव, ओहोळ अद्याप कोरडेच असून मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. तेथील बाभळी बंधारा आणि गोदावरी नदी अजूनही कोरडी आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न अजून देखील टांगणीलाच आहे.\nजून महिन्याच्या प्रारंभीच दमदार आगमन करणाऱ्या पावसाने म���्यंतरी थोडासा छिडकावा करून दडी मारल्याने पेरणी करुन बसलेल्या शेतकऱ्यांना पिके वाचवण्याची मोठी चिंता सतावत होती .उगवलेली हिरवीगार पिके पावसाअभावी माना टाकताना बघून रान कोमेजून जाते की काय, या धास्तीने शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे चित्र होते. पण, आता बरसणाऱ्या श्रावणसरींनी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमद्यसम्राटाच्या लंडनच्या घरात सोन्याचे टॉयलेट\nपुढीलजोड्यांमध्ये रंगणार बिग बॉसचा नवा सिझन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/friendly-touch-in-friendship/", "date_download": "2018-11-15T06:48:04Z", "digest": "sha1:VLNZLFGKUTURPFWHU64QX2ZL4DZP3CYQ", "length": 20628, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्पर्श | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दि���ले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमैत्रीचं नातं… निभवलं तर खरोखरच निर्मळ… निर्भेळ…\nग्रॅज्युएशन झालं आणि मितालीने अमेरिकेला जाण्याचा निर्णय जाहीर केला. पुढील शिक्षणासाठी, करीअरसाठी /आईवडील दोघेही सुशिक्षित होते. करीअरिस्ट होते. समजूतदार होते. त्या स्वप्नभूमीकडे आजची पिढी किती वेगाने आकर्षित होत आहे याची जाणीव होती त्यांना. त्यात काही गैरही नव्हतं. पण –\n‘‘आमचा विरोध नाहीये बेटा, पण त्या परक्या देशात आपलं कोणीही नाहीये. त्या अगदी अनोळखी देशात, वातावरणात तू राहू शकशील अशी खात्री वाटतेय तुला\n‘‘होय आई आणि सुदेश, माझा मित्र आहे तिथे. त्याच्या संपर्कात आहे मी काही दिवस. तिथल्या युनिव्हर्सिटीबद्दल, कोर्सेसबद्दल, ऍडमिशन, परीक्षा याबद्दल माहिती दिलीय त्यानं मला.’’\nमितालीनं ऍडमिशनसाठी परीक्षा दिली. पूर्वतयारी केली. पासपोर्ट, व्हिसा… सारी तयारी झाली. जायचा दिवस उजाडला. आईबाबांनी जरा अस्वस्थ मनानेच तिला निरोप दिला. मात्र तसं जाणवू दिलं नाही तिला. उलट धीरच दिला.\nविमानतळावर रिसिव्ह करायला सुदेश आला होता. त्याने तीन-चार मुलींसोबत राहायची तिची सोयही करून दिली. दिल्ली, कोलकाता, पंजाब अशा प्रांतांतून आलेल्या त्या साऱया हिंदुस्थानी मुली होत्या.\nमितालीने युनिव्हर्सिटीच्या आवारात पाऊल ठेवलं आणि ती भव्य इमारत, विद्यार्थ्यांनी गजबजलेलं तरीही शिस्तबद्ध, शांत वातावरण, वेगवेगळय़ा ऍक्सेंटमधले इंग्रजी संभाषण… त्या नवख्या वातावरणात भांबावून गेली ती.\n‘‘मे आय हेल्प यू’’ मितालीने दचकून वळून पाहिलं. खूप उंच, काळा निग्रो मुलगा होता तो. तिच्याकडे पाहत त्यानं पुन्हा विचारलं, ‘मिस, कॅन आय हेल्प यू’’ मितालीने दचकून वळून पाहिलं. खूप उंच, काळा निग्रो मुलगा होता तो. तिच्याकडे पाहत त्यानं पुन्हा विचारलं, ‘मिस, कॅन आय हेल्प यू\nक्षणभर तिला कळेना, काय करावं पण मग तिनं त्याची मदत घ्यायचा निर्णय घेतला. नंतरचे चारपाच दिवस गडबडीतच गेले. तो परत दिसलाच नाही. त्या दिवशी लेक्चर संपल्यावर कॅम्पसमध्ये अचानक दिसला. त्याला थँक्स द्यायला हवेत. त्या दिवशी गडबडीत राहूनच गेलं. त्याच्याजवळ जाऊन ती काही बोलणार तोच तो आधी म्हणाला, ‘‘हॅलो, हाऊ आर यू पण मग तिनं त्याची मदत घ्यायचा निर्णय घेतला. नंतरचे चारपाच दिवस गडबडीतच गेले. तो परत दिसलाच नाही. त्या दिवशी लेक्चर संपल्यावर कॅम्पसमध्ये अचानक दिसला. त्याला थँक्स द्यायला हवेत. त्या दिवशी गडबडीत राहूनच गेलं. त्याच्याजवळ जाऊन ती काही बोलणार तोच तो आधी म्हणाला, ‘‘हॅलो, हाऊ आर यू अ कप ऑफ कॉफी अ कप ऑफ कॉफी’’ तिनं नकळतच मानेनं होकार दिला. कॅण्टीनमध्ये कॉफी घेता घेता कॉलेज, कोर्सेस, प्रोफेसर्स याबद्दल बोलत राहिला. तिनं मग त्याची माहिती विचारली. त्याचा कोर्स, त्याची फॅमिली. स्वतःच्या कोर्सबद्दल, फॅमिलीबद्दल सांगितलं.\n आय व्हिजिटेड इंडिया वन्स. आय हॅव अ गुड एक्सपिरीयन्स अबाऊट इंडियन्स. आय वूड लाइक टू व्हिजिट अगेन\nमग अधूनमधून कॉलेजमध्ये त्यांची भेट होत राहिली.\nत्या दिवशी लायब्ररीत खूपच उशीर झाला तिला. बाहेर पडली तेव्हा अंधार झाला होता. आता कोणतं वाहन कधी मिळेल या चिंतेत उभी होती. अचानक दोघेजण समोर येऊन उभे राहिले. दारू प्यायलेले. अंतर्बाह्य थरारली ती. रिकामा कॅम्पस, सुनसान रस्ते भीतीमुळे तोंडातून शब्दही फुटेना. कॅम्पसमधून बाहेर पडणाऱया ‘त्यानं’ ते पाहिलं आणि धावतच येऊन पोहोचला.\nत्या भयंकर संकटातून सुटका तर झाली. पण आता घरी कसं जायचं\n‘डोंट वरी, आय विल ड्रॉप यू’ – तो.\nत्यानं टॅक्सी हायर केली. त्याच्याबरोबर टॅक्सीत बसताना तिच्या चेहऱयावर चिंता, भीती होती. गप्प गप्पच होती ती. ‘त्यानं’ तिच्या हातावर हलकेच हात ठेवला. तिनं दचकून त्याच्याकडे पाहिलं. आश्वासक, निर्हेतुक स्पर्श होता तो तिच्या ‘सिक्स्थ सेन्स’ने तो स्पर्श ओळखला होता. तिच्या मनात आलं. लिंग, जात, पात, पंथ, देश यापलीकडे असू शकतं असं नातं, निर्मळ मैत्रीचं\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nशाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/india-nepal-friendship/", "date_download": "2018-11-15T06:51:11Z", "digest": "sha1:HSDM7FH5H5RX7O6R2773ORVBKFHGDXMU", "length": 7509, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारत – नेपाळ मधील मैत्रीने चीनचा जळफळाट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारत – नेपाळ मधील मैत्रीने चीनचा जळफळाट\nबीजिंग : आर्थिक मदत पुरवून नेपाळशी जवळीक वाढवण्याचा व चीनपासून त्यांना तोडण्याचे स्वप्न भारताने पाहू नये, असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समधील लेखात म्हटले आहे. आर्थिक मदत पुरवून नेपाळशी संबंध अधिक सुधारण्यासाठी आम्ही पाऊल उचलले तर त्याने भारताचे नुकसानच होईल, असे त्यात म्हटले आहे.\nभारत-चीनमधील डोकलाम तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमची तटस्थ भूमिका कायम ठेवणार आहोत, असे नेपाळकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारताची अर्थव्यवस्था चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या २० टक्के इतकीच आहे. नेपाळला प्रभावित करण्यासाठी भारताला आपल्या मित्र राष्ट्राला आर्थिक मदत पुरवायची असल्यास खुशाल पुरवावी. त्याने भारतातील लोक चीनी सामग्रीची खरेदी करू शकतील व चीनलाच फायदा होईल, असेही लेखात म्हटले आहे.\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा…\nटीम महाराष्ट्र देशा : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाह��� तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jio-sim-cards-offer/", "date_download": "2018-11-15T06:20:07Z", "digest": "sha1:RW7SIK52L6BGAV6N2R32RNMMVXU6BGXM", "length": 9017, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रिलायन्स ‘जिओ' ची नवी ऑफर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरिलायन्स ‘जिओ’ ची नवी ऑफर\nरिलायन्सने ‘जिओ प्राईम मेंबरशिप’ ही नवी योजना त्यांनी लाँच केली आहे. यानुसार 1 ते 31 मार्चदरम्यान जिओची मेंबरशिप घेता येईल. सध्या जिओ वापरत असलेल्या किंवा 31 मार्चपर्यंत जिओ सिम घेतील अशा ग्राहकांना 99 रुपयांत प्राईम मेंबरशिप घेता येईल. या ऑफरनुसार जिओची मोफत 4G डेटा सेवा आणखी 1 वर्षासाठी मिळेल.\nजिओचे नवे दर आणि मेंबरशिपचे इतर फायदे लवकरच जिओ अॅपवर जाहीर केले जातील. मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप 1 वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल, असे अंबानींनी सांगितले. मेंबरशिप घेतल्यास 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे.\nप्राईम मेंबरशिप जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवरुन मिळवता येईल. शिवाय जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे 2017 च्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात जिओ नेटवर्क असणार आहे. 2017 अखेरपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात जिओ नेटवर्क उपलब्ध असेल, अशी घोषणा अंबानींनी केली. तसेच त्यांनी दावा केला आहे की 4G मोबाईल धारकांपैकी 99 टक्के युझर्सकडे जिओ असणार आहे.\nएका दिवसात जिओ युझर्स व्हॉईस कॉलिंगचा वापर 200 कोटी मिनिट एवढा करतात. तर जानेवारीमध्ये एकूण 100 कोटी GB डेटा वापरण्यात आला असून प्रतिदिन 3.3 कोटी GB डेटा वापरण्��ात येतो, असे अंबानींनी सांगितले. जिओने अवघ्या 170 दिवसांमध्ये 10 कोटी ग्राहक जोडले असून हा एक विक्रम मानला जात आहे.\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/washim-news-nagpur-mumbai-krushi-samruddhi-highway-104494", "date_download": "2018-11-15T06:54:33Z", "digest": "sha1:PCNEKURHKLZLHIWCFLSNREJLLKL7W3ZS", "length": 15892, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "washim news nagpur mumbai krushi samruddhi highway कृषी समृद्धी महामार्गाचा एप्रिलपासून श्रीगणेशा | eSakal", "raw_content": "\nकृषी समृद्धी महामार्गाचा एप्रिलपासून श्रीगणेशा\nबुधवार, 21 मार्च 2018\nवऱ्हाडातील ७५ टक्के जमिनींचे अधिग्रहण पूर्ण\nवाशीम : मुख्य��ंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ असलेल्या नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती महामार्गाचे काम येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. वऱ्हाडातील वाशीम व बुलडाणा या दोन जिल्ह्यातील महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाली असून, ३१ मार्चपर्यंत अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती वाशीमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.\nवऱ्हाडातील ७५ टक्के जमिनींचे अधिग्रहण पूर्ण\nवाशीम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ असलेल्या नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती महामार्गाचे काम येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. वऱ्हाडातील वाशीम व बुलडाणा या दोन जिल्ह्यातील महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाली असून, ३१ मार्चपर्यंत अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती वाशीमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.\nविदर्भातील कृषी विकासाला चालना मिळावी, तसेच विदर्भातील शेतमालाला मुंबईच्या बाजारपेठेपर्यंत जलदगतीने पोहचता यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर- मुंबई कृषी समृद्धी जलदगती महामार्ग आखला आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये ९७.२३ किलोमीटर, बुलडाण्यामध्ये ८७.२९ किलोमीटर हा महामार्ग जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यांत ८९० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीअंतर्गत लॅंड पुलिंग योजनेअंतर्गत वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातील ७५ टक्के जमिनीची खरेदी प्रक्रिया पार पडली आहे. वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातील गावे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पॅकेज दोन अंतर्गत येत असल्याने येथील खरेदी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यात अमरावतीपासून या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. सरकारी पातळीवरून यासाठी वेगाने खरेदी प्रक्रिया उरकण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.\nएप्रिलमध्ये काम सुरू करण्याचे नियोजनः द्विवेदी\nवाशीम जिल्ह्यामध्ये ७५ टक्के जमिनीचे लॅंड पुलिंगसह खरेदीअंतर्गत अधिग्रहण झाले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे, अशी प्रतिक्रिया वाशीमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.\nपॅकेज दोनअंतर्गत शेतकऱ्यांचे समाधान\nसुरुवातीला वाशीम व बुलडाणा जिल्ह्यामध्ये लॅंड पुलिंगअंतर्गत जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होता. मात्र, मार्च २०१७ च्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती येथील आढावा सभेत तिप्पट मोबदल्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. या प्रस्तावाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. मिळणाऱ्या मोबदल्यावर शेतकरी समाधानी असल्याने या महामार्गाचे काम सुरू होण्यास कोणतीही अडचण नसल्याचे चित्र आहे.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे - बबनराव तायवाडे\nनागपूर - मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nधुळे जिल्ह्यातील सर्वच सुतगिरण्यांमध्ये कापूस खरेदी बंद\nकापडणे (ता. धुळे) : जिल्ह्यात दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. बागायतदार शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी खेडा पध्दतीत कापसाची विक्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बा���म्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Konkan/From-the-Landing-limit-No-longer-will-the-head-break/", "date_download": "2018-11-15T05:51:47Z", "digest": "sha1:U4Z5Z2M7BPORCSNJ22U7435ZIHO2D3CL", "length": 6172, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " जमिनींच्या हद्दीवरुन यापुढे डोकी फुटणार नाहीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जमिनींच्या हद्दीवरुन यापुढे डोकी फुटणार नाहीत\nजमिनींच्या हद्दीवरुन यापुढे डोकी फुटणार नाहीत\nरत्नागिरी : पुढारी ऑनलाईन\nग्रामीण भागात असो की भावाभावात जमिनीच्या हद्दीवरुन होणारे वाद यापुढे होऊ नये, यासाठी राज्य शासनाने पावले उचलले आहेत. जमिनींची मोजणी अगदी काटेकोर होण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने ‘गगन’ या उपग्रहाची मदत घेतली जाणार आहे. उपग्रहाच्या माध्यमातून अक्षांश आणि रेखांश निश्‍चित केले जाणार आहे. यासाठी राज्यात प्रत्येक भूमापन क्रमांकाच्या हद्दीवर ‘जीपीएस स्टोन’ बसविण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीची मोजणी व पोटहिस्से करणे शक्य होणार आहे. कोकण विभागात रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.\nकेंद्र शासनाने राज्यातील जमिनींची पुनर्मोजणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शंभर वर्षानंतर राज्यात प्रथमच जमिनींची मोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये प्रत्येकी एका जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. कोकण विभागात रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. राज्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती जिल्ह्यांमध्ये अक्षांश व रेखांश पध्दतीने मोजणी केली जाणार आहे. हद्द मोजणी झाल्यानंतर त्या ठिकाणी ‘जीपीएस स्टोन’ बसविण्यात येणार आहेत. सॅटेलाईट इमेज मॅच करुन मोजणी निश्‍चित केली जाणार आहे. प्रत्येक सर्व्हे नंबरचा अक्षांश-रेखांश निश्‍चित झाल्यानंतर जीपीएस रीडिंग आणि गगन या उपग्रहांच्या माध्यमातून जमिनीची अचूक मोजणी करणे शक्य होणार आहे.\nदरम्यान, मोजणी झाल्यानंतर जमिनीचे स्थान, त्यांची दिशा आणि सीमा निश्‍चित होऊन नेमकी जमीन कोठे आहे. क्षेत्रफळ किती आहे ही सर्व माहिती संगणकावर समजणार आहे. सध्या पारंपरिक पध्दतीने खु���ा करुन मोजणी केली जाते. काही काळानंतर या खाणाखुणा नष्ट होतात व त्यातून जमिनीवरुन वाद होतात. एकमेकांच्या हद्दीत घुसविल्या जातात. जीपीएस यंत्रणेमुळे ग्रामीण भागातील जमिनीच्या हद्दिवरुन होणारी भांडणे मिटणे शक्य होणार आहे.\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\n'विठ्ठल' मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nतामिळनाडू, आंध्र अलर्टवर; 'गज' चक्रीवादळ धडकणार\nप्रजासत्ताक दिनी ट्रम्‍पऐवजी येणार दुसरा पाहुणा\nINDvAUS टी-20: विक्रमासाठी रोहित-विराट यांच्यात स्पर्धा\nवसई-विरार पालिकेच्या बस चालकाने चार म्हशींना उडवले\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sexual-harassment-by-teacher-in-paithan/", "date_download": "2018-11-15T07:16:57Z", "digest": "sha1:RJPNMEPG6WK2ITVW5HGVZ6DUACFQXRJY", "length": 13729, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वारकरी शिक्षण संस्थेतील नराधम शिक्षकाने केला शिष्यावर लैंगिक अत्याचार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवारकरी शिक्षण संस्थेतील नराधम शिक्षकाने केला शिष्यावर लैंगिक अत्याचार\nपैठणच्या वारकरी शिक्षण संस्थेत गुरु-शिष्य नात्याला काळिमा ; चोप देताच महाराजाने ठोकली धूम\nपैठण : शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज यांच्या पावन भूमीतील वाघाडी येथील माजी खासदार रामकृष्ण पाटील यांच्या नाथफार्मच्या ठिकाणी असलेल्या रामेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या शिक्षक महाराजाने याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या एका अकरा वर्षीय बालकावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असुन या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी त्या नराधमाला चांगलाच चोप दिला मात्र स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यपूर्वक न हाताळल्यामूळेच आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती नुसार पैठण तालुक्यातील वाघाडी शिवारातील माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या नाथफार्म हाऊस याठिकाणी रामेश्वर भगवान वारकरी या नावाने शिक्षण संस्था आहे याठिकाणी शेजारच्या जिल्ह्यातील जवळपास 17 बालके वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत .रविवारी शाळेला सुट्टी असल्याने संस्थेत सर्व मुले खेळत असतांना या ठिकाणी शिकवणाऱ्या शिक्षक महाराज गणेश लक्ष्मणराव तौर वय 40 रा. गोपत पिंपळगाव (���ा गेवराई जिल्हा बीड) याने पाचवीत शिक्षण घेणाऱ्या एका अकरा वर्षीय बालकाला अंग दाबण्यासाठी बोलावले व रूमचा दरवाजा लावत त्या बालकावर लैगिंग अत्याचार सुरू केला. यात पीडित मुलाने आरडा ओरड केली असता इतर मुलांनी खिडकीतून डोकावले असता महाराज त्या मुलासोबत लैगिंग अत्याचार करत असतांना निर्दशनास आले यावर मुलांनी सदर घटना पालकांना बोलून दाखवली. आज पीडित मुलाच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठले. तत्पूर्वी या रंगेल महाराजाला जमावाने घटनास्थळी व सरकारी दवाखाना परिसरात बेदम मारहाण केली.\nचोप देताच महाराजाने ठोकली धूम\nया घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील नागरिकांनी ही संस्था गाठली. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी तौर महाराजाला चांगला चोप दिला, मात्र उपचारासाठी महाराजाला सरकारी दवाखान्यात नेले असता तेथूनच त्याने धूम ठोकली. वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्या या महाराजाच्या विरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.\nया प्रकारात राजकीय बदनामी होऊ नये म्हणून एका मोठ्या राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला.मात्र पिडीताच्या नातेवाईकांनी हा राजकीय दबावापुढे न झुकता आरोपीविरूद्ध गून्हा दाखल करण्याची ठाम भूमिका घेतली. या प्रकाराने तालुक्यात खळबळ माजली असून गुरू शिष्य नात्याला काळिमा फासणाऱ्या नराधम शिक्षक महाराजावर सायंकाळी उशिरा पिडीत मुलाचे वडील अंकुश गोविंद ढेरे ( रा. भोगगाव ता. घनसावंगी जि. जालना ) यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक भास्कर सोनवणे यांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास दूशिंगे हे करीत आहेत.\nस्थानिक पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यपूर्वक न हाताळल्यामूळेच आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. पिडीत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांकडून पोलिसांवर संशय व्यक्त केला गेला आहे. विशेष म्हणजे तीन दिवसापूर्वीच शहरातील एका काॅलेज मधील विद्यार्थ्यांनीचा दुसऱ्या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांने विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच शिक्षकानेच विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचे प्रकरण चव्हाटय़ावर आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाल��� आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपी फरार झाल्याने स्थानिक पोलिसांबद्दलही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/potholes-on-masure-joint-road-in-malvan-tehsil/", "date_download": "2018-11-15T06:08:31Z", "digest": "sha1:LRXEM7QLTH6N2Q2ESNH6UIS7EIITUVXF", "length": 20669, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "मसुरेला जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nब्रेकिंग न्यूज: अखेर अवनीचे बछडे दिसले\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nभाजप आमदाराने दिला ‘हातात’ हात; भाजपला गळती, काँग्रेसमध्ये भरती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nदिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम\nदेशी बँकांना ठेंगा, परदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास नीरव मोदी तयार\nइस्रोच्या सर्वात वजनदार देशी उपग्रह असलेल्या जीसॅट -29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार, शाहीद आफ्रिदीची फटकेबाजी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\n7 बालनाट्य एकाच तिकिटावर\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमसुरेला जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था\nमालवण तालुक्याचे मध्य केंद्र असलेल्या मसुरे गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या कांदळगाव-मसुरे या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास म्हणजे अपघातास निमंत्रण अशी स्थिती आहे. गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी मसुर��� मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करत रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोडावी. अन्यथा पूर्वकल्पना न देता आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी दिला आहे.\nदरम्यान काही रस्त्यांवरील खड्डे जांभ्या दगडाने बुजवण्यात येत आहेत. मात्र मुसळधार पावसात दगड माती वाहून गेल्यास त्याला जबाबदार कोण असाही सवाल उपस्थित केला जात आहे.\nमसुरे जोडणाऱ्या रस्त्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सावंतवाडी व जिल्हापरिषद बांधकाम विभाग सिंधुदुर्ग यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी चतुर्थी उत्सवापूर्वी खड्डे बुजवणे व झाडी कटाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती प्रभुगावकर यांनी दिली. मात्र बांधकाम विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग पाहता सर्व मार्गावरील खड्डे बुजवून झाडी तोडण्याचे काम वेळेत होईल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तरी बांधकाम विभागाने तालुक्यात सर्वच रस्त्यांचे खड्डे बुजवणे व झाडी तोडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारून कार्यवाही करावी. अशी मागणीही करण्यात आल्याचे प्रभुगावकर यांनी सांगितले. तर या पूर्वी या रस्त्यांवर अपघातही घडले असून त्याचीही गंभीर दखल घेण्यात यावी याबाबतही प्रभुगावकर यांनी लक्ष वेधले.\nमसुरेला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांपैकी ओझर-कांदळगाव-मसुरे-बांदिवडे व काळसे-कट्टा-मसदे-मसुरे हे दोन्ही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. तर चौके-आमडोस-माळगाव-मसुरे या रस्त्या दरम्यान भोगलेवाडी ते देऊळवाडा दरम्यान रस्ता खड्डेमय बनला आहे. या सर्व रस्त्यांवरील खड्डे बजावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.\nकांदळगाव मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्यासाठी काही ठिकाणी रस्त्यांवर जांभा दगड, माती टाकण्यात आली. मात्र मुसळधार पावसात माती वाहून जात पुन्हा खड्डे पडण्याची भीती आहे. तरी खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी नको. जर रस्ता दुरुस्तीचे टेंडर निघाले असेल तर त्यांचीच यंत्रणा उभारून अथवा पावसाळी डांबर वापरून बांधकाम विभागाने काम करून घ्यावे. अशी सूचनाही प्रभुगावकर यांनी केली आहे.\nपंचायत समिती सदस्य रस्त्यावर\nकोळंब पंचायत समिती सदस्या सोनाली कोदे यांनी खड्डेमय रस्ते, वाढलेली झाडी याबाबत पंचायत समिती सभेत वारंवार प्रश्न उप��्थित केले. बांधकाम विभागाचेही लक्ष वेधले होते. त्यानुसार मंगळवार-बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कांदळगाव मार्गावरील खड्डे जांभ्या दगडाने बुजवण्याची कार्यवाही सोनाली कोदे यांच्या उपस्थितीत सुरू होती. मात्र मुसळधार पावसाचा विचार करता बुजवलेले खड्डे किती दिवस राहणार असा सवाल उपस्थित होत होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसुंदर पत्नी, वाईट नजर; चेहऱ्यावर वार करून पत्नीला केले विद्रूप\nपुढीलVIDEO: निफाडमध्ये 15 दिवसांत तिसरा बिबट्या जेरबंद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nरविवारी मध्य रेल्वेवर गर्दी उसळणार,140 लोकल फेऱ्या रद्द\nमराठा समाजाला महिनाभरात आरक्षण, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nनवऱ्याशी भांडण झाल्याने आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू\nचंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nमदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा\nबेवारस कुत्रे पकडण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांनी मागितली लाच\nवकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून...\nड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला\nखबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख\nमालकाचे ब्लँक चेक चोरून वटवले, पैशांची अफरातफर करणाऱ्या अकाऊंटंटला अटक\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\n‘अवनी’च्या बछड्यांसाठी मुंबई धावली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तज्ञ यवतमाळमध्ये दाखल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/courts-notice-to-students-of-karve-shikshan-sanstha/", "date_download": "2018-11-15T06:20:20Z", "digest": "sha1:UWTITVZOBUPQ7GZME2M5IADRGU7T322A", "length": 11888, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्वे शिक्षण संस्थेतिल विद्यार्थ्यांना न्यायालयामार्फत नोटीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्वे शिक्षण संस्थेतिल विद्यार्थ्यांना न्यायालयामार्फत नोटीस\nविद्यार्थ्यांचा आवाज दबण्याचा प्रयत्न\nपुणे : कर्वे शिक्षण संस्थेत गेल्या २० दिवसापासून वसतिगृह पुन्हा मिळावे म्हणून विद्यार्थी निषेध आंदोलन करत आहेत. कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस’च्या विद्यार्थ्यांचे दिवसरात्र सुरू असून, त्यांनी आपल्या मागणीसाठी कॉलेजच्या आवारातच तंबूंमध्ये ठिय्या ठोकला आहे. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांचा आवाज आवाज दबण्यासाठी तुम्ही कॉलेजमध्ये बेकायदा पद्धतीने राहत आहात’ अशी न्यायालयाची नोटीसच विद्यार्थ्यांना न्यायालयामार्फत पाठवली आहे. त्यामुळे समाजसेवेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली आहे.\nतसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांची काळजी घेण्याबाबत कॉलेजला काहीच सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉलेजच्या वसतिगृहात द्वितीय वर्षाचे १६ विद्यार्थी राहायला आहेत. या विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना वसतिगृह शुल्क म्हणून २१ हजार रुपये घेण्यात आले आहेत.\nतरीदेखील विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी काही कारण दाखवून वसतिगृह खाली करायला लावले आणि त्यांची सोय दोन सदनिकांमध्ये करण्यात आली. सदनिकांमध्ये सोयीसुविधा आणि सुरक्षा नसल्याने विद्यार्थ्यांनी वसतिगृहाची मागणी कॉलेज प्रशासनाला केली. मात्र, कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना वसतिगृह देण्याला मनाई केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कॉलेजचे संचालक आणि व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीला संचालक आणि अधिकाऱ्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.\nआधी वारजे पोलीसांकडून आता न्यायालयाकडून नोटिस देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी देखील वसतिगृह मिळवणारच असा निर्धार केला आहे. कॉलेजच्या आवारातच तंबू ठोकून ठिय्या मांडला आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्या १७ विद्यार्थ्यांना न्यायालयाने गुरूवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. विद्यार्थी अनधिकृतपणे कॉलेजच्या आवारात राहत आहेत. त्यांचे आंदोलन हे बेकायदा असून त्यांनी कॉलेजच्या जागेवर आपला ठिय्या मांडला आहे.\nत्यामुळे कॉलेजमधील नियमित क्लासेस होण्याला अडथळा होत आहे. हे विद्यार्थी एकप���रकारे कॉलेजच्या आवारात भीती निर्माण करण्याचा प्रकार करत अएसल्याने या विद्यार्थ्यांना असे करण्यापासून रोखा, अशी तक्रार कॉलेजने न्यायालयाकडे केली आहे. त्यानुसार न्यायालयामध्ये विद्यार्थी हजर झाले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ सप्टेंबरला होणार आहे. कॉलेजच्या संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/know-that-uddhav-thackerays-absentee-in-karnataka/", "date_download": "2018-11-15T06:17:57Z", "digest": "sha1:D5JFHBXKLRRDFXH5PHLERMXMBAACCSHD", "length": 9395, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शाही शपथविधी : जाणून घ्या उद्धव ठाकरे कुमारस्वामींच्या शपथविधीला का राहणार अनुपस्थित ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशाही शपथविधी : जाणून घ्या उद्धव ठाकरे कुमारस्वामींच्या शपथविधीला का राहणार अनुपस्थित \nटीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर आता जेडीएसचे कुमारस्वामी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला विरोधकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून देशभरातील नेते बंगळूरुला येणार आहेत. दरम्यान, कुमारस्वामी यांनी फोनकरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केल्याच्या बातम्या माध्यमांमधून येऊ लागल्या नंतर ठाकरे यांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होत. मात्र पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यानं उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला जाणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे.\nजेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख यांना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेगौडा यांचं अभिनंदन केलं. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असल्यानं आपण शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकत नसल्याचं उद्धव यांनी देवेगौडा यांना सांगितलं. याबद्दल त्यांनी देवेगौडा यांच्याकडे दिलगिरीदेखील व्यक्त केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याबद्दल भाष्य करत देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्या. ‘उद्धव ठाकरे सध्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे निमंत्रण असूनही ते शपथविधी सोहळ्याला जाऊ शकणार नाहीत. मात्र त्यांनी देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्या आहेत,’ असं राऊत म्हणाले.\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा…\nटीम महाराष्ट्र देशा : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-teachers-association-is-strongly-opposed-to-the-winter-sessions-agitation/", "date_download": "2018-11-15T06:21:22Z", "digest": "sha1:NRKZJ27MLDJQSVVR3DUNWSFL3P5M6O5Y", "length": 10250, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिवाळी अधिवेशन काळातील आंदोलनावर शिक्षक संघटना ठाम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहिवाळी अधिवेशन काळातील आंदोलनावर शिक्षक संघटना ठाम\nअहमदनगर: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाची विविध शैक्षणिक मागण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात १३, १४ व १५ डिसेंबर रोजी महाधरणे आंदोलनास संघटना ठाम असून या आंदोलनात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी केले आहे.\nशिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आ.नागो गाणार व राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेचे शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेवून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न���वर चर्चा केली.आठ दिवसात सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री तावडे यांनी दिले.तसेच महाधरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेची राज्य कार्यकारणी बैठक पुणे येथे झाली.\n१ व २ जुलै २०१६ रोजी घोषित शाळा व तुकड्यांना व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गांना अनुदान मिळणे, जुनी पेंन्शन योजना लागू करणे,२३ ऑक्टोबर २०१७ चा शासन निर्णयामधील अट क्र.४ रद्द करणे,चुकीचे संच निर्धारण व समायोजन,अतिरिक्त शिक्षकांचे वेतन, १६२८ शाळांना पुढील टप्पा अनुदान मिळणे,यासोबतच अदिवासी विकास व समाज कल्याण आश्रम शाळांतील शिक्षकांच्या प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली.\nमहा राज्यव्यापी धरणे आंदोलनात सहभागी होवून हक्काच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी जिल्हयातील शिक्षकांसह विनाअनुदानित शाळातील शिक्षकांनी आंदोलना बाबत जागृत राहून आंदोलन यशस्वी करण्याचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी केले आहे.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सरकार्यवाह नरेंद्र वातकर,विभागीय कार्यवाह रमेश चांदुरकर,राज्य कार्यवाह सदस्य राजेंद्र गुजरे, विभागीय अध्यक्ष जे.के.शर्मा,विभागीय कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरकर,कार्यालय मंत्री गंगाधर टप्पे,नाशिक विभाग अध्यक्ष प्रा.सुनिल पंडीत प्रयत्नशील आहेत.\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-11-15T06:20:44Z", "digest": "sha1:ZGDU3FO64O23Q4MCBCTJG5MKT25AUW4T", "length": 9052, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाचे विजेते\nसर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) • चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९५४) • चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४) • भगवान दास (१९५५) • मोक्षगुंडम विश्वेश्वरया (१९५५) • जवाहरलाल नेहरू (१९५५) • गोविंद वल्लभ पंत (१९५७) • धोंडो केशव कर्वे (१९५८) • बिधन चंद्र रॉय (१९६१) • पुरूषोत्तम दास टंडन (१९६१) • राजेंद्र प्रसाद (१९६२) • झाकिर हुसेन (१९६३) • पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६) • इंदिरा गांधी (१९७१) • वराहगिरी वेंकट गिरी (१९७५) • के. कामराज (१९७६) • मदर तेरेसा (१९८०) • विनोबा भावे (१९८३) • खान अब्दुल गफारखान (१९८७) • ए‍म.जी. रामचंद्रन (१९८८) • बाबासाहेब अांबेडकर (१९९०) • नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल (१९९१) • राजीव गांधी (१९९१) • मोरारजी देसाई (१९९१) •\nसुभाषचंद्र बोस (१९९२)नंतर परत घेतले • मौलाना अबुल कलाम आझाद (१९९२) • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (१९९२) • सत्यजित रे (१९९२) • ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७) • गुलझारीलाल नंदा (१९९७) • अरुणा आसफ अली‎ (१९९७) • एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८) • चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८) • जयप्रकाश नारायण (१९९८) • पंडित रविशंकर (१९९९) • अमर्त्य सेन (१९९९) •\nलता मंगेशकर (२००१) • बिस्मिल्ला खाँ (२००१) • भीमसेन जोशी (२००८) • सी.एन.आर. राव (२०१३) • सचिन तेंडुलकर (२०१३) • मदनमोहन मालवीय (२०१४) • अटलबिहारी वाजपेयी (२०१४)\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► लाल बहादूर शास्त्री‎ (५ प)\n\"भारतरत्‍न पुरस्कारविजेते\" वर्गातील लेख\nएकूण ४५ पैकी खालील ४५ पाने या वर्गात आहेत.\nचिंतामणी नागेश रामचंद्र राव\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१८ रोजी २३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-mumbai/uddhav-thackeray-rules-out-alliance-bjp-bmc-polls-27797", "date_download": "2018-11-15T06:53:54Z", "digest": "sha1:FSZRRATIQPUJ7PTSRVSFE2W7VUE6LC5B", "length": 12582, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uddhav Thackeray rules out alliance with BJP for BMC polls महाराष्ट्रात यापुढे युती नाही: उद्धव ठाकरेंची घोषणा | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्रात यापुढे युती नाही: उद्धव ठाकरेंची घोषणा\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nशिवसेनेच्या 50 वर्षांच्या इतिहासामध्ये या युतीमुळे 25 वर्षे वाया गेली. आम्ही सत्तेचे भुकेले नाही. आता यापासून पुढे शिवसेना एकहाती महाराष्ट्रामध्ये भगवा फडकावेल\nमुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर (भाजप) युती करणार नाही, अशी स्पष्ट घोषणा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) केली. ठाकरे यांच्या या घोषणेमुळे युतीसंदर्भात गेल्या काही दिवसांतील चर्चेस अखेर पूर्णविराम मिळाला आहे.\nमुंबईमधील निवडणुकीची काळजी वाटत नसल्याचे स्पष्ट करत ठाकरे यांनी शिवसेना \"सगळ्या' निवडणुकांत जय मिळवेल, असा आशावाद व्यक्त केला. याचबरोबर, आता लढाईस सुरुवात झाली असल्याचा इशाराही त्यांनी दिला. बीएमसीबरोबरच, कोणत्याही ठिकाणी आता युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत ठाकरे यांनी दिले.\n\"मी भाजपबरोबर युती करणार नाही. आतापासून लढाईस सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या 50 वर्षांच्या इतिहासामध्ये या युतीमुळे 25 वर्षे वाया गेली. आम्ही सत्तेचे भुकेले नाही. आता यापासून पुढे शिवसेना एकहाती महाराष्ट्रामध्ये भगवा फडकावेल. सेना आता युतीसाठी कोणाचा दरवाजा ठोठावणार नाही,'' असे ठाकरे यांनी म्हटले आहे.\nबीएमसीची निवडणूक येत्या 21 फेब्रुवारी घेतली जाणार आहे. ���ारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामधील महानगरपालिकेवरील सत्ता अर्थातच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या पार्श्‍वभूमीवर, युती तोडण्याचा शिवसेनेचा हा निर्णय अत्यंत संवेदनशील मानल जात आहे. या निर्णयाचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची दाट शक्‍यता आहे.\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nमराठा आरक्षणपात्र; 'ओबीसीं'चा वाटा कायम ठेवण्याची शिफारस\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n\"पुल'कित विश्‍व आज उलगडणार\nपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त \"सकाळ'तर्फे आयोजित \"पुलं'चे साहित्यविश्‍व उलगडून दाखवणारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742567.46/wet/CC-MAIN-20181115054518-20181115080518-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}