diff --git "a/data_multi/mr/2021-21_mr_all_0320.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-21_mr_all_0320.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2021-21_mr_all_0320.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,892 @@
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-planning-of-happiness-4182604-NOR.html", "date_download": "2021-05-18T02:06:48Z", "digest": "sha1:OH3K235YLS6IGFXBHOPUOOGXPSR3YKQ5", "length": 6730, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "planning of happiness | आनंदी राहण्याचे प्लॅनिंग आजपासूनच करा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nआनंदी राहण्याचे प्लॅनिंग आजपासूनच करा\nआनंदी राहण्यासाठी दररोज प्रयत्न करावे लागतात. मी रोज सकाळी आनंदी राहण्याची योजना आखतो आणि दिवसभर आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. रात्री झोपताना दिवसभर मी आनंदी राहण्यात यशस्वी झालो की नाही ते पडताळून पाहतो. जास्तीत जास्त लोकांना वाटते की, सुख योगायोगाने मिळत असते, पण असे नाही. आनंदी राहण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. अनेकजण आनंदी राहण्यासाठी सकाळी प्लॅन करायला विसरतात. योजना आखली नसेल तर आनंदी राहण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. परिणामी आपण योजनाही आखत नाहीत आणि आनंदीही राहत नाहीत. म्हणून आपण आयुष्याचा आनंद घेत जगण्याऐवजी फक्त दिवस काढत असतो. गेल्या आठवड्यातच माझ्या पत्नीचे एक नातलग 35 वर्षांनंतर अमेरिकेतून परतले. आम्ही त्यांना जेवणासाठी बोलावले. त्या दिवशी मी सकाली प्लॅन केला की, आपण त्यांना भारतीय हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जाऊ. सर्वांसाठीच हा चांगला अनुभव असेल.\nरेस्टॉरंट मॅनेजरला सांगितले की, आम्हाला एखादी अशी शांत जागा दे, जिथे आम्हाला जेवणाचा आस्वाद घेता येईल. जेवणाची ऑर्डर देण्यापूर्वी मेन्यूकार्डमधील सर्वांची आवड-निवड पाहून ‘सरसों का साग आणि मक्के की रोटी’ ऑर्डर केली. मी वेटरला गूळ आणि दही आणायलाही सांगितले. अमेरिकन नातेवाइकांनीही गुळाच्या संगतीने जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला. ते म्हणाले की, अमेरिकेत गूळ मिळतो, पण इथल्या गुळाची चवच निराळी आहे. ते ऐकून मी त्यांना भेट म्हणून गूळच द्यायचे ठरवले. मी मॅनेजरला एक किलो गूळ पॅक करायला सांगितले. मॅनेजरला म्हटलो की, हे लोक अमेरिकेतून आले आहेत. त्यांना रेस्टॉरंटमधील जेवण, गूळ आणि तुमची सर्व्हिस खूप आवडली. मॅनेजर हसला आणि म्हणाला की, हॉटेलमध्ये वापरलेला गूळ हरियाणातून येतो. आम्हाला गूळ देताना आनंद होत आहे. ते ऐकून आमच्या नातेवाइकांनी मॅनेजरला आलिंगन देऊन प्रेम व्यक्त केले. अमेरिकेला परतल्यानंतर त्या नातेवाइकांनी पत्नीला फोन करून भारत दौºयाचा प्रत्येक दिवस संस्मरणीय ठरल्याचे सांगितले, पण त्यात गुळासोबतचे जेवण खूपच आवडल्याचे सांगितले. ते लोक दररोज नाश्ता करताना गूळ खातात आणि रेस्टॉरंटच्या आठवणी जागवतात. त्यामुळे खाण्यातील लज्जतही वाढते. लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतात. मी हॉटेलच्या मॅनेजरला फक्त विनंती केली होती आणि त्याने सगळे काम खूप चांगल्या प्रकारे करून दाखवले होते. त्यामुळे मला, माझ्या नातेवाइकांना आणि मॅनेजरलाही चांगले वाटले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-hindu-dharma-sabha-on-darasa-5438158-NOR.html", "date_download": "2021-05-18T02:18:25Z", "digest": "sha1:O3JPBEYU2XV3ZTCCFHIRJ2MHKSF24DNI", "length": 5542, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hindu Dharma Sabha on darasa | नैतिक मूल्यांचा अभ्यास करून मुलांना धार्मिक शिकवण द्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nनैतिक मूल्यांचा अभ्यास करून मुलांना धार्मिक शिकवण द्या\nनगर - आई-वडिलांनी आपली हिंदू संस्कृती जपली, तरच भावी पिढी चांगली निर्माण होईल. नैतिक मूल्यांचा अभ्यास करून हिंदू धर्माची शिकवण मुलांना दिल्यास त्यांचे जीवन अधिक आनंददायी होईल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.\nपाइपलाइन रस्त्यावरील श्रीजय तुळजाभवानी माता मंदिराच्या वतीने विजयादशमीनिमित्त हिंदू धर्मसभा झाली. मंदिराच्या वतीने दिला जाणारा धर्मात्मा पुरस्कार उद्योजक रविराज पाटील यांना महापौर सुरेखा कदम अॅड. रामतीर्थकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nरामतीर्थकर यांचे ‘गोंधळ अंबेचा जागर हिंदुत्वाचा’ या विषयावर व्याख्यान झाले. नैतिक मूल्यांचे जतन होणे आवश्यक आहे. मुलांना गीता रामायणाची महती पटवून द्या. हिंदू धर्मातील विविध सणांत व्यसने करून सण साजरे करण्याचे प्रमाण लक्षणीय असून, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.\nया सर्वच कार्यक्रमांना नगरकरांनी मोठी गर्दी केली. यावेळी मंदिराचे संस्थापक अशोक कानडे, अंजली देवकर, सोनाली गावडे, चारूमती पाटील, वसुमती कुलकर्णी, स्मिता शितोळे, मंगल रांगोळे, आशा काळे, स्नेहल होशिंग, वैशाली दंडवते, शिवाजी चव्हाण, प्रमोद कांबळे, प्रा. सीताराम काकडे, भालेराव, ओमप्रकाश तिवारी, आंधळे आदी उपस्थित होते. रावण���चे दहन ईश्वरी वाळके, सानिया कानडे, स्वराली काकडे, अनिषा बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.\nकानडे म्हणाले, तुळजाभवानी मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे नित्यनियमाने येणाऱ्याची संख्या मोठी आहे. हिंदू सण, उत्सव आम्ही नेहमीच साजरे करतो. समाजाला प्रेरणा देणारे काम आम्ही करत आहोत. सर्वांच्या सहकार्यातून उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करू शकतो. यापुढील काळातही समाजहिताचे कार्यक्रम घेण्यात येतील, असे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-descendant-demands-to-prepare-list-of-revolutionarys-5002766-NOR.html", "date_download": "2021-05-18T01:32:45Z", "digest": "sha1:W6DQP36DXHS5ZRHE5CBOZSOQDP4KPYWY", "length": 7833, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Descendant demands to Prepare list of Revolutionary's | क्रांतिकारकांची राष्ट्रीय सूची बनवा, क्रांतिकारकांच्या वारसांची नव्या लढ्याची घोषणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nक्रांतिकारकांची राष्ट्रीय सूची बनवा, क्रांतिकारकांच्या वारसांची नव्या लढ्याची घोषणा\nरेवाडी - स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या वारसदारांनी शनिवारी हरियाणातील रेवाडी येथे अभूतपूर्व एकजूट दाखवत सरकारवर शहिदांचा अपमान केल्याचा घणाघाती आरोप केला. या वारसदारंनी सहा लाख शहिदांची सूची तयार करण्याची मागणी केली. स्वातंत्र्याचया ६७ वर्षानंतरही शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना शहिदाचा दर्जा मिळाला नाही. पण संपूर्ण देश त्यांना शहीद मानतो. ब्रिटीश राजवटीत त्यांच्याबाबत वापरण्यात अालेले अवमानकारक विशषेणे हटवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.\nरेवाडी येथे जैन पब्लिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भगत सिंग, राजगुरू, सुखदेवसिंह व चंद्रशेखर आझाद यांचे वंशज उपस्थित होते. या कार्यक्रमात शहिदांच्या वंशजांनी सरकारला इशारा देताना सरकारने सहा लाख शहिदांची यादी तयार करण्याची मागणी केली. त्यांनी हे काम केली नाही तर ते स्वत: देशभर फिरून ६.२७ लाख गावांत सर्वेक्षण करतील व स्वातंत्र संग्रामात शहीद झालेल्या लोकांची यादी तयार करतील व ती केंद्राकडे पाठवण्यात येईल. ती यादी तपासून शहिदांची अधिकृत यादी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. शहिदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी नव्��ा लढ्याची घोषणा त्यांनी केली.\n{ भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना शहिदांचा दर्जा द्यावा. त्यांच्याबाबतची अपमानजनक विशेषणे रद्द करावीत.\n{ शहिदांच्या स्मृती एकत्रित करून राष्ट्रीय संग्रहालय बनवावे\n{ देशातील सर्व सरकारी व खासगी शाळांमध्ये प्रत्येक वर्गात शहिदांचे धडे शिकवावेत\n{ भारतीय चलनातील नोटांवर गांधीजींप्रमाणेच शहिदांची छायाचित्रे वापरावीत\nआता तरी शहिदांचे योग्य वर्णन व्हावे\n^इतिहासकारांनी माझे आजोबा भगतसिंगांना दहशतवादी ठरवले. जर ते अतिरेकी असते तर असेंब्लीमध्ये त्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात कुणी वाचले असते काय तो स्फोट केवळ ब्रिटिशांना घाबरवण्यासाठी होता\nयादुवेंद्र सिंह संधू, भगतसिंगांचे वंशज\n^ आमच्या तरुणांना चित्रपट अभिनेत्यांचे वाढदिवस लक्षात राहतात. पण त्यांना शहिदांबाबत काही माहित नाही. यात त्यांचा दोष नाही. त्यांना जो इतिहास शिकवला जातोय तो सुनियोजित योजनेचा भाग आहे.\nअनुज थापर, शहीद सुखदेव यांचे वंशज\n^ यापेक्षा दुसरी कुठली शोकांतिका असू शकते की, सरकारी नोंदीमध्ये आजही शहिदांचे नाव दहशतवादी म्हणून नोंदवले आहे. त्यांना आतापर्यंत शहिदांचा दर्जा का दिला नाही\nसत्यशील राजगुरू, शहीद राजगुरूंचे वंशज\n^ ही लढाई शहिदांना सन्मान मिळवून देऊनच थांबेल. आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत. समाज व देशाला काही लोकांच्या भरोशावर सोडता येणार नाही. आम्ही खऱ्या हिरोंना समोर आणू व त्यांना सन्मान देऊ.\nअमित आझाद, शहीद चंद्रशेखर आझाद यांचे वंशज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/03/27/shortsrkit/", "date_download": "2021-05-18T01:40:42Z", "digest": "sha1:YM63CYYBTEJDV7GSKWA3NMZON4HLANW2", "length": 7736, "nlines": 99, "source_domain": "spsnews.in", "title": "पाटण्यात शॉर्टसर्किट ने आग :२४ लाखाचे नुकसान – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nपाटण्यात शॉर्टसर्किट ने आग :२४ लाखाचे नुकसान\nपाटणे तालुका शाहुवाडी येथे शॉर्टसर्किट ने लागलेल्या आगीत चार शेतकरीबाधंवाचे सुमारे 24 लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली .या आगीत ऊसाच्या चिफाडाच्या बडम्या ,जनावराचेंशेड आदि आगीच्या भक्ष्य स्थानी पडले तर एक म्हैस किरकोळ जखमी झाली.\nमिळालेल्या माहितीनुसार पाटणे तालुका शाहुवाडी येथील सावे -पाटणे रस्त्या वरील शोभा शामराव पाटील, शामराव तुकाराम नांगरे, सदाशिव केशव पाटील,अशोक केशव पाटील या चार शेतकरी यांच्या गुऱ्हाळ घरा शेजारी असणाऱ्या ऊसाची बडमी ,जनावरांचे शेड यांना दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली.\nदरम्यान शोभा पाटील यांच्या बडमी वरून विज वितरण कंपनीची 33केव्हीची तार गेली असून, जवळच विद्युत विभागाची डी पी आहे. दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीची माहिती लागताच नागरिकांनी घटना स्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ऊन वारा यामुळे आगीने उग्र रूप धारण केल्याने आग विझ वताना अडचण निर्माण होत होती. आग आटोक्यात आणण्यासाठी मलकापूर नगरपरिषदेच्या दोन आग्नीशामक ,व विश्वास साखर कारखाना यांच्या अग्निशमन गाड्यानी आग आटोक्यात आणली . या आगीत शोभा पाटील यांचे दहा लाखाचे, शामराव नांगरे यांचे नऊ लाखाचे, सदाशिव पाटील व अशोक पाटील या दोन बंधूचे पाच लाखाचे असे एकुण चोवीस लाख रुपये असे नुकसान झाले असून, या घटनेची विजवितरणने दखल घेणे गरजेचं असल्याची चर्चा नागरिकांतून उमटत होती.\n← खास.संभाजीराजे यांच्या हस्ते शाहुवाडी श्री कुस्ती स्पर्धा\nगुढीपाडवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा →\n…हीच खरी सामाजिक बांधिलकी\nशाहुवाडी बौध्द सेवा संघाची दि.१३ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा\nतांबवे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू – सत्यजित देशमुख\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/16/nuksanbharpai/", "date_download": "2021-05-18T02:35:25Z", "digest": "sha1:DFCFUSFZMEKNWPI4SA2I7PZNL63JVSST", "length": 7101, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "अवकाळी पावसामुळे पडझड झालेल्या घरांना नुकसानभरपाई द्यावी – सत्यजित देशमुख – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनं���ाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nअवकाळी पावसामुळे पडझड झालेल्या घरांना नुकसानभरपाई द्यावी – सत्यजित देशमुख\nशिराळा,(प्रतिनिधी ) : वादळी वारे व पावसाने शिराळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून शासनाने तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केली. वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या भागाची पाहणी प्रसंगी बोलत होते.\nयावेळी देशमुख पुढे म्हणाले कि,सलग २-३ दिवसात वादळी वाऱ्यांमुळे तालुक्यातील येळापूर खोरा, मेणी खोरा, गुढे, पाचगणी पठार, कोकरूड सह उत्तर विभागातील वाकुर्डे खुर्द, शिरशी भैरेवाडी, घागरेवाडी, बांबवडे, टाकवे, निगडी, औंढी यासह अनेक गावातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घराचे पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पत्रा लागून लोक जखमी झाले आहेत. प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करावेत, व नुकसान भरपाई द्यावी.\nयावेळी पोलीस पाटील संदीप माने, श्रीकांत माने, संजय पाटील, शामराव पाटील, गणपत पाटील उपस्थित होते.\n← काँग्रेस ची सकारात्मक ताकद दाखवा – सत्यजित देशमुख\nनगर पंचायत चा निधी कुणाच्या मेहरबानीचा नाही- माजी आम. मानसिंगराव नाईक →\nजीवन शिक्षण वि. मंदिर साळशी राज्यात ठरतेयं आदर्श …: एक नवा ” ब्रँड “\n….श्रुती ने आत्मविश्वासाने यश खेचून आणले\n११ ते २० सप्टेंबर शाहुवाडी तालुक्यात ” जनता कर्फ्यू ” : शाहुवाडी पंचायत समिती\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/how-urvashi-rautelas-ex-boyfriend-treated-her-revealed-interview-a588/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-05-18T03:15:23Z", "digest": "sha1:Y6J3CPZL3HFN6FJ6BXLI4URW3SFK5X64", "length": 26609, "nlines": 329, "source_domain": "www.lokmat.com", "title": "उर्वशी रौतेलाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी केला होता हा खुलासा, वाचून बसेल धक्का - Marathi News | This is how Urvashi Rautela's ex-boyfriend treated her revealed in interview | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nयालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्कर��ंकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा ���ारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nउर्वशी रौतेलाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी केला होता हा खुलासा, वाचून बसेल धक्का\n‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अॅक्टिव्ह असते.\nआपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणा-या उर्वशीने 2011 मध्ये मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. याचवर्षी तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.\n‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली.\nभाग जानी, सनम रे अशा चित्रपटात ती दिसली. ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.\nउर्वशीने काही महिन्यांपूर्वी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, माझा एक्स-बॉयफ्रेंड मला अगदी प्रिन्सेससारखा ट्रिट करायचा. पण असे असताना नेमके कुठे बिनसले हे मात्र आम्हाला ठाऊक नाही.\nउर्वशीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी या मुलाखतीत सांगितले असले तरी त्याचे नाव घेणे तिने टाळले होते.\nकाही वर्षांपूर्वी क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि तिच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती.\nउर्वशी तिच्या अभिनयापेक्षा सौंदर्यासाठी जास्त ओळखली जाते.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्���ा गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/politics/devendra-fadnavis-was-not-available-otherwise-lockdown-decision-would-have-been-taken-yesterday-a607/", "date_download": "2021-05-18T01:04:55Z", "digest": "sha1:BMWQFRT3VKWPDMLA2C6V3U5HJGD2TUQS", "length": 34742, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lockdown: देवेंद्र फडणवीस नव्हते, नाहीतर कालच निर्णय झाला असता; उद्धव ठाकरेंचे बैठकीत वक्तव्य - Marathi News | Devendra Fadnavis was not available, otherwise Lockdown decision would have been taken yesterday: Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "रविवार १६ मे २०२१\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी, राजापुरात जोरदार पाऊस; अमळनेरमध्ये दोघांचा मृत्यू\n\"महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला\", चंद्रकांत पाटलांची टीका\nRajiv Satav : \"काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला\nतुकाराम मुंढेंनाही तरुण नेत्याच्या निधनाचं दु:ख, ट्विटरवरुन भावूक प्रतिक्रिया\nमुंबई शहर व मुंबई उपनगर येथील २५ बोटी आश्रयासाठी पोहोचल्या दिघी बंदरला\nइंडस्ट्रीतल्या मित्रांनीच पाठीत सुरा खुपसला... श्रेयस तळपदेचा धक्कादायक खुलासा\nविकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का\nसुधा चंद्रन यांचे वडिल के. डी. चंद्रन यांचे निधन, अनेक चित्रपटांत केले होते काम\n लॉकडाऊनमध्ये वाढलं अनुष्का शेट्टीचं वजन जाणून घ्या ‘या’ व्हायरल फोटोमागचं सत्य\n‘लागीरं झालं जी’ फेम अज्याचे Reels Video लावतील याडं, तुम्ही पाहिलेत का\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आलं नवं लक्षणं; लहान मुलांची आणखी काळजी घ्यावी लागणार\n अँटी कोरोना औषध २ ते ३ दिवसात बाजारात उपलब्ध होणार; DRDO अध्यक्षांची माहिती\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nकोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी\nइंदापूरात कोरोना रुग्णसंख्येने घेतली उसळी दुपट्ट वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर\nगडचिरोली : अनियंत्रित स्कॉर्पिओ भिंतीवर धडकली, चार जण जखमी\nFarmers lathicharge : मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी\nतौत्के चक्रीवादळाचा धोका असल्यानं उद्या मुंबईतील लसीकरण बंद राहण्याची शक्यता- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर\nउत्तराखंड: केदारनाथ मंदिराला ११ क्विंटल फुलांची सजावट; लवकरच मंदिराची कपाटं उघडणार\nतौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या थांबण्याची शक्यता, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती\nRajiv Satav : \"काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला\nसंघर्षादरम्यान Israel च्या पंतप्रधानांची कठोर भूमिका; म्हणाले, \"कारवाई तोवर सुरू राहणार जोवर...\"\nचंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात\nकोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी\nनाशिक- शहराच्या बहुतांश भागात जोरदार वारे आणि पाऊस सुरू\nतौत्के चक्रीवादळ: रत्नागिरी शहर व तालुक्यात वादळी वाऱ्याने झाडांची पडझड होत आहे. आपत्कालीन मदत यंत्रणा तातडीने तेथे पोहोचून तुटलेली झाडे दूर करत आहे.\nReliance Jio नं आणले सर्वात स्वस्त प्लॅन; किंमत ३९ आणि ६९ रूपये, पाहा कोणते मिळतायत बेनिफिट्स\nतौक्ते चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई मनपा सज्ज; महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंट्रोल रुममध्ये जाऊन घेतला तयारीचा आढावा\nमुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा\nभारतात दरवर्षी होणार Sputnik V लसीच्या ८५ कोटी डोसचं उत्पादन; सिंगल डोस लसही लवकरच येणार\nगडचिरोली : अनियंत्रित स्कॉर्पिओ भिंतीवर धडकली, चार जण जखमी\nFarmers lathicharge : मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी\nतौत्के चक्रीवादळाचा धोका असल्यानं उद्या मुंबईतील लसीकरण बंद राहण्याची शक्यता- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर\nउत्तराखंड: केदारनाथ मंदिराला ११ क्विंटल फुलांची सजावट; लवकरच मंदिराची कपाटं उघडणार\nतौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या थांबण्याची शक्यता, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती\nRajiv Satav : \"काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला\nसंघर्षादरम्यान Israel च्या पंतप्रधानांची कठोर भूमिका; म्हणाले, \"कारवाई तोवर सुरू राहणार जोवर...\"\nचंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात\nकोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी\nनाशिक- शहराच्या बहुतांश भागात जोरदार वारे आणि पाऊस सुरू\nतौत्के चक्रीवादळ: रत्नागिरी शहर व तालुक्यात वादळी वाऱ्याने झाडांची पडझड होत आहे. आपत्कालीन मदत यंत्रणा तातडीने तेथे पोहोचून तुटलेली झाडे दूर करत आहे.\nReliance Jio नं आणले सर्वात स्वस्त प्लॅन; किंमत ३९ आणि ६९ रूपये, पाहा कोणते मिळतायत बेनिफिट्स\nतौक्ते चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई मनपा सज्ज; महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंट्रोल रुममध्ये जाऊन घेतला तयारीचा आढावा\nमुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा\nभारतात दरवर्षी होणार Sputnik V लसीच्या ८५ कोटी डोसचं उत्पादन; सिंगल डोस लसही लवकरच येणार\nAll post in लाइव न्यूज़\nLockdown: देवेंद्र फडणवीस नव्हते, नाहीतर कालच निर्णय झाला असता; उद्धव ठाकरेंचे बैठकीत वक्तव्य\nCM Uddhav Thackeray To Devendra Fadanvis in Maharashtra Lockdown meeting: महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात शुक्रवारीच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार होती. परंतू ती आज घेण्यात आली. लोकांना बेडसाठीदेखील वणवण करावी लागत आहे. एकीकडे कोरोना लसीची टंचाई, दुसरीकडे कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसीवीर लसीची टंचाई अशी विचित्र अवस्था आहे.\nLockdown: देवेंद्र फडणवीस नव्हते, नाहीतर कालच निर्णय झाला असता; उद्धव ठाकरेंचे बैठकीत वक्तव्य\nराज्यात कोरोनाचे रुग्ण कमालीचे वाढू लागले आहेत. लोकांना बेडसाठीदेखील वणवण करावी लागत आहे. एकीकडे कोरोना लसीची टंचाई, दुसरीकडे कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसीवीर लसीची टंचाई अशी विचित्र अवस्था आहे. यामुळे राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाहीय. अशावेळी राज्यात क़डक लॉकडाऊन होण्य���ची शक्यत निर्माण झाली आहे. राज्य सरकार सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेणार आहे. (Uddhav thackreay wait for Devendra fadanvis for one day for Corona Virus Lockdown meeting.)\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra fadanvis) उद्देशून देवेंद्रजी तुम्ही काल नव्हता, नाहीतर कालच निर्णय झाला असता, यामुळे आज बैठक बोलावल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस बाहेरगावी असल्याने ते या बैठकीला येऊ शकणार नव्हते. यामुळे आज लॉकडाऊनसाठी बैठक बोलाविली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nराज्यातील कोरोना स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं जाण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Govt Complete Lockdown In The State Once Again Hints CM Uddhav Thackeray) सर्वपक्षीय बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत.\nकोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. सध्या कोरोनाची साखळी तोडणं गरजेचं आहे आणि लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कळत नकळत कोरोनाचा प्रसार होतोय आणि हे सर्वात घातक आहे. राज्यात तरुण पिढीलाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होतेय. कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर परिस्थिती गंभीर होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.\nलॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असंही मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.\nUddhav ThackerayDevendra FadnavisCoronavirus in Maharashtracorona virusउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या\nIPL 2021 : CSK vs DC T20 Live : महेंद्रसिंग धोनीची फटकेबाजी पाहून DCची उडालीय झोप, सामन्याआधीच दणाणले वानखेडे स्टेडियम\n; महेंद्रसिंग धोनी-रिषभ पंत सामन्यासाठी रवी शास्त्री आतुर; केलं मजेशीर ट्विट\nIPL 2021 : CSK vs DC T20 Live : अजिंक्य रहाणे की स्टीव्ह स्मिथ; MS Dhoniचा सामना करण्याआधीच रिषभ पंत कन्फ्यूज\nIPL 2021साठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तानला ठेंगा; खवळलेल्या शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान\nIPL 2021: पुजाराला झाली आहे घाई, पण आज मिळणार का संधी; ट्विट करत म्हणाला...\nIPL 2021 : रोहित शर्मानं सामना गमावला पण मन जिंकलं; त्याच्या सामाजिक जाणीवेचे इंग्लंडच्या दिग्गजानं कौतुक केलं\n\"महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला\", चंद्रकांत पाटलांची टीका\nRajiv Satav : \"काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला\nRajiv Satav: नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्या होमपिचवरही भाजपाला घाम फोडणारे काँग्रेसचे 'चाणक्य'\nRajiv Satav: २०१४ च्या मोदी लाटेतही फडकवला होता काँग्रेसचा झेंडा; राजीव सातव यांच्या विजयाची गोष्ट\nRajiv Satav: “लहानपणीची मैत्री आजतागायत जपली”; राजीव सातव यांच्या आठवणींनं मित्र गहिवरले\nRajiv Satav: “माझा मित्र गमावला, आपल्या सर्वांचं मोठं नुकसान”; खासदार राहुल गांधींना दु:ख अनावर\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3457 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2151 votes)\nCoronaVirus: दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला, २४ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवालांची घोषणा\nतुकाराम मुंढेंनाही तरुण नेत्याच्या निधनाचं दु:ख, ट्विटरवरुन भावूक प्रतिक्रिया\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nजन औषधी : सरकारच्या मदतीनं सुरू करा व्यवसाय; कोरोना काळात होईल मदत, असं असेल मासिक उत्पन्न\nभारतात 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक खर्च करण्यासही तयार युझर्स; पहिल्याच वर्षी ४ कोटी ग्राहकांचा अंदाज\nविकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का\nWhatsApp: व्हॉट्सॲप बंद होणार का मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, नोटिफिकेशन्स हे सर्व बंद झाले की...\nरिंकू राजगुरूच्या साडीतल्या अदा पाहून चाहते म्हणाले 'याड लागलं गं', पहा हे फोटो\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित\nCoronavirus : कोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी अॅम्बुलन्स मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान ���ाठले\nतूप केसांना लावल्याने केस गळती थांबते का Want Long And Shiny Hair\nकाळ्या बुरशी आजारापासून बचाव कसा करावा How to protect from Mucormycosis\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे\nTauktae Cyclone बद्दल सगळं काही समजून घेऊ\nWorld Family Day: ८७ वर्षांच्या पणजोबांसह १२ सदस्यांची कोरोनावर मात | Family Defended Corona In Pune\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आलं नवं लक्षणं; लहान मुलांची आणखी काळजी घ्यावी लागणार\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी, राजापुरात जोरदार पाऊस; अमळनेरमध्ये दोघांचा मृत्यू\nFarmers lathicharge : मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी\n बिबवेवाडीत कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवले, गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला शेकडोंची दुचाकीवरून रॅली\nनाशिक शहरात हलकासा पाऊस पण लगेचच पडले ऊन\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी, राजापुरात जोरदार पाऊस; अमळनेरमध्ये दोघांचा मृत्यू\nFarmers lathicharge : मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी\n\"महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला\", चंद्रकांत पाटलांची टीका\nCyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा तडाखा अमळनेरमध्ये झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणी ठार\nसंघर्षादरम्यान Israel च्या पंतप्रधानांची कठोर भूमिका; म्हणाले, \"कारवाई तोवर सुरू राहणार जोवर...\"\nIsrael-Palestine Clash: इस्रायली सैन्याचा गाझावर जोरदार हल्ला; हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/gujarat-fire-breaks-out-at-a-covid19-care-centre-in-bharuch-12-covid-pateints-killed/", "date_download": "2021-05-18T01:34:30Z", "digest": "sha1:QULMDBDVRTIVFYERJ2O3CAYGW6OUDKEE", "length": 10979, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "गुजरातच्या कोविड हॉस्पिटलमध्ये लागली भीषण आग, 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू - बहुजननामा", "raw_content": "\nगुजरातच्या कोविड हॉस्पिटलमध्ये लागली भीषण आग, 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nअहमदाबाद : वृत्त संस्था – गुजरातच्या भरूचमध्ये एका कोविड हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी उशीरा भीषण आग लागली, ज्यामध्ये किमान 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकजण जखमी सुद्धा झाल्याचे सांगितले जात आहे. ही दुर्घटना भरूचच्या पटेल वेल्फेयर हॉस्पिटलमध्ये रात्री सुमारे 12.30 ते 01 वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या. पटेल वेल्फेयर हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्याला कोरोना रूग्णांसाठी कोविड सेंटर बनवण्यात आले होते.\nभरूचचे एसपी राजेंद्रसिंह चुडासामा यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, या हॉस्पिटलमध्ये कोविड वार्डात उपचार घेत असलेल्या 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. त्यांनी शंका व्यक्त केली की, मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. सुमारे 50 लोकांना रेस्क्यू करून त्यांना दुसर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nचार मजल्यांचे हे हॉस्पिटल भरूच-जंबूसर हायवेवर आहे. हे एका ट्रस्टद्वारे संचालित केले जाते. फायर ऑफिसर शैलेश संसिया यांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर कोविड वॉर्ड आहे. एक तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि फायर फायटर्स आणि स्थानिक लोकांच्या मदतीने किमान 50 लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले, ज्यांच्यावर उपचार सुरू होते.\nअधिकार्याने सांगितले की, आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. असे सांगितले जात आहे की, हॉस्पिटलमध्ये इतकी भीषण आग लागली होती की, काही वेळातच खुपकाही जळून खाक झाले.\nTags: BharuchCoronacovid hospitaldeathFierce firegujaratPatel Welfare Hospitalpatientsकोरोनाकोविड हॉस्पिटलगुजरातपटेल वेल्फेयर हॉस्पिटलभरूचभीषण आगमृत्यूरूग्णां\nरविचंद्रन अश्विनच्या कुटुंबातील 10 जण कोरोना पॉझिटिव्ह, पत्नीचे ट्विट – ‘5 ते 8 दिवस वाईट स्वप्नासारखे’\nकोरोनाची दुसरी लाट येत्या 20 दिवसात असेल पीकवर, SBI च्या रिपोर्टमध्ये दावा\nकोरोनाची दुसरी लाट येत्या 20 दिवसात असेल पीकवर, SBI च्या रिपोर्टमध्ये दावा\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यां���े अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nगुजरातच्या कोविड हॉस्पिटलमध्ये लागली भीषण आग, 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू\nआता लस घेण्यासाठी Aadhaar Card बंधनकारक नाही’ – UIDAI\nपोलिसांकडून E-Pass हवांय तर Online अॅप्लीकेशन करताना ‘या’ 5 चुका करू नका; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांनी सांगितलं\nपोस्ट ऑफिसची खास योजना 9 हजार रुपये जमा केल्यास 29 लाखांचा लाभ, करातही मिळणार सूट\n‘मुंबईमध्ये 3 आठवड्यात सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याचा आमच्याकडे रोडमॅप’ \nNSUI कडून गृहमंत्री अमित शहा ‘बेपत्ता’ असल्याची पोलिसांत तक्रार \nमहिलेने दिराच्या मदतीने दगडाने ठेचून केली पतीची हत्या; भोर तालुक्यात प्रचंड खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/retioning-shopkeeper/", "date_download": "2021-05-18T02:38:45Z", "digest": "sha1:XIZCWAJBQEAQPVNJ33A4FZN4DF5PJJUA", "length": 3305, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Retioning shopkeeper Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: साठ वर्षांपुढील रेशनिंग दुकानदारांच्या घरातील सदस्यांना रेशनिंग दुकान चालविण्याची परवानगी…\nएमपीसी न्यूज - राज्यातील साठ वर्षावरील रेशनदुकानदारांच्या कुटुंबातील सदस्यांना दुकान चालविण्यासाठी परवानगी देण्यात यावी. काही अटीनुसार जर नियमांचे पालन करून साठ वर्षांवरील दुकानदार दुकान चालवत असेल तर त्यालाही परवानगी देण्यात यावी, अशी…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/06/vinybhg/", "date_download": "2021-05-18T01:46:53Z", "digest": "sha1:CX36SWOYWLCEIOQ4V3MRNZZ2HCCPGS57", "length": 5560, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "विनयभंग प्रकरणी २ वर्षांचा कारावास – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nविनयभंग प्रकरणी २ वर्षांचा कारावास\nशिराळा ( प्रतिनिधी ) : औंढी (ता.शिराळा) दादासाहेब संपत चव्हाण (वय २४ वर्षे )यास विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी दोन वर्षाच्या सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायाधीश बी.आर.पाटील यांनी सुनावली.\nया बाबत समजलेली माहिती अशी, २२ डिसेंबर २०१४ रोजी रात्री दीड वाजता दादासाहेबने घरात घुसून विवाहितेचा विनय भंग केला होता. त्याबाबत आज शिक्षा सुनावण्यात आली असून, सरकारी वकील म्हणून एस.वाय. पाटील यांनी काम केले. तपास पोलीस हवालदार एस.आर.माने यांनी केला.\n← “निर्मल सागर सुंदरम्” या लघुनाट्याचा शुभारंभ\nअखेर शिराळा नगर पंचायत साठी निवडणूक अर्ज दाखल →\n‘महाजनकी ‘ च्या शेतात आनंदा खुडे यांचे प्रेत\nशिराळा-कापरी रस्त्यावर बोलेरो-मोटरसायकल अपघातात १ ठार तीन जखमी\nकोडोलीमध्ये विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/lathi-kathi/", "date_download": "2021-05-18T01:18:58Z", "digest": "sha1:TUQARRQVXETGIANS4IVXVJ3FMMA2RPNG", "length": 2828, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "lathi kathi Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nहडपसरच्या ‘वॉरिअर आजीं’ची कमाल…घेतला कौतुकास्पद निर्णय, तुम्हीही कराल सलाम\nमोफत प्रशिक्षण केंद्र सुरू : नगरसेवक ससाणे यांच्या हस्ते उद्घाटन\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/raj-thackeray-and-fadnavis-will-both-go-to-ayodhya-will-they-form-an-alliance/", "date_download": "2021-05-18T02:00:55Z", "digest": "sha1:2Z6ZJVJGORFU64BU2TLQC2OKGVBBUEUQ", "length": 18013, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Chandrakant Patil : राज ठाकरे आणि फडणवीस दोघेही अयोध्येला जाणार, युती करणार?", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nराज ठाकरे आणि फडणवीस दोघेही अयोध्येला जाणार, युती करणार\nसोलापूर :- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वाची बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत पक्षाध्यक्ष राज ठाकरे मार्च महिन्यात अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही तासातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही अयोध्येला जाण्याचे जाहीर केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे विधान केले.\nराज ठाकरे (Raj Thackeray) परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत भाजप त्यांच्याशी युती करणार नाही, असे महत्त्वाचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने आता राजकारणात नवा ट्विटस्ट आणला आहे. त्यांनी अट घालून एकप्रकारे मनसेशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे भाजपशी युती करण्यासाठी ही अट मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल.\nयावेळी चंद्रकांत पाटील यांनी ��नंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपासंदर्भातही भाष्य केले. धनंजय मुंडे यांचे वर्तन नैतिकतेत आणि कायद्यात बसते का, याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी द्यावे. आम्ही या प्रश्नावरुन विधानसभेत राज्य सरकारला धारेवर धरणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे राज्य सरकारने करुणा शर्मा प्रकरणात बाजू मांडावी. देवेंद्र फडणवीसही याच मताचे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.\nदरम्यान, कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाहीत. कर्नाटकातील 842 गावांमध्ये असलेले मराठी भाषिक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये आलेच पाहिजे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleअण्णा तुम्ही कोणाच्या बाजूने निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या; शिवसेनेचा खोचक सवाल\nNext articleएक्सप्रेस-वेवर शिवसैनिकांची दादागिरी, बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला केलं ओव्हरटेक\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%B3/5cc3fc85ab9c8d8624caa488?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-05-18T00:29:47Z", "digest": "sha1:IBSKIWSZUFZS4EEDQDHIMHKSV427V6OZ", "length": 4762, "nlines": 69, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - निरोगी व फळमाशी मुक्त आंब्याचे फळ - अॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी व फळमाशी मुक्त आंब्याचे फळ\nशेतकऱ्याचे नाव - श्री अहिर राज्य - गुजरात उपाय - प्रती एकर ३ ते ५ मिथाइल यूजेनॉल सापळे लावावेत.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती जळगांव, कराड, कोल्हापूर आणि पनवेल येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला...\nआंबाडाळिंबकेळेपेरूव्हिडिओयोजना व अनुदानमहाराष्ट्रकृषी ज्ञान\nपहा, फळबाग लागवडीसाठी अनुदान कसे मिळवावे.\n➡️ ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्याची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडीओ अत्यंत महत्वाचा आहे. आज आपण कोणत्या फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळते किती प्रमाणात मिळते...\nसल्लागार लेख | आपलं गाव आपला विकास\n हापूस म्हणून इतर आंबा विक्री केल्यास कारवाई\n➡️ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने परिपत्रक काढून परराज्यांतील आंबा हापूस म्हणून विक्री करता येणार नाही, असे जाहीर केले आहे. ➡️ सांगली:- कर्नाटक आणि इतर राज्यांतून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2021-05-18T02:48:54Z", "digest": "sha1:QHKJPHJO3T4XQ6PXUTLWPBDJ3IWXE3U6", "length": 4388, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकन डॉक्टर - विकिपीडिया", "raw_content": "\n\"अमेरिकन डॉक्टर\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०११ रोजी २१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/ramdas-athavale-demand-to-take-action-on-professor-who-used-bad-words-for-dalit-student-nrsr-120820/", "date_download": "2021-05-18T01:40:25Z", "digest": "sha1:FNVH2K66DUQLYCCR5627XRQJR6JNFI7C", "length": 13753, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ramdas athavale demand to take action on professor who used bad words for dalit student nrsr | आयआयटी खरगपूरमधील दलित विद्यार्थ्यांना जातीवाचक अपशब्द वापरणाऱ्या प्राध्यापिकेवर कारवाई करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nहा तर अवमानआयआयटी खरगपूरमधील दलित विद्यार्थ्यांना जातीवा��क अपशब्द वापरणाऱ्या प्राध्यापिकेवर कारवाई करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी\nप्राध्यापिका सीमा सिंग(take actionon professor seema sing) यांनी दलित आदिवासी विद्यार्थ्यांना जातीवाचक अपशब्द काढून सर्व दलित आदिवासींचा अवमान केला आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले(ramdas athavale demand) यांनी केली आहे.\nमुंबई:आयआयटी खरगपूर(IIT kharagpur) हे उच्च शिक्षणासाठी देशात नावाजलेले विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाच्या प्राध्यापिका सीमा सिंग यांनी दलित आदिवासी विद्यार्थ्यांना जातीवाचक अपशब्द काढून सर्व दलित आदिवासींचा अवमान केला आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले(ramdas athavale demand) यांनी केली आहे.\nत्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना खरगपूर विद्यापीठाचे कुलगुरू आणि खरगपूरचे पोलीस अधीक्षकांना रामदास आठवले यांनी पत्र पाठविले आहे.\nखरगपूर विद्यापीठाच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लेक्चर सुरू असताना राष्ट्रगीताची घोषणा झाली. त्यावेळी यातील काही दलित आदिवासी विद्यार्थी राष्ट्रगीतावेळी उभे राहिले नाही. तसेच भारतमाता की जय म्हणाले नाहीत त्यामुळे प्रा. सीमा सिंग रागावल्याची माहिती मिळाली आहे.\nराष्ट्रगीतावेळी उभे राहिलेच पाहिजे तसेच प्रत्येक भारतीयाने भारतमाता की जय म्हटलेच पाहिजे. तसे जर या दलित आदिवासी विद्यार्थ्यांनी केले नसेल तर ती त्यांची चूक आहे.\nराज्यातल्या लॉकडाऊन कालावधीत होणार वाढ, कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय होण्याचे विजय वडेेट्टीवारांचे स्पष्टीकरण\nमात्र ऑनलाईन वर्ग सुरू असताना या दलित आदीवासी विद्यार्थ्यांना राष्ट्रगीतावेळी उभे राहण्याबाबत समजले नसेल. पण राष्ट्रगीतावेळी ते उभे राहिले नाही ही या दलित आदिवासी विद्यार्थ्यांची चूक आहे.मात्र या चुकीवरून संबंधित प्राध्यापिका सीमा सिंग यांनी दलित आदिवासींच्या मातापित्यांना बास्टर्ड असे अपशब्द वापरणे; जातीवाचक शिवीगाळ करणे निषेधार्ह आहे. भारतीय संविधानाने जातीभेद नष्ट केला आहे. जातीयद्वेषातून प्रा. सीमा सिंग यांनी दलित आदिवासी विद्यार्थ्यांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई झाली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/5376/", "date_download": "2021-05-18T01:11:14Z", "digest": "sha1:VFRZMYG6E5TXTTQTGOELAOT2N2LYIN5D", "length": 14833, "nlines": 82, "source_domain": "aajdinank.com", "title": "भोकर ते रहाटी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तातडीने पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nभोकर ते रहाटी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तातडीने पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश\nमुंबई, दि. ३० : भोकर ते रहाटी रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबि��� आहे. या रस्त्याची लांबी २३ कि.मी. असून राष्ट्रीय महामार्गमार्फत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करुन हे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.\nमंत्रालयात भोकर ते रहाटी रस्त्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.चव्हाण बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उ.प्र. देबडवार, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग (कोकण) मुख्य अभियंता त.की. इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्री.जंजाळ, श्री.रहाणे, अधीक्षक अभियंता श्री.औटी यावेळी उपस्थित होते.\nसार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, भोकर ते रहाटी रस्त्याचे काम प्रलंबित असल्यामुळे याबाबत जनक्षोभ निर्माण होऊन अनेक तक्रारी, निवेदने माझ्याकडे आली होती. नांदेड ते भोकर रस्त्याची परिस्थिती बिकट असून या कामासाठी बराच कालावधी गेला आहे. या कामामध्ये लक्ष घालून काम केल्यास ते लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. या रस्त्याचे संपूर्ण सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.या कामाला पुन्हा मंजुरी देऊन निविदा काढण्यात यावी. कामास जानेवारीपर्यंत सुरुवात करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nनांदेड शहरातील उड्डाणपुलाचे काम एमएसआरडीसीच्या बजेटमधून करण्यात यावे\nनांदेड शहरातील एमएसआरडीसीमार्फत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाबाबत मंत्रालयात आढावा घेण्यात आला. नांदेड शहरातील उड्डाणपुलाचे काम एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आले. याबाबत पायाभूत समितीची मान्यता घेण्यात येणार असून या प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून घेण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.\nहिंगोली गेट ते बाफना चौक या संपूर्ण रस्त्याची लांबी 4.5 किमी असून यावर अनेक जंक्शन आहेत. या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या असल्याने हिंगोली गेटपासून ते धनेगाव जंक्शनपर्यंत 14 मीटर रुंदीचा उड्डाणपुल प्रस्तावित करण्यात आला आहे.\nगोदावरी नदीवरील अस्तित्वातील पुलाच्या दोन्ही बाजूने तीन पदरी पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या पुलाच्या एका बाजूने 1.50 मी. ��दपथ प्रस्तावित करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रस्तावित लांबीमध्ये सिमेंट काँक्रिटचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी उड्डाणपूल आहे त्या ठिकाणी प्रस्तावित काट-छेद प्रमाणे सिमेंट काँक्रिट पृष्ठभागाचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहे. महापालिकेकडील तांत्रिक मनुष्यबळ व निधीअभावी या प्रकल्पाचे बांधकाम करणे शक्य नसल्याने पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी या प्रकल्पाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत करण्याबाबत सूचना केली आहे. याबाबत पायाभूत समितीची मान्यता घेण्यात यावी तसेच याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.\nरेवस ते रेड्डी बंदर महामार्गाच्या कामाचे सादरीकरण\nरेवस खाडीपासून रेडी बंदरापर्यंत सागरी महामार्गाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. या महामार्गावर सात ठिकाणी खाड्या असून पर्यटनस्थळ याला जोडण्यात आली आहे. सागरी महामार्गाचे हे काम एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात यावे. या प्रकल्पास कार्योत्तर मंजुरी त्वरित घेण्यात यावी, असे श्री.चव्हाण यांनी सांगितले.\n← गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी ,गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना\nपरभणी जिल्ह्यात 591 रुग्णांवर उपचार सुरू, 82 रुग्णांची वाढ →\nराज्यात उपचाराखालील कोरोना रुग्णसंख्येत घट कायम\nजिल्ह्यात 30 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nनगर पलिका व नगर पंचायतीला निधीची कमतरता भासु देणार नाही – नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-18T00:51:51Z", "digest": "sha1:R3XWZW56NBTJA5OJSDDLS4BY7UCMWNYH", "length": 9473, "nlines": 127, "source_domain": "bahujannama.com", "title": "हृदयविकाराचा झटका Archives - बहुजननामा", "raw_content": "\n बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने पोलिसाचा मृत्यू\nपश्चिम गोदावरी : वृत्तसंस्था - बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशात ही दुर्दैवी घटना घडली आहे. ...\nघ्या हृदयाची काळजी, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा\nबहुजननामा ऑनलाईन - हिवाळा आरोग्यासाठी अतिशय अनुकूल मानला जातो; परंतु हिवाळ्यातील तापमान कमी असल्याने हृदयाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे ...\nHeart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा\nबहुजननामा ऑनलाइन टीम - हृदय हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जन्माशी हृदयाचा थेट संबंध आहे, जर हृदयाने ...\nबडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून\nबहुजननामा ऑनलाईन टीम - आपण बडीशेपचे नाव ऐकले असेलच. प्रत्येक घरात वापरलेली बडीशेप जिऱ्यासारखी दिसते. बडीशेपचे वैद्यकीय गुणधर्म सर्वात वेगळे ...\nजुन्नर : क्रिकेट खेळताना फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (व्हिडीओ)\nजुन्नर : बहुजननामा ऑनलाइन - क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा हृदयविकाराचा झटका येऊन मैदानावर मृत्यू झाल्याची घटना घडली ...\nपहिले जेट एयरवेजमधील नोकरी, त्यानंतर PMC बँकेतील 90 लाख, आता हार्ट अटॅकमुळं गेला जीव\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँकेचे खातेदार संजय गुलाटी यांचे निध�� झाले आहे. सोमवारी ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने पोलिसाचा मृत्यू\nबाबा रामदेव यांची पतंजली बिस्किट कंपनी ‘इतक्या’ कोटींना विकली गेली\nTwitter चा वापर ‘फ्री’मध्ये करता येणार नाही; ‘या’ सर्व्हिससाठी लागतील 200 रुपये महिना, जाणून घ्या\nबदलत्या स्वरूपासह जास्त धोकादायक होतोय कोरोना, ‘या’ व्हेरिएंटने होतोय विध्वंस, तिसरी लाट असेल जास्त ‘घातक’\nमैत्रिणीच्या नावानं फेक Facebook अकाऊंट काढून त्यानं केला भलताच उद्योग, तरूणानं धक्कादायक कृत्य केल्यानंतर FIR\nTwitter ने भारतात कोविड -19 मदतीसाठी डोनेट केले 110 कोटी रुपये\nहडपसरमध्ये आकाशवाणीसमोरील मोकळ्या जागेत गवत पेटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/05/vishvasvruksharopn/", "date_download": "2021-05-18T01:48:15Z", "digest": "sha1:Y7KRH4QZVSOF4DRFUN5CBGLEV6H54A2E", "length": 6464, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "‘विश्वास ‘ मध्ये वृक्षारोपण – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n‘विश्वास ‘ मध्ये वृक्षारोपण\nशिराळा : चिखली तालुका शिराळा येथे विश्वास सह. साखर कारखान्याच्या गाडी तळ परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.\nयावेळी माजी आमदार नाईक म्हणाले कि, ‘ विश्वास ‘ कारखान्याने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन यांचे सर्व मापदंड पार केले आहेत. कारखान्याच्या परिसरात नारळ, आंबा, चिकू, आवळा, लिंब, चिंच, विविध फुलझाडे, शोभेची झाडे लावण्यात व जोपासण्यात आली आहेत. त्यामुळे कारखान्यात आलेल्याला पदोपदी सावली, व स्वच्छ हवा मिळते. वर्षभरात प्रत्येकाने एक तरी रोप लावून, त्याचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावी.\nयावेळी ए.एन.पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विजयराव नलवडे, प्रवीण शेटे, विश्वास कदम ,कार्यकारी संचालक राम पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरण अधिकारी शरद पाटील यांनी आभार मानले.\n← विराज इंडस्ट्रीज मध्ये वृक्षारोपण\nके. डी. कदम उर्फ ‘तात्या ‘ : एका श्रमजीवी पत्रकाराचा दुर्दैवी अंत →\nबांबवडे गावचे अशोकराव घोडे पाटील यांचे अल्पश: आजाराने निधन\nज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं हृदय विकाराने निधन\nविलासराव उद्या धम्मदीक्षा घेणार\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-18T01:42:56Z", "digest": "sha1:RSJEAX7JIDYY5AR6EBMS5GDTHL3ZLK2L", "length": 9407, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी\nडीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी\nगोवा खबर : डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी आज यशस्वी झाली. ओडिशाच्या व्हीलर बेटावर ही चाचणी घेण्यात आली. एसयू-20 एमके1 या लढाऊ विमानातून रूद्रम क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.\nभारतीय हवाईदलासाठी तयार करण्यात आलेले ‘रूद्रम’ हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे पहिले रेडिएशनविरोधी क्षेपणास्त्र आहे. यासाठी प्रेक्षपण प्लॅटफॉर्म म्हणून एसयू-20 एमके1 या विमानाचा वापर केला आहे. प्रक्षेपणाच्या स्थितीनुसार त्याचा पल्ला बदलतो. अंतिम हल्ल्यासाठी या क्षेपणास्त्रामध्ये पॅसिव होमिंग हेडसह आयएनएस-जीपीएस नॅव्हिगेशनची सुविधा आहे. त्यामुळे रूद्रमच्या मदतीने अधिक दूरचे लक्ष्य अचूक टिपणे शक्य होणार आहे.\nपॅसिव्ह होमिंग हेड प्रोग्रॅममुळे व्यापक फ्रिक्वेन्सी बँडच्या मदतीने वर्गीकरण करून लक्ष्य निर्धारित करणे शक्य झाले आहे. भारतीय हवाई दलासाठी क्षेपणास्त्र हे अतिशय प्रभावी अस्त्र असून यामुळे शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीवर दडपण निर्माण करता येते.\nया क्षेपणास्त्रांच्या मदतीने शत्रू सैन्याची रडार यंत्रणा, संपर्क स्थाने आणि इतर आरएफ उत्सर्जित करणा-या घटकांना लक्ष्य करून या गोष्टी उद्ध्वस्त करता येतात. अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र विकसित करण्यात आल्यामुळे देशाने स्वदेशी क्षेपणास्त्र बनविण्याची क्षमता सिद्ध केली आहे.\nPrevious articleहोम आयसोलेशन कीट वरील मास्क नसलेल्या डाॅ. प्रमोद सावंत व विश्वजीत राणेंच्या फोटोनी भाजपचा प्रसिद्धीसाठी हपापलेला भ्रष्ट चेहरा उघड : अमरनाथ पणजीकर\nNext articleपंतप्रधान स्वामित्व योजने अंतर्गत सुरु करणार मालमत्ता पत्रांचे वाटप\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : का��ग्रेस\nब्रिटिश महिलेवर बलात्कार प्रकरणी तामीळनाडूच्या एकास अटक\nशिरगाव येथील आपच्या वीज आंदोलनास मोठा प्रतिसाद, स्थानिक लोक मोठ्या संख्येने आपमध्ये सामील\nगोव्यात ‘जॅनरीक’ औषध विक्री केंद्रे उभारा’\nअभिनय कसा करतात मला माहित नाही मला फक्त जगता येते : थाहिरा चित्रपटाची नायिका\nमंत्रीपद गेल्याने ढवळीकरांची अवस्था पाण्यावीन मछली सारखी:सावकार\nकृषी विधेयकांच्या मध्यमातून बळीराजाला बळ देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न:जावडेकर\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगुगल करणार जिओ प्लँटफॉर्ममध्ये 33,337 कोटींची गुंतवणूक\nफिश फेस्टिव्हलच्या नावाने 2 कोटींचा चुराडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/coronavirus-news-176-isolation-coaches-state-a309/", "date_download": "2021-05-18T03:21:10Z", "digest": "sha1:AGHYECMGGMBVRYJWMA5X2JLR5672TGBD", "length": 34526, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus News : काेराेना रुग्णांच्या मदतीला रेल्वे आली धावून, राज्यासाठी १७६ आयसोलेशन कोचची साेय - Marathi News | CoronaVirus News: 176 isolation coaches for the state | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १७ मे २०२१\nCyclone Tauktae Updates: तौत्के चक्रीवादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचलं; सध्या नेमकं कुठे आहे\nCoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका\nCyclone Tauktae Video: तौत्के चक्रीवादळ आणि 'ती'; पावसात भिजत मारत होती झाडू; आनंद महिंद्रा म्हणाले...\nCyclone Tauktae Updates: तौत्के चक्रीवादळ आणखी मुंबईच्यानजीक येतंय; १५० किमी वरून आता थेट १२० किमी अंतरावर\n\"तौत्के\" चक्रीवादळ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून परिस्थितीचा आढावा, दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक\n'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी\nMiss Universe 2020 : मेक्सिकोची एंड्रिया मेजा ठरली ‘मिस युनिव्हर्स’, थोडक्यात हुकली भारताची संधी\nशाहरुख खानसोबतच्या एक सीनमुळे सनी देओलचा दिग्दर्शकाबरोबर झाला होता वाद, कारण वाचून व्हाल हैराण\nBirthday Special : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे यशस्वी अभिनेत्री\n'तारक मेहता'मधील जेठालाल एकेकाळी एका भागासाठी घ्यायचा ५० रुपये, आज आहे कोट्याधीश\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\n समज आणि गैरसमज; नेमकं काय खरं आणि सुरक्षित \nसुमोना चक्रवर्तीला १० वर्षांपासून एंडोमेट्रियोसिसचा त्रास; वाचा महिलांसाठी घातक ठरणाऱ्या आजाराची लक्षणं, उपाय\nCoronaVirus News: ब्लॅक फंगसनंतर कोरोनामुळे नवं संकट; शरीराला सूज, हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका\n नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\nआजोबांनी पाहिलं तर काय नात पंख्याला लटकलेली; लग्नाच्या वरातीऐवजी तिची निघाली अंत्ययात्रा\n कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या पोलिसांना गावकऱ्यांकडून मारहाण\nपुढील २ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार; वाऱ्याचा वेग १२० किमी प्रतितासापर्यंत पोहोचण्याचा अंदाज\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची घेतली माहिती\nतौत्के चक्रीवादळ आणि 'ती'; पावसात भिजत मारत होती झाडू; आनंद महिंद्रा म्हणाले...\nमीरारोड - भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट अजूनही समुद्रातच; 6 जण अडकले, मदतकार्यही अशक्य\nPMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका\nSandpaper Gate: संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत सापडणार; कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या विधानाचं मायकेल क्लार्ककडून समर्थन\nनवी मुंबई - विद्युत खांब अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, रविवारी रात्री 11 वाजता पामबीच मार्गावर मोराज सर्कल लगतची घटना\nनागपूर : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत मोहगाव झिलपी तलावात तिघे बुडाले. एकाला बाहेर काढले बापलेका चा मृत्यू\nचेन्नई- अभिनेते रजनीकांत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीला; कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द\n'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार\nममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज\nपालघर - नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे नागरिकांना आवाहन\nआजोबांनी पाहिलं तर काय नात पंख्याला लटकलेली; लग्नाच्या वरातीऐवजी तिची निघाली अंत्ययात्रा\n कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या पोलिसांना गावकऱ्यांकडून मारहाण\nपुढील २ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार; वाऱ्याचा वेग १२० किमी प्रतितासापर्यंत पोहोचण्याचा अंदाज\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची घेतली माहिती\nतौत्के चक्रीवादळ आणि 'ती'; पावसात भिजत मारत होती झाडू; आनंद महिंद्रा म्हणाले...\nमीरारोड - भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट अजूनही समुद्रातच; 6 जण अडकले, मदतकार्यही अशक्य\nPMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका\nSandpaper Gate: संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत सापडणार; कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या विधानाचं मायकेल क्लार्ककडून समर्थन\nनवी मुंबई - विद्युत खांब अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, रविवारी रात्री 11 वाजता पामबीच मार्गावर मोराज सर्कल लगतची घटना\nनागपूर : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत मोहगाव झिलपी तलावात तिघे बुडाले. एकाला बाहेर काढले बापलेका चा मृत्यू\nचेन्नई- अभिनेते रजनीकांत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीला; कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द\n'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार\nममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज\nपालघर - नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे नागरिकांना आवाहन\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus News : काेराेना रुग्णांच्या मदतीला रेल्वे आली धावून, राज्यासाठी १७६ आयसोलेशन कोचची साेय\nCoronaVirus News: गेल्या वर्षी कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले. यापैकी संपूर्ण मध्य रेल्वे विभागाने ४८२ आणि पश्चिम रेल्वे विभागाने ३८६ आयसोलेशन कोच तयार केले.\nCoronaVirus News : काेराेना रुग्णांच्या मदतीला रेल्वे आली धावून, राज्यासाठी १७६ आयसोलेशन कोचची साेय\nमुंबई : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वेच्या आयसोलेशन कोचचा वापर करता येईल. देशात साडेपाचशेहून अधिक, तर राज्यात १७६ आयसोलेशन कोच उपलब्ध असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.\nगेल्या वर्षी कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले. यापैकी संपूर्ण मध्य रेल्वे विभागाने ४८२ आणि पश्चिम रेल्वे विभागाने ३८६ आयसोलेशन कोच तयार केले. प्रत्येक डब्यात शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा, प्रत्येक डब्याच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचे रूपांतर बाथरूममध्ये करण्याची संरचना तयार केली आहे.\nगेल्या वर्षी काेराेनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मध्य रेल्वेकडून ४८२ आयसोलेशन कक्ष तयार केले होते. मात्र राज्य सरकारकडून आयसोलेशन कक्षाची मागणी न केल्याने कोच पडून होते. दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाला श्रमिक रेल्वे, इतर मेल, एक्स्प्रेससाठी कोच कमी पडू लागले. त्यामुळे\nरेल्वे मंडळाच्या सूचनेनुसार श्रमिक विशेष गाड्या वाढविण्यासाठी आयसोलेशन कोचचे रूपांतर पुन्हा नियमित प्रवासी डब्यात केले.\nत्यामुळे आता मध्य रेल्वेकडे केवळ\n४८ कोच उपलब्ध असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने\nपश्चिम रेल्वेचा विचार केल्यास सद्य:स्थितीत पश्चिम रेल्वेकडे मुंबई विभागात १२८ आयसोलेशन कोच आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर विभागात ४८ आयसोलेशन कोच आहेत.\nएका डब्यात २४ खाटा\nमुंबई विभागात १२८ आयसोलेशन कक्ष तयार आहेत. एका डब्यात २४ खाटा आहेत. राज्य सरकारने आयसोलेशन कक्षाची मागणी केल्यास त्यांना ते वापरण्यासाठी देण्यात येतील.\n- आलोक कंसल, महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अप���ेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronavirus in Maharashtrarailwayमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसरेल्वे\nIPL 2021: आजचा सामना; रॉयल्स-किंग्स लढतीत ‘बिग हिटर’वर नजर\nIPL 2021: ऋषभ पंतचे धैर्य प्रभावित करणारे - शिखर धवन\nIPL 2021 : आयपीएलमध्ये यष्टिरक्षक कर्णधारांच्या प्रथेचे श्रेय धोनीला , चार संघाचे नेतृत्व यष्टीरक्षकांच्या हाती\nIPL 2021, KKR vs SRH T20 Live : नितीश राणाच्या वादळासमोर SRHचा पालापाचोळा, कोलकाताचा ऐतिहासिक विजय\nIPL 2021, KKR vs SRH T20 Live : नितीश राणानं अर्धशतकाचं सेलिब्रेशन केलं खास स्टाईलमध्ये, त्यामागे आहे विशेष कारण\nIPL 2021, KKR vs SRH T20 Live : तीन सुपर डूपर कॅच अन् SRHनं सामना फिरवला, Manish Pandeyची कॅच पाहून मालकिणबाई खूश झाल्या, Video\nCoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका\n\"अजित पवारांनी मंत्रालयात येऊन पाहणी तरी केली, मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार\nसंपूर्ण देश एकजूट, किती लोकांना अटक करताय पाहूया : नवाब मलिक\nTauktae Cyclone: 'तौक्ते' वादळाची तीव्रता वाढली, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आदेश\nTauktae Cyclone: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना चक्रीवादळाचा मोठा तडाखा; अनेक जिल्ह्यांत झाडे कोसळली\nओबीसींना पदोन्नतीत आरक्षणाची शिफारस १५ वर्षांपासून धूळखात; आजच्या बैठकीकडे लक्ष\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3597 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2250 votes)\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nपतीसोबत झोपली असताना महिलेवर तरूणाने केला रेप, म्हणाली - मला वाटलं तो माझा पती; पोलीस कन्फ्यूज\n मेहंदी लावून तयार होती वधू; तरीही प्रियकराने एक व्हिडीओ पाहून लग्नास नकार दिला...\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\n ४६व्या वर्षी आजी झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, सांगितली या मागची इंटरेस्टिंग स्टोरी\nReliance Jio चा २५० रूपयांपेक्षा स्वस्त Recharge प्लॅन; रोज मिळणार २ जीबी डेटा आणि अन्य बेनिफिट्स\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\n2DG Medicine: शरीरात जा���ाच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\nआठवड्याचे राशीभविष्य : 16 मे ते 22 मे 2021, 'या' राशीच्या व्यक्तींची समाजात प्रतिष्ठा वाढेल, मित्रांकडून फायदा होईल\nCovid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nTauktae Cyclone: भाईंदरची न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट अजूनही समुद्रातच; 6 जण अडकले, मदतकार्यही अशक्य\nआजोबांनी पाहिलं तर काय नात पंख्याला लटकलेली; लग्नाच्या वरातीऐवजी तिची निघाली अंत्ययात्रा\nपुण्यात आज फक्त 700 नवे कोरोना रुग्ण \nवादळी वाऱ्याचा वेग १८ किमी प्रतीतास; 'तौक्ते'चा नाशकाच्या हवामानावर प्रभाव\n20 मे पासुन कुकडीचे आवर्तन; प्रशांत औटींनी याचिका घेतली मागे\nNarada Scam: ममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज\nरजनीकांतने मुख्यमंत्र्यांकडे दिला एवढ्या रकमेचा चेक, कोविडसाठी निधी\nPMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका\nCyclone Tauktae Updates: चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर; वादळी पावसामुळे मुंबईकरांना भरतेय धडकी\n कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या पोलिसांना गावकऱ्यांकडून मारहाण\nCoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscworld.com/3-may-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-05-18T02:01:37Z", "digest": "sha1:P7ZYGPQVTVSUL3USJWWPYTTJN67MKF7I", "length": 15645, "nlines": 226, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "3 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (3 मे 2020)\nजनधन खात्यांमध्ये 4 मे पासून पैसे जमा होणार :\nमहिला जनधन खातेधारकांच्या खात्यात 500 रुपयांच्या शासकीय मदतीचा दुसरा हप्ता सोमवारपासून पाठविण्यात येणार आहे.\nकोरोना संकटामध्ये गरीबांना मदत म्हणून अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी 26 मार्चला घोषणा केली होती.\nतर यामध्ये महिलांना त्यांच्या जनधन खात्यामध्ये एप्रिलपासून 500 रुपये टाकण्यात येणार होते. 4 मे पासून दुसऱ्या महिन्याचे पैसे टाकण्यात येणार आहेत.\nमात्र, हे पैसे खात्यात जमा झाल्या झाल्या काढता येणार नाहीत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार पुढील तीन महिने हे पैसे मिळणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी केंद्र सरकारने काही अटी घातल्या आहेत. यानुसारच या महिला खातेधारक त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार आहेत.\nचालू घडामोडी (2 मे 2020)\n‘अतुल्य’ करणार कोरोना विषाणूचा सफाया :\nसंपूर्ण जगात कोरोना विषाणूने प्रभावीत झाले असून या विषाणूपासून वाचण्यासाठी शास्त्रज्ञ अभियंते विविध उपकरणे बनवत आहेत.\nतर असेच एक उपकरण पुण्यातील डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नोलॉजी (डायट) संस्थेने बनवले असून हे उपकरण कुठल्याही वस्तू, धातु आणि कपड्यांवरील कोरोनाच्या विषाणू नष्ट करू शकते.\nतसेच या उपकरणाचे ‘अतुल्य’ असे नामकरण करण्यात आले असून संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेने (डिआरडीओ) मोठ्या प्रमाणात हे उपकरण बनविण्यास सांगितले आहे.\nकोरोना विषाणूवर मात करण्यासाठी विविध संस्था झटत आहेत. भारतात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या विषाणूपासून दुर राहण्यासाठी सॅनिटायझर यंत्र, माक्स, हेडशिल्ड संरक्षण आणि विकास संस्थेने या पूर्वी विकसीत केले आहे. मात्र, धातू, वस्तूंवरील विषाणू नष्ट करण्यासाठी संशोधन सुरू होते.\nपुण्यातील डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्लॉलॉजी (डायट) संस्थेने या पूर्वी या प्रकारच्या यंत्राची निर्मिती केली आहे. त्यामुळे वस्तूवरील विषाणू नष्ट करण्यासाठी एक प्रभावी उपकरण बनविण्यासाठी गेल्या 21 दिवसांपासून डायटचे तंत्रज्ञ झटत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.\nयापूर्वी डायटमध्ये कापूस, इंजेक्शन, सॅनिटरी पॅड, प्लॅस्टिक तसेच विविध आरोग्य उपकरांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी यंत्र बनविले आहे. याच धरतीवर कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी त्यांनी अतुल्यह्ण या उपकरण तयार करण्यास सुरूवात केली.\nकोविड वॉरियर्सना एअर फोर्स देणार सलामी :\nकरोना व्हायरसविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया आघाडीवर राहून लढाई लढत आहेत.\nतर आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या कोविड योद्ध्यांना आज तिन्ही सैन्य दलांकडू�� विशेष मानवंदना देण्यात येणार आहे.\nकोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्स फ्लाय पास्ट करणार आहे.\nकाश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरातचं कच्छ असे दोन फ्लायपास्ट एअर फोर्सकडून करण्यात येतील.\nयामध्ये भारताची अत्याधुनिक फायटर विमाने, ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्टचा समावेश असेल. समुद्रात भारतीय नौदलांकडूनही कोविड योद्ध्यांना सलामी देण्यात येईल.\nतसेच यावेळी भारतीय युद्धजहाजांवर विशेष रोषणाई करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय इमारतींबाहेर लष्कराकडून विशेष बॅण्डचे वादन होईल. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल.\nआंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले :\nमहाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. देशातील बहुतांश आर्थिक व्यवहार हे मुंबईतून होत असतात. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मुंबईला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nदरम्यान, काल राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असतानाच केंद्र सरकारने महाराष्ट्राला धक्का देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत नियोजित असलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्यात आले आहे.\nतसेच ऐन महाराष्ट्र दिनादिवशीच हा निर्णय घेण्यात आल्याने महाराष्ट्रातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.\nकेंद्र सरकारने यासंदर्भाती अधिसूचना 27 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुंबईत नियोजित असणारे हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र आता गुजरातमध्ये गांधीनगर येथे होईल .\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी असलेला गुजरात इंटरनॅशनल फायनान्स सिटी हा प्रकल्पसुद्धा गांधीनगर येथेच आकारास येत आहे.\n3 मे 1912 हा दिवस उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी यांचा स्मृतीदिन आहे.\nदादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 3 मे 1939 रोजी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.\n3 मे 1947 रोजीइंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.\nभाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म 3 मे 1959 मध्ये झाला.\nचालू घडामोडी (5 मे 2020)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/washim-news-marathi/do-not-impose-restrictions-on-cotton-cultivation-b-phundkar-meeting-held-for-pre-season-planning-nrat-123865/", "date_download": "2021-05-18T00:45:01Z", "digest": "sha1:3RK7OVCXYK6QVAR3KDIK7VRZWLJX3KQN", "length": 13379, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Do not impose restrictions on cotton cultivation b Phundkar Meeting held for pre-season planning nrat | कापूस लागवडीवर बंधने आणू नका : आ. फुंडकर; हंगामपूर्व नियोजनासाठी पार पडली बैठक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nखामगावकापूस लागवडीवर बंधने आणू नका : आ. फुंडकर; हंगामपूर्व नियोजनासाठी पार पडली बैठक\nकापूस लागवडीवर बंधने आणू नका, या महत्त्वाच्या विषयाकडे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी लक्ष वेधले. कृषी विभागाची बैठक पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षेतखाली 03 मे रोजी खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक झाली. बैठकीत त्यांनी हा विषय मांडला.\nखामगाव (Khamgaon). कापूस लागवडीवर बंधने आणू नका, या महत्त्वाच्या विषयाकडे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी लक्ष वेधले. कृषी विभागाची बैठक पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षेतखाली 03 मे रोजी खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक झाली. बैठकीत त्यांनी हा विषय मांडला.\nखामगाव/ विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई; २ लाखांचा दंड वसूल\nआमदार फुंडकर म्हणाले, कृषी विभागाने कापूस लागवडीवर काही बंधने घातल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईक यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले. तसेच, बंधने आणू नये अशी मागणी केल���. कापूस लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांनी जूनपूर्वी कापूस लागवड करू नये, असे निर्देश दिल्याचे एसएओंनी सांगितले. यावर आ. फुंडकर यांनी शेतकऱ्यांवर कृषी विभाग बंधने का आणते शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कापूस पेरणी करू द्यावी. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार जूनमध्ये कापूस पेरणी केल्यास त्यावर बोंडअळी येते. परंतु जूननंतर पेरणी केल्यास बोंडअळी येणार नाही याची शाश्वती कृषी विभाग देणार का शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कापूस पेरणी करू द्यावी. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार जूनमध्ये कापूस पेरणी केल्यास त्यावर बोंडअळी येते. परंतु जूननंतर पेरणी केल्यास बोंडअळी येणार नाही याची शाश्वती कृषी विभाग देणार का यावर जिल्हा अधीक्षक उत्तर देऊ शकले नाहीत.\nयावर्षी सोयाबीनच्या बियाण्यांच्या तुटवड्याची शक्यता आहे. शेतकऱ्याकडे घरचे बियाणे नाही. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे गेले. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन सोयाबीन बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत आढावा घेऊन सर्व तालुक्यांना सोयाबीन बियाण्यांचा साठा नियमित करून द्यावा. महाबीज बियाण्यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा.\nबोगस बियाणे आढळल्यास कृषी विभाग कृषी केंद्रावर कारवाई करतो. वास्तविक ज्या कंपन्यांचे बियाणे बोगस निघते त्या कंपन्यांवर कारवाई अपेक्षित आहे. त्यामुळे बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई करण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंपासाठी अर्ज केले त्यांना अंदाजपत्रक देण्यात येऊन त्यांच्याकडून रकमेचा भरणा करून त्यांना कृषी पंप कनेक्शन देण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी आ. आकाश फुंडकर यांनी बैठकीत केली.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधा��� काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/5089/", "date_download": "2021-05-18T00:32:12Z", "digest": "sha1:3CTVJK3JRBUWAPE6J6ZYFNREWEFVBL3Z", "length": 8295, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्यात आज कोरोनाचे २० हजार २०६ रुग्ण बरे होऊन घरी - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nराज्यात आज कोरोनाचे २० हजार २०६ रुग्ण बरे होऊन घरी\nमुंबई, दि. २२ :\nआज २०,२०६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ९,३६,५५४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७५.३६ % एवढे झाले आहे.\nआज राज्यात १८,३९० नवीन रुग्णांचे निदान.\nराज्यातआज३९२ करोनाबाधितरुग्णांच्यामृत्यूंचीनोंद.सध्याराज्यातीलमृत्यूदर२.६९ % एवढाआहे.\nआजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६०,१७,२८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,४२,७७० (२०.६५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.\nसध्या राज्यात १८,७०,२०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४,९८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\n← कोरोना उपचारासाठीच्या रेमडेसिवीरचा दुर्गम भागात पुरवठा करा – मंत्री डॉ. शिंगणे\nमराठा समाजातील विद्यार्थी,युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्णय →\nगेवराईमध्ये ६ आॅगस्ट पर्यंत संपूर्ण संचारबंदी घोषित\nकोरोना योद्धांवरील हल्ले सहन केले जाणार नाही- जिल्हाधिक��री सुनील चव्हाण\nमानसिकतेत बदल घडविणारा आणि करदात्यांवर विश्वास ठेवणारा अर्थसंकल्प -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/benefits/", "date_download": "2021-05-18T01:35:08Z", "digest": "sha1:7WZ4B52YAZPMGIV7NPQBK6K5JUNUCA3M", "length": 11851, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "benefits Archives - बहुजननामा", "raw_content": "\nReliance Jio चे ‘हे’ खास रिचार्ज प्लॅन; दररोज 2 GB data सह मिळणार इतर फायदे, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील एक प्रसिद्ध आणि नामाकिंत दूरसंचार कंपनी असलेली रिलायन्स जिओने (Reliance Jio) अनेक वेळा ग्राहकांसाठी ...\n50 रुपयांनी स्वस्त Reliance Jio प्लॅन; जाणून घ्या काय आहेत फायदे\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या देशभरात कार्यरत आहेत. Airtel, Vi, BSNL आणि Reliance Jio ...\n‘कोरोना’वरील उपचारासाठी ‘या’ पध्दतीनं घेऊ शकता तुम्ही विम्याचा लाभ, जाणून घ्या प्रक्रिया\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या अधिक वाढत आहे. अनेक र��ग्णांना ...\nPNB ची ग्राहकांसाठी खास योजना दरमहा 5 हजार रुपये गुंतवणुकीवर 68 लाखाचा लाभ, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँक (PNB) हि एक भारतातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेने ग्राहकांसाठी एक ...\nSBI मध्ये Salary Account असणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, मोफत मिळतील ‘हे’ 5 मोठे फायदे \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचे सॅलरी अकाउंट खूपच महत्त्वाचं असतं. तुमच्या सॅलरी अकाउंटबाबत सर्व माहिती ...\nमागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत मिळणार नाही आरक्षणाचा लाभ \nबहुजननामा ऑनलाईन - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. त्यानंतर आता मागासवर्गीय वर्गासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे. ...\nकोविडच्या रूग्णांसाठी कशाप्रकारे लाभदायक आहे नारळपाणी, जाणून घ्या 4 फायदे\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना काळात इम्युनिटी चांगली असणे आवश्यक आहे. कोराना संक्रमित व्यक्तीला सुद्धा अतिशय थकवा आणि ...\nमोदी सरकारचा पेन्शनधारकांसाठी महत्वपूर्ण निर्णय; ‘या’ लोकांना होणार लाभ\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने उद्रेक केला असून, कोरोना संकटाची स्थिती पाहता केंद्र सरकारने सेवानिवृत्तीच्या तारखेपासून तात्पुरती पेन्शनची ...\nImmunity Boost करण्यासाठी प्या एलोवेराचा ज्यूस, सोबत होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे \nनवी दिल्ली : वृत्त संस्था - आयुर्वेदात कोरपड म्हणजेच एलोवेराला खुप महत्व आहे. सौंदर्यासाठी याचा वापर केला जातो. यात व्हिटॅमिन्स, ...\nघरीच राहून करत आहात Covid चा उपचार तरीसुद्धा मिळेल इन्श्युरन्सचा लाभ, जाणून घ्या कसे\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोविड रूग्णांची संख्या लागोपाठ वाढत चालली आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनची कमतरता आहे तर कुठे बेड ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्���णाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nReliance Jio चे ‘हे’ खास रिचार्ज प्लॅन; दररोज 2 GB data सह मिळणार इतर फायदे, जाणून घ्या\nउपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे-मटन खा, कोरोनाकाळात देवही वाचवायला येणार नाही : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड\nगोवा, महाराष्ट्र किनारपट्टीजवळ आज सायंकाळी येणार ‘तैक्ते’चक्रीवादळ\nमोदी सरकारला मोठा धक्का कोरोना संशोधन गटाचे प्रमुख असलेल्या साथरोग तज्ज्ञाचा तडकाफडकी राजीनामा, सरकारी धोरणांविषयी व्यक्त केली नाराजी\nराजीव सातव यांचे होते पुण्याशी जिव्हाळ्याचे संबंध\n कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर Covid-19 झाला तरी ‘नो-टेन्शन’, नव्या सर्वेक्षणातून खुलासा\n जिवंतपणी उपचार नाही अन् मृत्यूनंतर अवहेलनाच’, रोहित पवारांचा योगी सरकारवर निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T01:52:47Z", "digest": "sha1:2CZYHYXBJR2FUB6SXB45UWN4IET3DPH4", "length": 14384, "nlines": 138, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अंधेरी रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअंधेरी हे मुंबई शहराच्या अंधेरी भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. वांद्रे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे सर्व जलद व धीम्या लोकलगाड्या थांबतात. पश्चिम रेल्वेमार्गावरील अंधेरी हे सर्वात वर्दळीचे स्थानक आहे. लोकल गाड्यांखेरीज येथे काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात.\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानक\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nमार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा अंधेरी\nघाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)\nवर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)\nहार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत वाढवणार (नियोजित)\nमध्य रेल्वे व कोकण रेल्वेकडे\nमुंबई मेट्रोच्या मार्ग १वरील अंधेरी मेट्रो स्थानक अंधेरी रेल्वे स्थानकाच्या जवळच असून ही दोन्ही स्थानके पादचारी पुलाद्वारे जोडली गेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश साम्राज्याने १९२८ मध्ये साल्सेट-ट्रॉम्बे रेल्वे सेवा विकसित केल्या नंतर अंधेरी स्थानकास प्रथम स्थान प्राप्त झाले.[१] २०१४ मध्ये जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांसह स्टेशनचे १०३ कोटी (१$ दशलक्ष डॉलर्स) खर्च विस्तार करण्यात आले.[२]\nभारतीय रेल्वेची स्थापना प्रथम ब्रिटीश साम्राज्याने १८५३ मध्ये केली होती आणि मुंबई व ठाणे यांच्यात ही पहिली रेल्वे सेवा जोडली गेली. १९२८ मध्ये, ब्रिटीश साम्राज्याने अंधेरी स्थानकास ट्रॉम्बे आणि ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेने बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट अंतर्गत “साल्सेट-ट्रॉम्बे रेल्वे मार्ग” असे संबोधले ज्यायोगे पश्चिम ते दक्षिण-पूर्वेकडील रेल्वे मार्गाची जोडणी होईल.\nफेब्रुवारी २०१४ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास अंधेरी मेट्रो स्टेशन उपनगरात समकालीत प्रस्तावित करण्यात आले. मुंबई मेट्रो सेवा २०१४ मध्ये स्थापन झाल्यानंतर, प्राधिकरणातर्फे मेट्रो कडे जाणाऱ्या प्रवांशासाठी १२ मीटर (30 फूट) स्कायवॉक विकसित करण्यात आले.[३][४] स्कायवॉक ₹ ६,०४ कोटी (US $ ८७०,०००) खर्च स्टेशन रिक्षा टर्मिनल समोर बांधण्यात आले आहे.[५]\nप्रस्तावित विस्तार आणि पुनर्विकास\nछत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पनवेल दिशेने अंधेरी स्टेशन हार्बर दररोज एकूण ३६ रेल्वे गाड्यांची सेवा देते.[६] गोरेगाव स्टेशन पर्यंत हार्बर विस्तार विकास २०११ मध्ये मुंबई नागरी परिवहन प्रकल्प योजनेच्या अंतर्गत करण्यात आली आहे.[७]\nदररोजच्या प्रवाशांना तिकिटे बुक करण्याच्या सुलभतेसाठी आणि नवीन स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र (ATVM) च्या स्थापनेसह स्थानकाचे २०१५ नूतनीकरण करण्यात आले.[८][९] एप्रिल २०१४ ते जानेवारी २०१५ च्या आकडेवारीनुसार, वेंडिंग मशीन वापरणाऱ्या प्रवाशांची संख्या ६,९३३ होती, तर एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ मध्ये एकूण १८,३१६ प्रवांशाच्या बुकिंगची संख्या जास्त ��ोती.[१०]\nअंधेरी हे पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील सर्वात व्यस्त स्थानक आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ९९.६ दशलक्षपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास स्टेशनवरून सुरू होतो.\nओशिवरा डेपो हा पश्चिमेकडील अंधेरी बस मार्गांसाठी मुख्य केंद्र व हस्तांतरण बिंदू आहे. पूर्व भाग आगरकर चौक डेपो, माजास, घाटकोपर, कुर्ला आणि मुलुंड डेपो दरम्यान बस कनेक्शन जोडलेले आहे. परंतु मुंबई मेट्रो सेवा भाडे दर वाढ करण्यासाठी घाटकोपर-अंधेरी बस सेवा प्रवाशांसाठी फायदेशीर करार ठरते.[११]\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/ahmednagar-corporator-rupli-ware-swach-survey-awareness.html", "date_download": "2021-05-18T02:20:11Z", "digest": "sha1:I4JZGLV25ESV43AO2PPGIQPHTDK26EXC", "length": 5223, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "ओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका रुपाली वारे यांचे आवाहन", "raw_content": "\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका रुपाली वारे यांचे आवाहन\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : स्वच्छता सर्वेक्षण २०२० अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना महापालिकेकडून केल्या जात आहेत. मात्र, सर्वेक्षणात ओला व सुका कचरा नागरिकांनी घरातून वेगळा करून देण्याबाबत निर्देश आहेत. तपासणीमध्ये हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित होऊन त्याची योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी नागरिकांचेही संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी दररोज घंटागाडीतच कचरा टाकावा. रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकू नये. तसेच ओला व सुका कचरा स्वतंत्र साठवावा व स्वतंत्रपणेच जमा करावा, असे आवाहन नगरसेविका रुपाली वारे यांनी प्रभागातील नागरिकांना केले आहे.\nजो कचरा कुजून नष्ट होऊ शकतो त्याला ओला कचरा म्हटले जाते. याशिवाय उर्वरित सर्व प्रकारचा कचरा हा सुका कचरा असतो. ओला व सुका कचरा ओळखण्याची व त्याचे वर्गीकरण करण्याची ही साधी सोपी पद्धत आहे. घरात निर्माण होणाऱ्या आपल्या रोजच्या कचऱ्यामध्ये तीन ते पाच टक्के ओला कचरा असतो. ओल्या कचऱ्यातील घटक उघड्यावर फेकले गेल्याने माशा, डास, हवेचे प्रदूषण, जलप्रदूषण, रोगराई आदी गोष्टींना आपणच निमंत्रण देत आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कचरा घंटागाडीमध्येच टाकावा. ओला व सुका कचरा विलगीकरण करावे. विलगीकरण केल्यास कचऱ्याची संपूर्ण विल्हेवाट लागण्यासाठी उपयोग होईल. प्रभागात स्वच्छता रहावी, यासाठी सर्वांनीच स्वच्छता अभियान सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/date/2021/04/10/", "date_download": "2021-05-18T01:56:39Z", "digest": "sha1:RSBEDDOB773VM7PG2LXHLH6BMACM6AOU", "length": 14197, "nlines": 111, "source_domain": "aajdinank.com", "title": "April 10, 2021 - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्रात कडक लॉकडाउन ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार निर्णय\nकोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक; सर्वांच्या सूचनांचाही विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि. 10:\nमहाराष्ट्रासाठी 1121 व्हेंटिलेटर येत्या तीन ते चार दिवसात येतील- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर\nऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहाय्य करणार आहे- केंद्रीय मंत्री करोनाची साखळी तोडण्यासाठी उपाय योजनांचे पालन करणे आवश्यक\nरेमडेसिवीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष,आरोग्य विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश\nमुंबई, दि.१०: राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळ���त होण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात आज\nऔरंगाबादेत कोरोनाचा पुन्हा उद्रेक,24 तासांत 1964 रुग्ण,25 मृत्यू\nऔरंगाबाद, दिनांक 10 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1199 जणांना (मनपा 800, ग्रामीण 399) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 79895 कोरोनाबाधित रुग्ण\nआरोग्य औरंगाबाद पुणे महाराष्ट्र मुंबई\nदेशातल्या सक्रीय रुग्णांपैकी 45.65% रुग्ण दहा जिल्ह्यातले,महाराष्ट्राच्या औरंगाबादसह 6 जिल्ह्यांचा समावेश\nनवी दिल्ली, 10 एप्रिल 2021: महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यात सर्वाधिक नव्या रुग्णांची वाढ नोंदवली जात आहे. एकूण नव्या\nज्येष्ठ साहित्यिक प्रा.तु.शं.कुळकर्णी यांचे निधन\nनांदेड ,१० एप्रिल /प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक आणि सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबादचे माजी मराठी विभागप्रमुख प्रा.तु.शं.कुळकर्णी यांचे आज\nकोविड-19 महामारीच्या काळात ऑनलाईन विवाद निराकरण (ODR) ची भूमिका महत्वाची : न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड\nनवी दिल्ली, 10 एप्रिल 2021 न्यायदानपद्धतीचे स्वरुप पालटून ते विकेंद्रीत, वैविध्यपूर्ण, लोकशाही आणि गुंतागुंत नसलेले असे करण्याची क्षमता ऑनलाईन विवाद निराकरण पद्धतीत आहे, असे प्रतिपादन\nलसीकरणाला प्राधान्य द्या- आ.सतीश चव्हाण\nऔरंगाबाद ,१० एप्रिल /प्रतिनिधी कोरोनाची लाट थोपवण्यासाठी लस अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकार्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना लसीचे\nटँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nपिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ मुंबई दि. 9 :- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या निवारणासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार\nसर्वसामान्यांशी नाळ जोडलेला सहकारी गमावला -आमदार अंतापूरकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली\nमुंबई दि.10 :- देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने राज्याच्या विधिमंडळातील अभ्यासू लोकप्रतिनिधी, मराठवाड्यातील लोकप्रिय, संघर्षशील नेतृत्व, सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू ��ाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/fat/", "date_download": "2021-05-18T01:17:23Z", "digest": "sha1:JU5EA2WQKDIZKF4GABWKJB6T4H5VO4WX", "length": 8643, "nlines": 123, "source_domain": "bahujannama.com", "title": "fat Archives - बहुजननामा", "raw_content": "\nलठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाईन टीम - आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या अन्नाची अजिबात काळजी घेत नाही. काही कारणांमुळे आपण काही अस्वास्थ्यकर आहार ...\nWaist Obesity : कमरेवरील लठ्ठपणामुळे अस्वस्थ आहात जाणून घ्या चरबी कमी करण्याचे सोपे उपाय\nबहुजननामा ऑनलाईन टीम - आजकाल बरेच लोक लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत आणि हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. ...\nबडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून\nबहुजननामा ऑनलाईन टीम - आपण बडीशेपचे नाव ऐकले असेलच. प्रत्येक घरात वापरलेली बडीशेप जिऱ्यासारखी दिसते. बडीशेपचे वैद्यकीय गुणधर्म सर्वात वेगळे ...\nपोटाची चर्बी कमी करायचीय तर खाण्यापूर्वी प्या एक ग्लास ‘बार्ली’, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाइन : जेव्हा जेव्हा पोटाची चरबी कमी करण्याचा विषय समोर येतो, तेव्हा बहुतेकांना डाएट आणि व्यायामाचा पर्याय दिसतो. यात ...\nफॅटवरून व्हायचेय ‘फिट’, तर आहारात समाविष्ट करा ‘या’ 3 गोष्टी, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाइन - सद्य परिस्थितीत आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे फार महत्वाचे आहे. खराब जीवनशैली आणि लठ्ठपणामुळे बरेच आजार उद्भवू शकतात. ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nलठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या\n‘लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब’\nहडपसर परिसरात मेडिकल दुकानदारास मारहाण करून लुटलं\nयंदा मोदी सरकारकडून अन्नधान्याची रेकॉर्डब्रेक खरेदी 9.5 कोटी बळीराजांच्या अकाऊंटमध्ये 19 हजार कोटी जमा\nसायटोकाईन स्टॉर्मनेही होऊ शकतो कोरोनाबाधिताचा मृत्यू; जाणून घ्या काय आहे ही अवस्था\nपोस्टात गुंतवणुकीसाठी सरकारची ‘ही’ आकर्षक योजना, रिटर्न्ससोबत सिक्युरिटी, जाणून घ्या\nधनहानीपासून वाचायचे असेल तर चुकूनही ठेवू नका ‘या’ 9 वस्तू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-kids-poetry/sasa-to-sasa-ki-kapus-jasa-marathi-poem-lyrics-121041900020_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2021-05-18T02:34:13Z", "digest": "sha1:CPRTTL3YWA3TOKHFLU564ZFOS5Y2PUR3", "length": 9936, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ससा तो ससा की कापूस जसा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nससा तो ससा की कापूस जसा\nससा तो ससा की कापूस जसा\nत्याने कासवाशी पैज लाविली\nवेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ\nही शर्यत रे अपुली\nचुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले\nनि कासवाने अंग हलविले\nससा जाई पुढे नि झाडामागे दडे\nते कासवाने हळू पाहिले\nवाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना\nचालले लुटूलुटू पाही ससा\nहिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे\nहे पाहुनिया ससा हरखला\nखाई गार चारा, घे फांदीचा निवारा\nतो हळूहळू तेथे पेंगुळला\nमिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे\nझाडाच्या सावलीत झोपे ससा\nझाली सांज वेळ तो गेला किती काळ\nनि शहारली गवताची पाती\nससा झाला जागा, तो उगा करी त्रागा\nनि धाव घेई डोंगराच्या माथी\nकासवा तेथे पाही, ओशाळा मनी होई\nनिजला तो संपला, सांगे ससा\nबालगीत : सांग सांग भोलानाथ \nये रे ये रे पावसा तुला...\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nजास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना\nजास्वंदाचं फुल जे दिसायलाच सुंदर नाही तर,आरोग्य आणि सौंदर्येचा खजिना देखील आहे. याला ...\nलॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही ...\nसध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्��ा लाटेमुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक ...\nआरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर\nसाहित्य- 250 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम मसूरडाळ, 1 कप दूध, 50 ग्रॅम क्रीम, 1 कांदा, 1 चमचा ...\nचांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nआपण चांगले करियर बनवू इच्छिता तर पुस्तकी ज्ञानाशिवाय देखील काही गोष्टींची काळजी घेणं ...\nउन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या\nउन्हाळाचा हंगाम बऱ्याच लोकांना आवडतो. या हंगामात थंड खायला मिळत. एसी किंवा कुलरच्या थंड ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T02:53:08Z", "digest": "sha1:RLFJ5SPS47IQLSP274ORUABETFJELVQ7", "length": 4370, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बास-नोर्मंदी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबास-नोर्मंदी (फ्रेंच: Basse-Normandie; नॉर्मन: Basse-Normaundie; इंग्लिश लेखनभेदः लोअर नॉर्मंडी) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. १९५६ साली ऐतिहासिक नोर्मंदी प्रांताचे दोन तुकडे करून ओत-नोर्मंदी व बास-नोर्मंदी हे दोन प्रदेश स्थापन करण्यात आले.\nबास-नॉर्मंदीचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १७,५८९ चौ. किमी (६,७९१ चौ. मैल)\nघनता ८२.६ /चौ. किमी (२१४ /चौ. मैल)\nदुसर्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी जून ६, १९४४ रोजी बास-नोर्मंदीमधून नाझी जर्मनीवर मोठा हल्ला चढवला. ह्या दरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत येथील प्रदेशाचे अतोनात नुकसान झाले होते.\nखालील तीन विभाग बास-नोर्मंदी प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २०२० रोजी ०५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/20917", "date_download": "2021-05-18T01:18:10Z", "digest": "sha1:DOT7C3VK4R4ITXSZAUGE5RWCALGSAZW4", "length": 9465, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome रत्नागिरी अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू\nअपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू\nप्रतिनिधी : गौरव मुळ्ये.\nरत्नागिरी – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला रिक्षाने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला . तर रिक्षातील दोन जखमी प्रवाशांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हा अपघात मंगळवारी पहाटेच्या सुमारास कारवांचीवाडी येथे घडला . दीपक दत्ताराम मांडवकर ( ३२ , रा . करबुडे , रत्नागिरी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे . भाडे नसल्याने ट्रक चालक सागर प्रकाश जाधव ( २७ , सध्या रा . कारखांचीवाडी रवींद्रनगर , रत्नागिरी ) यांनी सोमवारी सायंकाळी ट्रक ( एमएच ०८ एपी ४९५९ ) कारवांचीवाडी ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभा केला होता . त्यानंतर ते घरी गेले असता मंगळवारी पहाटे वाजता त्यांना एक फोन आला . फोन करणाऱ्याने तुमच्या ट्रकला रिक्षाने धडक देत अपघात केल्याची त्यांना माहिती दिली . त्यांनी ट्रक उभा केलेल्या ठिकाणी धाव घेतली असता त्यांना आपल्या ट्रकच्या पाठीमागे उजव्या बाजूला रिक्षा ( एमएच ४८ एन ८२६५ ) ने धडक देत अपघात केल्याचे पाहिले . या अपघातात चालक आणि रिक्षातील दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले.यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिक्षाचालक दीपक मांडवकर यांना तपासून मृत घोषित केले . अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात केली आहे.\nPrevious articleमहाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी संघटनेकडून लांजा येथील संकटग्रस्त निराधार कुटूंबाला आर्थिक मदतीचा आधार\nNext articleनळांना तोट्या नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय\nरत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्याच्या समस्येबाबत नेटकरी आक्रमक.. आमदार उदय सामंत यांच्या वचनाचीही करून देत आहेत आठवण.\nगोवळकोटचे नगरसेवक भगवान बुरटे यांचे निधन\nआर्थिक लूटमार करणाऱ��या खाजगी रुग्णालयांविरोधात ग्राहक संरक्षण कक्ष एक्शन मोड मध्ये कोविड रुग्णांनी आर्थिक लुटमारी विरोधात संपर्क साधा : संतोष सुर्वे\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nशिव प्रासादिक क्रिडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आवशी संघ विजेता तर...\nआरोग्य व्यवस्थेने ऑक्सिजन,व्हेंटिलेटरची आवश्यक्ता तपासून उपचार केल्यास बेडस मिळण्यास सुलभता येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/market/", "date_download": "2021-05-18T02:38:05Z", "digest": "sha1:NDIVSFS4VIYR2FNQTFN345JZ7TAHWPDZ", "length": 32731, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बाजार मराठी बातम्या | Market, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम ���ात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nसातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट बंद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nCoronaVirus Satara : सातारा जिल्हा परिषद मैदानावर पाणी आणि चिखल असल्यामुळे सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत चार दिवस बंद राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ... Read More\ncorona virusMarketSatara areaकोरोना वायरस बातम्याबाजारसातारा परिसर\nनागपुरात दुकाने बंद; सराफा व इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय ठप्प\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nShops closed in Nagpur; Bullion and electronics business stalledअक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सराफा आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकाने व शोरूममध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. पण सलग दुसऱ्या वर्षीही अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट आणि कडक निर्बंधामुळे सराफ ... Read More\ncorona virusMarketकोरोना वायरस बातम्याबाजार\nई-कॉमर्स पॉलिसीची तातडीने घोषणा करा : कॅटची केंद्र सरकारकडे मागणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\ne-commerce policy व्होकल आणि आत्मनिर्भर भारताचे आवाहन करताना, केंद्र सरकारने ई-कॉमर्स व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. देशातील ई-कॉमर्स बाजाराला मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी चुकीच्या व्यावसायिक पद्धतीने संकटात टाकले आहे. ई-कॉमर्स ... Read More\nयावर्षी सरकारकडून अन्नधान्याची विक्रमी खरेदी, ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपंतप्रधानांनी सांगितले की, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने १९ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. याचा लाभ जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना होईल. ... Read More\nखेडमध्ये हापूसचे दर चढेच; ग्राहकांची खरेदीकडे पाठ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nMango Ratnagiri : गेल्या काही दिवसापासून हापूस आंबा तीनबत्तीनाका येथे विक्रीसाठी दाखल झाला आहे. मात्र, हापूसचे दर चढेच असल्याने ग्राहकांनी हापूस खरेदीकडे पाठच फिरवली आहे. सद्यस्थितीत छोट्या आकाराच्या फळांचा दर शेकडा २६०० रूपये आहे तर मोठ्या हापूसची त ... Read More\nमोठी बातमी; सोलापूर शहरासह जिल्ह्यातील किराणा दुकाने, मंडई उद्यापासून सुरू होणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगर्दी आढळल्यास कारवाई होईल; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती ... Read More\nSolapurMarketcorona virusSolapur Collector Officeसोलापूरबाजारकोरोना वायरस बातम्यासोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय\nईदच्या खरेदीसाठी मुंब्य्रात झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सकाळी ११ नंतर विविध ठिकाणच्या शहरांमध्ये व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय बंद करावे लागत आहेत. ... Read More\nEid e miladcorona virusMarketईद ए मिलादकोरोना वायरस बातम्याबाजार\nनागपुरात सहा दुकानांना ठोकले सील\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nSealed six shops महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी गांधीबाग झोनमधील मोमीनपुरा परिसरातील कमल कलेक्श्न, इम्ताज किराणा, फैजल फूटवेअर, नवाब बेकरी, साजीद डेअरी, हैद्राबादी चिकन व लिड्रेस स्टोअर्स यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने ही सहा दुकाने ... Read More\nशहरात लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने कडक निर्बंध लागु केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. त्यामुळे व्यापारी आणि नागरीकांना देखील त्याचे गांभिर्य जाणवल्याचे दिसत आहे. ... Read More\nNashikNashik municipal corporationcorona virusMarketनाशिकनाशिक महानगर पालिकाकोरोना वायरस बातम्याबाजार\nCoronaVirus In Kolhapur : पोलीस, मनपा कर्मचाऱ्यांनी सक्तीने विक्रेत्यांना हटविले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nCoronaVirus Kolhapur : लॉकडाऊनचे निर्बंध कडक असूनदेखील रोज सकाळी होणारी बाजारपेठेतील गर्दी काही केल्याने हटत नाही, ही गर्दी प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे. कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या या गर्दीला पोलीस आणि महापालिका प्रशासनास बळाचा वापर करून हटवावे लागत आ ... Read More\ncorona virusMarketPolicekolhapurकोरोना वायरस बातम्याबाजारपोलिसकोल्हापूर\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3669 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2318 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/04/22/csk-beat-kkr-by-18-runs/", "date_download": "2021-05-18T00:43:30Z", "digest": "sha1:AM47KNLACRFO6XE3WJFDEIWT5E2R2IMN", "length": 16700, "nlines": 178, "source_domain": "yuvakatta.com", "title": "रसेल-कमिन्सची वादळी खेळी वाया: चेन्नईचा सलग तिसरा विजय; कोलकाता 18 धावांनी पराभूत - YuvaKatta", "raw_content": "\nHome क्रीडा रसेल-कमिन्सची वादळी खेळी वाया: चेन्नईचा सलग तिसरा विजय; कोलकाता 18 धावांनी पराभूत\nरसेल-कमिन्सची वादळी खेळी वाया: चेन्नईचा सलग तिसरा विजय; कोलकाता 18 धावांनी पराभूत\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nरसेल-कमिन्सची वादळी खेळी वाया: चेन्नईच्या सलग तिसरा विजय; कोलकाता 18 धावांनी पराभूत\nइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 15 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 20 षटकांत 3 गडी गमावून 220 धावा केल्या. संघासाठी फाफ डुप्लेसिने 95 धावांची नाबाद खेळी साकारली तर ऋतुराज गायकवा��ने 64 धावा केल्या. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.\n221 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पॅट कमिन्स (नाबाद 66) आणि आंद्रे रसेल 54 धावांच्या तुफानी खेळीनंतरही 202 धावांवर बाद झाला. चेन्नईचा हंगामातील हा तिसरा विजय आहे.\n221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने आपले पहिले पाच गडी फक्त 31 धावांत गमावले. डावाच्या पहिल्याच षटकात शुभमन गिल (0) बाद झाला, दीपक चहरच्या गोलंदाजीवर एंगेडीने झेलबाद केले. यानंतर नितीश राणा (9) आणि राहुल त्रिपाठी (8) यांनाही काही खास करता आले नाही. दडपणाखाली केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गनही अवघ्या 7 धावा करून दीपक चहरच्या चेंडूवर धोनीला झेल देऊन पॅवेलियनमध्ये परतला.\nयानंतर आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक या जोडीने तुफानी फलंदाजी करताना सहाव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. रसेल 22 चेंडूत 54 धावांवर बाद झाला. रसेलच्या नंतर दिनेश कार्तिकने काही जोरदार फटकेबाजी केली पण तो लुंगी एनगिडीचा बळी ठरला.\nदिनेश कार्तिक बाद झाल्यानंतर असे वाटले होते की, चेन्नई हा सामना सहज जिंकेल, परंतु पॅट कमिन्स ड्रेसिंग रूममधून जणू सेट होऊन आला होता आणि त्याने चौकार व षटकारांचा पाऊस पाडला. कमिन्सने सॅम करनला डावाच्या 16 व्या षटकात 30 धावा ठोकल्या आणि अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, कमिन्सला शेवटच्या फलंदाजांचा पाठिंबा मिळाला नाही आणि 202 धावा करुन संपूर्ण संघ ऑलआऊट झाला.\nतत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला रितुराज गायकवाड (64), फाफ डुप्ली (नाबाद 95) यांनी जोरदार सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 115 धावा जोडल्या. ऋतुराजला वरुण चक्रवर्तीने बाद केले. त्यानंतर द्वितीय विकेटसाठी डुप्लीने 50 धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर मोईन अली (25) आणि धावांचा वेग कायम राखला. त्याच षटकात सुनील नरेनला चौकार आणि एक षटकार खेचल्यानंतर मोईनला स्टंप आऊट केले.\nया सामन्यात धोनीने स्वत: ला प्रमोट करत चौथ्या क्रमांकावर आला. सीएसकेच्या कर्णधाराने 8 चेंडूत 17 धावा फटकावल्या आणि तो त्याच्या जुन्या रंगात दिसला. डावाचा शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने एका षटकारासह चेन्नईला एकूण 220 पर्यंत पोहचविले.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहे पण अवश्य वाचा :\nह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..\nमुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…\nया कारणामुळे उज्जैनच्या ज्योतिर्लिंगाचे नाव महाकालेश्वर पडले\nPrevious articleमात्र 5000 रूपयापासून सुरू केलेला हा व्यवसाय आज आहे 200 करोड़ चा टर्नओवर करतोय \nNext articleयष्टिरक्षक दिनेश कार्तिकने केला नवा विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय खेळाडू\nपाकिस्तानमध्ये जन्मलेले हे तीन खेळाडू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असल्यामुळे आयपीएलमध्ये खेळतात…\n‘हे’ दिग्गज खेळाडू प्रशिक्षक झाल्यास 2023 मध्ये भारत जिंकू शकतो विश्वचषक….\nमहेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीपैकी कोणाचं झालंय जास्त शिक्षण: वाचा एक स्पेशल रिपोर्ट….\nखूपच रोमांचकारी आहे रॉबिन उथप्पाची लव्हस्टोरी; जाणून घ्या त्याला दोनवेळा लग्न का करावे लागले\nहे पाच भारतीय क्रिकेटपटू आहेत निवृत्तीच्या वाटेवर; लवकरच करु शकतात घाेषणा ….\n‘या’ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुले क्रिकेटमध्ये करिअर करण्यात झाली फेल….\nयापूर्वी भारताच्या २ संघाने एकाचवेळी मालिका खेळल्या होत्या; असा होता मालिकेचा निकाल\nहे वेगवान गोलंदाज पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार एन्ट्री करूनही करियरमध्ये झाले फेल….\n‘या’ तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीमुळे घ्यावी लागली क्रिकेटमधून निवृत्ती\nअफगाणिस्तानमध्ये जन्मलेला हा भारतीय खेळाडू प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारायचा…\n1-2 नव्हे तर विराट कोहलीच्या शरीरावर आहेत 11 टॅटू, प्रत्येक टॅटूचा अर्थ घ्या जाणून….\nटेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हिटमॅन रोहित शर्माला हा विक्रम करण्याची संधी….\n कठीण प्रसंगांचा सामना करत फिल्मइंडस्ट्रीमध्ये केली एण्ट्री; हॉलीवूडमध्येही...\nटेस्ट चॅम्पियनशिप पूर्वी हा कीवी खेळाडू करतोय चाल; विराटला गोलंदाजी करण्यास...\n७० वर्षीय मीनाताईं १६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’…..\nहि आहे इतिहासातील सर्वांत सुंदर तलवार..\nबियर पिण्याचे काही नुकसान आहेत, परंतू आज जाणून घ्या बियर पिण्याचे...\nमहात्मा गांधींनी सुरू केलेल्या वृत्तपत्रामुळे ‘ह्या’ देशाला स्वातंत्र्य मिळाले होते.\nखमंग रुचकर: नारळामध्ये पनीर घालून बनवा गोड लाडू: चवीला आहे एक...\nया कारणामुळे इतिह��सात भारताला विश्वगुरू म्हटले जायचे…\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/national-lockdown-states-in-india-control-coronavirus-bihar-up-delhi-maharashtra-and-other-state-know-detailed-here-jagran-special/", "date_download": "2021-05-18T00:56:41Z", "digest": "sha1:Q3LLHE3YZRW6TP32S3ELQA7BJ42UVJ6V", "length": 14768, "nlines": 124, "source_domain": "bahujannama.com", "title": "संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागणार का? देशातील 'या' राज्यांनी केली घोषणा - बहुजननामा", "raw_content": "\nसंपूर्ण भारतात लॉकडाऊन लागणार का देशातील ‘या’ राज्यांनी केली घोषणा\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. केंद्र सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सध्या देशात अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे. काही राज्यात मर्यादित किंवा पूर्ण लॉकडाऊन आहे. याचा परिणाम दिसून येत आहे. अशावेळी राष्ट्रीय लॉकडाऊन लावणे हा अतिरेक होईल, शिवाय गरीबांच्या समस्या वढतील. म्हणजे केंद्र सरकार लॉकडाऊनच्या बाजूने नसल्याचे दिसते.\nकाही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्ट आणि औद्योगिक संघटनांनंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सुद्धा राष्ट्रीय लॉकडाऊनची मागणी केली जात आहे. सरकार यास योग्य मानत नाही. त्यांच्यानुसार मागच्या लॉकडाऊनच्या वेळी अनेकांनी टीका केली होती, परंतु त्यावेळी आवश्यकता यासाठी होती कारण व्हायरसबाबत लोकांना काहीही माहिती नव्हते. ट्रीटमेंटबाबत गोंधळ होता.\nदेशभरात ऑक्सिजन आणि बेडची टंचाई\nसध्या ऑक्सीजन आणि बेडच्या पुरवठ्याबाबत देशभरात समस्या आहे, ज्यावर सातत्याने काम केले जात आहे. या कमतरतेच्या पुरवठ्याचा लॉकडाऊनशी काही संबंध नाही. आकड्यांनुसार 17 राज्य अशी आहेत जिथे 50 हजारपेक्षा कमी अॅक्टिव्ह केस आहेत. पाच राज्य अशी आहे जिथे संसर्गाचा दर पाच टक्केपेक्षा कमी आहे. इतर नऊ राज्य अशी आहेत जिथे हा दर 5 ते 15 टक्केच्या दरम्यान आहे. जर जिल्ह्यांबाबत बोलायचे तर देशात अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये स्थिती नियंत्रणात आहे. अशावेळी राष्ट्रव्यापी लाकडाऊन लावून कोणते लक्ष्य साध्य होणार असे केंद्राचे मत आहे. अनेक कंपन्यांमध्ये काम होत आहे. निर्यात होत आहे, ती थांबवल्याने आर्थिक स्थिती बिघडेल, सुधारणार नाही.\nलॉकडाऊनचा निर्णय राज्यावर सोडला\nसरकारचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर सोडला आहे. काही राज्यांनी यावर अंमलबजावणी सुद्धा केली आहे. महाराष्ट्रात प्रतिबंध लागू आहेत, बिहारने 15 मेपर्यंत पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे.\nकेंद्राकडून गाईडलाईन सुद्धा आहे की, जर परिसरात बेड 60 टक्के पेक्षा जास्त भरले किंवा संसर्गाचा दर 10 टक्केपेक्षा जास्त असेल तर त्यास कंटेन्मेंट झोन बनवावा. काही राज्यांमध्ये निष्काळजीपणा झाला आहे त्यांना सतर्क केले आहे. आता सुरू असलेल्या कोरोनाच्या विध्वंसानंतर पुढील काही दिवसात सकारात्मक बदल येण्यास सुरूवात होईल, अशी शक्यता काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यासाठी राष्ट्रीय लॉकडाऊन सध्या प्रासंगिक नाही असे केंद्राचे मत आहे.\nयूपीमध्ये सुरू असलेला साप्ताहिक लॉकडाऊन आणखी दोन दिवसांसाठी वाढवला आहे. बिहारमध्ये 5 ते 15 मेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दिल्लीत लॉकडाऊन आणखी 7 दिवस वाढवला आहे. हरियाणात 3 मे पासून 7 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनसारखेच असलेले प्रतिबंध 15 मेपर्यंत वाढवले आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये आंशिक लॉकडाऊन आहे. ओडिसामध्ये 5 मेपासून 14 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. केरळा, तमिळनाडुमध्ये प्रतिबंध जारी आहे.\nसंपूर्ण महाराष्ट्राचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी बैठक बोलावली\n5 राज्यातील निवडणुकीनंतर सलग दुसर्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर\n5 राज्यातील निवडणुकीनंतर सलग दुसर्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nसंपूर्ण भारतात लॉकडाऊन लागणार का देशातील ‘या’ राज्यांनी केली घोषणा\nखराडीतील ‘पाल्म ट्री डेव्हलपमेंट’मध्ये फ्लॅट बुकिंग केल्यानंतर 23 लाखांची फसवणूक; अनुराग खेमका आणि संदीप पाटीलविरूध्द FIR\nमुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची खरडपट्टी त्यानंतर भाजप नेते म्हणाले – ‘आतातरी सरकार भानावर येईल का त्यानंतर भाजप नेते म्हणाले – ‘आतातरी सरकार भानावर येईल का जनहिताचे निर्णय घेईल का जनहिताचे निर्णय घेईल का\n‘महापालिकेचा कोरोना डॅशबोर्ड अधिक अचूक करण्यासाठी पावले उचलली; कंट्रोल रुममधील ‘त्या’ महिला कर्मचार्याचे निलंबन’ – मनपा आयुक्त विक्रम कुमार\n सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे भाव\nजगण्याची लढाई हरली ’लव्ह यू जिंदगी’ गाण्यावर थिरकणारी ‘ती’ मुलगी, VIDEO मध्ये दिसले होते जगण्याचे मनोधैर्य; पाहा ���्हिडीओ\n कोरोनाबाधित वडिलांसाठी ‘ती’ शोधत होती ऑक्सिजन सिलिंडर, शेजार्याने मुलीकडे केली शरीर सुखाची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/badishop/", "date_download": "2021-05-18T01:41:35Z", "digest": "sha1:CCKGOSNNT2PGWU2HVN5THNLN5TPNH2I6", "length": 6702, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "badishop Archives - बहुजननामा", "raw_content": "\nबडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून\nबहुजननामा ऑनलाईन टीम - आपण बडीशेपचे नाव ऐकले असेलच. प्रत्येक घरात वापरलेली बडीशेप जिऱ्यासारखी दिसते. बडीशेपचे वैद्यकीय गुणधर्म सर्वात वेगळे ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nबडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून\nत्यानं तलवारीनं बायकोचा गळा चिरला अनू गाठलं पोलिस स्टेशन; पत्नीच्या चारित्र्यावर होता दाट संशय\nपेट्रोल-डिझेलचे दर आजही वाढले, नांदेडसह अनेक ठिकाणी पेट्रोल 100 च्या पुढे, जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट\nटाइम्स समूहाच्या अध्यक्ष इंदू जैन यांचं 84 वर्षी निधन\nकोरोना का���ात अचानक वाढली सोफ्याची मागणी; कारण जाणून व्हाल थक्क…\nगुंडाच्या अंत्ययात्रेचा Video व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांना आली जाग; 15 पोलीस पथकांनी केली 80 जणांची धरपकड, दुचाकीही केल्या जप्त\nजगभरात कोरोना लसींचा मोठा तुटवडा; ‘हे’ केल्यास सर्वकाही होईल सुरळीत, तज्ज्ञांनी सुचवला सोपा उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/1528", "date_download": "2021-05-18T01:38:08Z", "digest": "sha1:TYLSPFQAVJNJPNLQBCYWEZMV5J5LHK3N", "length": 9739, "nlines": 151, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "रेल्वे अपघातात अनोळखी तरूणाचा मृत्यू. ओळख पटविण्यासाठी परिसरातील जनतेला सिंदेवाही पोलिसांचे आवाहन. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News रेल्वे अपघातात अनोळखी तरूणाचा मृत्यू. ओळख पटविण्यासाठी परिसरातील जनतेला सिंदेवाही पोलिसांचे आवाहन.\nरेल्वे अपघातात अनोळखी तरूणाचा मृत्यू. ओळख पटविण्यासाठी परिसरातील जनतेला सिंदेवाही पोलिसांचे आवाहन.\nदखल न्युज व दखल न्युज भारत.\nसिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री. सुशीलकुमार सोनवाने हे पोलिस स्टॉफसह दिनांक- १६/७/२०२० चे रात्रोला गस्तीवर असतांना, त्यांना पोलिस कंट्रोल रुम चंद्रपूर येथून भ्रमनध्वनीवरून कळविण्यात आले की, राजोली सिंदेवाही रेल्वे मार्गावर अपघात झाला आहे. तेव्हा ठिकाणावर सहकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन गेले असता, राजोली नवेगांव रेल्वे मार्गावर नवेगांव स्मशानभूमी जवळ एक अंदाजे ३५ वर्षे वयाचे तरूणाचा मृत्यू होऊन, संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्याचे जवळ काही आय.डी. पृफ असल्याबाबत खिशात शोधले असता, त्यांचेकडे कोणतेही आय. डी. पृफ आढळून आले नसल्याने त्याची ओळख अजूनही पटलेली नाही.\nसदर मृतक हा गोऱ्या रंगाचा असून, त्याची उंची ५फुट ५ इंचा दरम्यान आहे. व बांधा मजबूत असून, अंगात लाल, पांढऱ्या, निळ्या रंगाचे डबे असलेला शर्ट व निळ्या रंगाचा जिन्स पॅंट लावलेला आहे. सदर इसमाचा रेल्वे अपघातात डाव्या पायाचा पंजा तुटलेला असून, मृताचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामिण रूग्णालय सिंदेवाही येथे हलविण्यात आले आहे. सदर तरूणाचे वर्णणावरून कुणाला मृतकाची ओळख पटल्यास तात्काळ सिंदेवाही पोलिस स्टेशनला संपर्क साधावा. अपघाताचा पुढील तपास ठाणेदार निशिकांत रामटेके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार सोनवाने हे करीत असल्याचे पोलीस ���ुत्रांनुसार कळले.\nPrevious articleसिंदेवाहीत कोविद-१९ चे स्वॅब तपासणे झाले सुरू, तालुक्यातील रुग्णांनी व जनतेनी याचा लाभ घ्यावा. नागरिकांना आरोग्य विभागाचे आवाहन.\nNext articleकोरोना संशयित रुग्ण आहेत गुन्हेगार नाहीत-देवेंद्र गोडबोले मौदा नगरपंचायत प्रशासनाची माणुसकी संपली\nसावली तालुका कोविड रुग्णांसाठी 15 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर तातडीने उपलब्ध\nविविध पक्ष व संघटने कडून संसदरत्न दिवंगत नेते खा.राजीव सातव यांना श्रध्दांजली अर्पण.\nशासकीय जमिनीवर अतिक्रमण: उपसरपंचाचे सदस्यत्व रद्द\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nडॉ.आंबेडकर विद्यालय आरमोरी चे सुयश\nआम आदमी पार्टी ने दिया शिक्षा मंत्री को निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/cricket-on-olympic-way/", "date_download": "2021-05-18T02:03:34Z", "digest": "sha1:POYBNJ5JOJLW465SLGPQMM5J43Y5MAEQ", "length": 18792, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "क्रिकेट आॕलिम्पिकच्या वाटेवर, टी-10 करेल मार्ग सोपा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nक्रिकेट आॕलिम्पिकच्या वाटेवर, टी-10 करेल मार्ग सोपा\nक्रिकेटच्या (Cricket) आॕलिम्पिकमध्ये (Olympic) समावेशाच्या शक्यता वाढल्या असून टी-10 प्रकारच्या सामन्यांनी क्रिकेटसाठी आॕलिम्पिकचे दरवाजे उघडू शकतात. सन 1900 पासून क्रिकेट आॕलिम्पिकच्या बाहे��च आहे पण आता 2028 च्या लाॕस एंजेल्स (Los Angeles) आॕलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत प्रभाव राखणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व इंग्लंड क्रिकेट मंडळाने यात स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे या शक्यता वाढल्या आहेत. या दोन मंडळांनाच आधी याबाबत काही शंका होत्या.\nइसीबीचे मुख्याधिकारी टाॕम हॕरिसन यांनी आयसीसीने आयोजित केलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत हा विषय मांडला तेंव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समजते.\nआयसीसीच्या या बैठकीनंतर बीसीसीआयच्या अॕपेक्स कौन्सिलची बैठक झाली. त्यातही क्रिकेटच्या आॕलिम्पिकमधील समावेशाला सशर्त पाठिंबा देण्यात आला. याच्याआधी भारतीय आॕलिम्पिक समितीच्या छताखाली येण्यास बीसीसीआयचा विरोध होता. परंतु आता क्रिकेटवरील त्यांची सत्ता बाधीत होणार नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने बीसीसीआयचा विरोध आता मावळला आहे आणि उलट भारत लाॕस एंजेल्स आॕलिम्पिकसाठी आपला क्रिकेटचा संघ पाठवेल अशी तयारी त्यांनी दाखवली आहे.\nआॕलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने कशा स्वरुपात होतील हे अद्याप स्पष्ट नसले तरी टी-10 प्रकाराला वाढता पाठिंबा आहे. 10 दिवसातच आॕलिम्पिक क्रिकेटची स्पर्धा संपवायची असल्याने कमीत कमी खेळपट्ट्यांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी हाच प्रकार योग्य ठरेल याबद्दल बहुमत आहे. टी- 10 चा सामना साधारणतः 90 मिनिटातच संपतो. इसीबी हंड्रेड बॉलची पध्दतही सुचवू शकते तर काहींच्या मते टी-20 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा टी-10 च्या रुपाने आणखी चौथा प्रकार आला तर क्रिकेटचे अवमुल्यन होईल.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या नियमानुसार कोणत्याही खेळाचे जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त स्वरुप असेल तरच त्या खेळाला आॕलिम्पिकमध्ये स्थान मिळते. पण आयसीसीची अशी टी-10 ची कोणतीही स्पर्धा नसल्याने आता अबुधाबीत टी-10 ची स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.\nसद्यस्थितीत क्रिकेटचा 2028 च्या आॕलिम्पिकमध्ये समावेशाची शक्यता मानली जात आहे पण 2032 च्या आॕलिम्पिकमध्ये क्रीकेटचा समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे.\nक्रिकेटच्या समावेशाने आॕलिम्पिक चळवळीलासुध्दा फायदा होणार आहे कारण दक्षिण आशियात आॕलिम्पिकच्या स्पर्धांना तेवढे दर्शक लाभत नाहीत पण दक्षिण आशियात क्रिकेट खूपच लोकप्रिय असल्याने त्याचा फायद��� आॕलिम्पिकला अधिकाधिक दर्शक मिळण्यास होवू शकतो.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleइतकं लाचार कधीच वाटलं नाही…; कोरोनाची स्थिती सांगत डॉक्टरला अश्रू अनावर\nNext article‘राज्याच्या सद्यस्थितीला राज्य सरकारच जबाबदार’, काँग्रेस नेत्याचे थेट मोदींना पत्र\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/actress-devoleena-bhattachryajee-play-a-role-in-lunch-story-2-web-series-nrst-123138/", "date_download": "2021-05-18T01:35:39Z", "digest": "sha1:7SWZ3CCTZSIBEDPVYUA55YG6LEWBIFSO", "length": 11547, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "actress devoleena bhattachryajee play a role in lunch story 2 web series nrst | अभिनेत्री देवोलिना साकारणार मोलकरणीची भूमिका, सांगितला घरी काम करणाऱ्या बाईचा अनुभव! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nदेवोलिनाची लंच स्टोरीअभिनेत्री देवोलिना साकारणार मोलकरणीची भूमिका, सांगितला घरी काम करणाऱ्या बाईचा अनुभव\nया भूमिके विषयी बोलताना देवोलिना म्हणाली,'ही भूमिका साकारण्याआधी मला बराच अभ्यास करावा लागला. मी माझ्या घरातील मेड कडून बऱ्याच गोष्टी शिकले. त्यांच्या काही गोष्टी लक्षात घेत मी त्या माझ्या भूमिकेत उतरवण्याचा प्रयत्न केला.\n‘साथ निभाना साथिया’मधील गोपी बहू अर्थात अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आकाश गोयला यांची वेब सीरिज लंच स्टोरीजचा चॅप्टर २- द डेट स्टोरी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ज्यात देवोलिना मोलकरणीच्या भूमिकेत दिसणार आहे.\n२०१९ मध्ये वेब सीरिज ‘स्वीट लाय’मधून तीने डिजिटल डेब्यू केला होता. त्यानंतर आता देवोलिनाचि ही माझी दुसरी वेब सीरिज आहे. प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी स्वप्न असतात आणि जेव्हा अशा दोन व्यक्ती एकत्र येतात. त्यावेळी काय होतं हे ‘लंच स्टोरी २’मध्ये दाखवण्यात आलं आहे.\nया भूमिके विषयी बोलताना देवोलिना म्हणाली,’ही भूमिका साकारण्याआधी मला बराच अभ्यास करावा लागला. मी माझ्या घरातील मेड कडून बऱ्याच गोष्टी शिकले. त्यांच्या काही गोष्टी लक्षात घेत मी त्या माझ्या भूमिकेत उतरवण्याचा प्रयत्न केला. जेव्हाही मी एखादा सीन शूट करत असे त्यावेळी त्यांना नजरेसमोर आणून तो सीन केला. ती याठिकाणी असती तर तिने का�� केलं असतं असा विचार करून मी माझा सीन शूट करत होते. असे. माझं माझ्या घरातील मेडसोबत चांगलं बॉन्डिंग आहे ज्याचा फायदा मला या वेब सीरिजसाठी झाला.’\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/02/03/5-zodiac-girls-are-very-romantic/", "date_download": "2021-05-18T02:05:32Z", "digest": "sha1:SKEEJRJCEX2IGRB6ONW34C4IISQRBP4M", "length": 15794, "nlines": 180, "source_domain": "yuvakatta.com", "title": "ह्या 5 राशींच्या मुली असतात खूप रोमांटिक.! बघा तुमच्या गर्लफ्रेंड ची राशी आहे का यामध्ये सामील? - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या ह्या 5 राशींच्या मुली असतात खूप रोमांटिक. बघा तुमच्या गर्लफ्रेंड ची राशी...\nह्या 5 राशींच्या मुली असतात खूप रोमांटिक. बघा तुमच्या गर्लफ्रेंड ची राशी आहे का यामध्ये सामील\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब\nह्या 5 राशींच्या मुली असतात खूप रोमांटिक. बघा तुमच्या गर्लफ्रेंड ची राशी आहे का यामध्ये सामील\nएकमेका सोबत राहणाऱ्या जोडप्यामध्ये रोमांस खूप महत्वाचा असतो, कारण यामुळेच नात्यातील गोडवा टिकून राहतो नाहीतर ते नाते नको नकोशे वाटू लागते. रोमांसमध्ये केवळ मुलेच नाही तर मुलीही खूप समोर असतात. जर तुम्ही तुमच्यासाठी एक परफेक्ट साथीदार शोधत असाल तर जाणून घ्या क���णत्या राशीच्या मुली ह्या जास्त रोमांटिक असतात.\nया राशीच्या मुली ह्या रोमांटिक असतात, त्यांचे हावभाव हे त्यांच्या बोलण्यापेक्षा जास्त प्रभावी असतात. आपल्या प्रियकराला खुश करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत राहतात. रोमांसमधील रोमांच त्यांना खूप आवडतो.\nवृषभ राशींच्या मुली ह्या अतिशय स्फुर्तील्या आणि मनापासून प्रेम करणाऱ्या असतात. तसेच या राशीच्या मुली आपल्या जोडीदाराला इम्प्रेस करण्यासाठी खूप प्रेमळ भाषेत बोलतात. या राशीच्या मुलींना सरप्राईज द्यायला खूप आवडते. वृषभ राशीच्या मुली ह्या निष्ठावान प्रेमी तर असतातच परंतु त्याच सोबत त्या आपल्या प्रेमि प्रती खूप गंभीर असतात.\nमीन राशीच्या मुली खूप रोमांटिक असतात, त्या प्रत्येक वेळी एखादी नवीन फैटेंसी घेऊन येतात आणि आपल्या जोडीदारावर त्याचा प्रयत्न करतात. या राशीच्या मुलींना कॅण्डल लाइट डिनर आणि त्यासोबतच रोमांटिक गाणे खूप आवडतात.\nकर्क राशीच्या मुली खूप भावूक आणि रोमांटिक असतात. या राशीच्या मुलींना आपल्या प्रियकरासोबत पैदल बोलत चालणे आवडते. तसेच या राशीच्या मुली ह्या खूप समजूतदार असतात आणि इमानदारही असतात. आपल्य्या साथीदाराला कधीही धोका देत नाहीत.\nया राशीची मुलगी जर कोणावर प्रेम करत असेल तर तिचे पूर्ण जीवन हे तिच्या प्रियकराच्या आसपास मर्यादित राहते, तिला बाकी लोकांशी काहीही संबंध नसतो. या र्शीच्या मुली आपल्या संबंधित तारखा खूप आठवण ठेवतात जसे कि तुम्ही पहिल्यांदा कधी भेटले होतात. जन्म तारीख , पहिली डेट, पहिली मूवी कोणती बघितली आणि केंव्हा इत्यादी.\nया राशीच्या मुली ह्या प्रत्येक गोष्ठीमध्ये रोमांस शोधण्याचा प्रयत्न करतात. अतिशय साधेपणाने राहत आपले प्रेम व्यक्त करतात. या राशीच्या मुली आपल्या प्रियकराला खुश करण्यासाठी कधी गुलाबाचा गुलदस्ता पाठवू शकतात तर कधी आवडीची डिश बनवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रत्येक दिवसाला स्पेशल बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved\nPrevious articleह्या संभावित कारणांमुळे गर्भवती महिलांच्या पोटी किन्नर अपत्य जन्माला येऊ शकते.\nNext articleशिक्षणासाठी काहीपण… मध्यप्रदेशातील बेतुलमध्ये चक्क पाटीऐवजी रोडवर लिहून शिकताहेत विद्यार्थी.\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासू��� दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखेरचा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊनची तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय…\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\nया चिमुकल्या देशाने अमेरिका आणि चीनला पछाडले होते\nआज रात्री पडणार आहे (Meteoroid)उल्कापिंडांचा पाऊस, भारतात या ठिकानी दिसणार आहे...\nइंटरनेट आणि मोबाईल Apps दहशदवादी संघटनांचे नवीन शस्त्र.\nविराट सेना यंदा आयपीएलचं जेतेपद जिंकणार का जाणून घ्या संघाची कमजोरी...\nसोलापूरच्या या युवकाने तंबाखू व्यसनमुक्तीची चळवळ उभारलीय..\nविराट सेना यंदा आयपीएलचं जेतेपद जिंकणार का जाणून घ्या संघाची कमजोरी...\nइतिहासात अत्यंत क्रूर राजा अशी ओळख असलेला चंगेज खान कधी कुत्र्यांना...\nसरकारची वाटचाल शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करण्याच्या दिशेने..\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/coronavirus-o-blood-group-reduces-risk-coronavirus-only-observation-no-classical-evidence-opinions/", "date_download": "2021-05-18T00:39:27Z", "digest": "sha1:OYA6JKZAUKTOGP4JAN76A3O2J4L4QWX6", "length": 11799, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "'O' Blood Group असणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका कमी; हे केवळ निरीक्षण असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत - बहुजननामा", "raw_content": "\n‘O’ Blood Group असणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका कमी; हे केवळ निरीक्षण असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत\nin आरोग्य, ताज्या बातम्या\nमुंबई: बहुजननामा ऑनलाईन – कोरोनापासून बचाव करण्याची क्षमता किती लोकांमध्ये आहे हे तपासण्यासाठी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) संपूर्ण देशात सर्वेक्षण केले. त्यामध्ये ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याचे समोर आले. परंतु हे केवळ निरीक्षण आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही असे काही वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.\nदेशभरात ४० हुन अधिक सीएसआयआरची केंद्रे आहेत. त्यामध्ये केंद्रांमध्ये १० हजार व्यक्ती आणि त्यांच्या कुटुबांतील सदस्यांना तपशील घेण्यात आला. सीएसआयआरचे १४० शास्त्रज्ञ आणि चिकित्सक सर्वेक्षण प्रक्रियेचा भाग होते. सर्वेक्षणानुसार, ओ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असतो, तर बी आणि एबी रक्तगटाच्या व्यक्तींना काेराेनाचा जास्त धोका असतो. मात्र, काही वैद्यकीय तज्ञांनी हे केवळ निरीक्षण आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. असे म्हंटले आहे.\nया निरीक्षणसंदर्भात बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, हे केवळ निरीक्षण आहे. १० हजार ७१४ नागरिकांचे सर्वेक्षण करून हे निरीक्षण नाेंदविले. परंतु, त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या स्थिरावत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, स्वच्छता, शारीरिक अंतर पाळणे गरजेचे आहे.\nकाळजी घेणे, सुरक्षित राहणे गरजेचे\nडॉ रंजीत केणी यांनी काेराेनाप्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि सुरक्षित रा��णे गरजेचे आहे असा सल्ला दिला आहे. अनेक संस्थांमध्ये असे अशा स्वरूपाचे सर्वेक्षण, अहवाल समोर येत असतात. मात्र हे सर्व निरीक्षणांचा भाग आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी यावर अवलंबून न राहता स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ केणी यांनी सांगितले.\nTags: CoronaCouncil for Scientific and Industrial ResearchCSIRdelhiMedical SpecialistsO Blood Grouppeopleओ रक्तगटकोरोनादिल्लीलोकांवैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेवैद्यकीय तज्ञांसीएसआयआर\nइम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ 14 सोपे आयुर्वेदिक उपाय, घरातील ‘या’ वस्तूंचे करा सेवन, दूर होईल संसर्गाचा धोका\nअजित पवारांनी टोचले भाजप खा. डॉ. सुजय विखेंचे कान, म्हणाले – ‘शरद पवारांच्याही ओळखी होत्या’\nअजित पवारांनी टोचले भाजप खा. डॉ. सुजय विखेंचे कान, म्हणाले - 'शरद पवारांच्याही ओळखी होत्या'\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n‘O’ Blood Group असणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका कमी; हे केवळ निरीक्षण असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत\nGaza मध्ये Israel चा एयरस्ट्राइक, क्षणात जमीनदोस्त केली 14 मजली इमारत, पाहा व्हिडीओ\nपुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने साडे चार लाखाची फसवणूक; महिला पोलिस कर्मचार्यावर गुन्हा\nराफेल नदालने जोकोविचला पराभूत करून पटकावला किताब\nCovaxin लस कोरोनाच्या ब्रिटन आणि भारतात सापडलेल्या स्ट्रेनविरूद्ध परिणामकारक – भारत बायोटेक\nतुमच्या इम्यूनलाही शरीराचा शत्रू बनवू शकतो सायटोकाईन स्टॉर्म; जाणून घ्या हा आजार आहे तरी काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/fdi-limit-in-defense-sector-increased/", "date_download": "2021-05-18T01:43:03Z", "digest": "sha1:EE7MN6JZAD3KT6X737G4ZQG7YFSEQO7U", "length": 3303, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "FDI Limit in Defense sector increased Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNew Delhi: संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढविणार –…\nएमपीसी न्यूज - सरंक्षण क्षेत्र 'स्वावलंबी' करण्यावर केंद्र शासन भर देणार आहे. संरक्षण क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. संरक्षण उत्पादनातील परदेशी गुंतवणूक मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के करण्यात आली आहे, अशी…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/shivprathisthan/", "date_download": "2021-05-18T02:09:15Z", "digest": "sha1:C3PPBOOEVGM726ABNF5K53WDMFMMPZPI", "length": 3264, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Shivprathisthan Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : अनंत करमुसे यांना मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा : हिंदू जनजागृती समिती\nएमपीसी न्यूज - देशभरात कोरोनाचे संकट वाढत आहे. महाराष्ट्रात तर या संकटाने रौद्ररूप धारण केले आहे. राज्यात अशी स्थिती असताना राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्याबद्दल शिवप्रतिष्ठानचे धारकरी अनंत करमुसे…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भाग��त दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8,_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%B0", "date_download": "2021-05-18T02:34:02Z", "digest": "sha1:2MDFQRSKVE2ZTSDLYWFGEFYCW3ZSBWI2", "length": 2867, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चर्चा:ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान, वेळावदर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचर्चा:ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान, वेळावदर\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\n\"ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान, वेळावदर\" पानाकडे परत चला.\nLast edited on १८ सप्टेंबर २०१५, at ०७:४२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१५ रोजी ०७:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AC_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T02:52:16Z", "digest": "sha1:DHASNCJVTGYMZTFCO3X7TLF4JXUFLDLO", "length": 9924, "nlines": 156, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९८६ आशिया चषक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९८६ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही २री स्पर्धा श्रीलंकेत मार्च-एप्रिल १९८६ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांनी सहभाग घेतला. श्रीलंकेसोबत चालु असलेल्या राजकीय तणावामुळे भारताने स्पर्धेतून माघार घेतली. १९८४ दक्षिण-पुर्व आशिया चषक जिंकल्याने बांगलादेश या स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि आशिया चषकात पदार्पण केले.\n३० मार्च – ६ एप्रिल १९८६\n← १९८४ (आधी) (नंतर) १९८८ →\nस्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत पहिलावहिला आशिया चषक जिंकला. श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nपाकिस्तान आय.सी.सी पुर्ण सदस्य,\nश्रीलंका आय.सी.सी पुर्ण सदस्य\nबांगलादेश १९८४ दक्षिण-पुर्व आशिया चषक विज्रेते\nपैकियासोती सरवणमुट्टू मैदान डि सॉयसा मैदान असगिरिया स्टेडियम सिंहलीज क्रिकेट मैदान\nसामने: १ सामने: १ सामने: १ सामने: १\nपाकिस्तान २ २ ० ० ० ४ ३.८२३\nश्रीलंका २ १ १ ० ० २ ३.७९६\nबांगलादेश २ ० २ ० ० ० २.७९५\nमोहसीन खान ३९ (४६)\nरवि रत्नायके ३/३२ (९ षटके)\nब्रेन्डन कुरुप्पु ३४ (५६)\nमंजूर इलाही ३/२२ (९ षटके)\nपाकिस्तान ८१ धावांनी विजयी\nपैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबो\nसामनावीर: मोहसीन खान (पाकिस्तान)\nनाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.\nशहीदुर रहमान ३७ (६०)\nवसिम अक्रम ४/१९ (९ षटके)\nमुदस्सर नाझर ४७ (९७)\nजहांगीर शाह २/२३ (९ षटके)\nपाकिस्तान ७ गडी राखून विजयी\nडि सॉयसा मैदान, मोराटुवा\nसामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)\nनाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.\nबांगलादेशचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.\nगाझी अशरफ, घोलम फरुक, घोलम नौशेर, हफीझुर रहमान, जहांगीर शाह, मिन्हाजुल आबेदिन, नुरुल आबेदिन, रफिकुल आलम, रकिबुल हसन, समिउर रहमान आणि शहीदुर रहमान (बां) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nमिन्हाजुल आबेदिन ४० (६३)\nकौशिक अमालियान २/१५ (९ षटके)\nअसंका गुरूसिन्हा ४४ (९१)\nघोलम फरुक १/२२ (८.३ षटके)\nश्रीलंका ७ गडी राखून विजयी\nसामनावीर: असंका गुरूसिन्हा (श्रीलंका)\nनाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.\nजावेद मियांदाद ६७ (१००)\nकौशिक अमालियान ४/४६ (९ षटके)\nअर्जुन रणतुंगा ५७ (५५)\nअब्दुल कादिर ३/३२ (९ षटके)\nश्रीलंका ५ गडी राखून विजयी\nसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो\nसामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)\nनाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.\nLast edited on २९ एप्रिल २०२०, at १४:१०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०२० रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.anyonecancook.info/post/%E0%A4%97%E0%A4%9F-%E0%A4%B0-%E0%A4%B8-%E0%A4%AA-%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%85-%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%85-%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%B8-%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%B8-%E0%A4%AD-%E0%A4%9C", "date_download": "2021-05-18T01:09:26Z", "digest": "sha1:OM4OZTRFYSCDUABD5QYNDZX2E5CLAIUD", "length": 6045, "nlines": 31, "source_domain": "www.anyonecancook.info", "title": "गटारी स्पेशल अंडा करी (अंडा मसाला रस्सा भाजी)", "raw_content": "\nगटारी स्पेशल अंडा करी (अंडा मसाला रस्सा भाजी)\nनमस्कार, आता श्रावण सुरु होणार आहे, मग सगळ्यांची नॉनव्हेज खाण्यासाठीची लगबग चालू असेल, पण सध्याची परिस्थिती बघता बाहेर जाणे टाळून घरीच कसे काही छान करता येईल का ज्याने आपले नॉनव्हेज खाणे पण होईल... मग अशातच मला सुचली एक नवीन रेसिपी, अंडा करी (अंडा मसाला रस्सा भाजी). चला तर मग बघू या कशी करायची हि नवीन प्रकारची अंडा करी (अंडा मसाला रस्सा भाजी).\nकांदा, किसलेले खोबरे, लसूण, आले ,२-३ हिरवी मिरची, कोथिंबीर, २-३ चमचे धणे, तीळ, २-३ लवंग, मिरे, तेजपान इत्यादी.\nकांदा लांब आणि पातळ कापून तव्यावर लालसर भाजून घ्या, भाजून झाला कि तो तव्यावरून मिक्सर च्या भांड्यात काढून घ्या आणि थोडा गार होऊ द्या. तोपर्यंत तव्यावर किसलेले खोबरे भाजून घ्या. २-३ चमचे धणे, तीळ, २-३ लवंग आणि मिरी पण परतून घ्या. हे सगळे पदार्थ आणि लसूण, आले, हिरवी मिरची, तेजपान, चिरलेली कोथिंबीर मिक्सीमधून छान फिरवून त्याची पेस्ट तयार करून घ्या, कि झाली आपली मसाला पेस्ट तयार.\nतेल, जिरे, हिंग, आपण तयार केलेली मसाला पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, थोडा चिकन सुहाना मसाला (असेल तर), मीठ, अंडे (उकडलेले नको), कोथिंबीर इत्यादी.\nकढईत ३-४ चमचे तेल घ्या, त्यात जिरे आणि हिंग घालून फोडणी करा. त्यात आपण तयार केलेली मसाला पेस्ट घालून छान परतून घ्या, त्या मसाल्याला थोडे तेल सुटले कि त्यात २-३ चमचे लाल तिखट, गरम मसाला आणि चावीप्रमाणे चिकन सुहाना मसाला घाला आणि मस्त परतून घ्या. त्यात थोडे गरम पाणी घालून त्याला छान तेल सुटू द्या, तेल सुटले कि त्यात १-२ ग्लास पाणी टाकून चवीप्रमाणे मीठ घाला आणि त्याला छान उकळी येऊ द्या. उकळ आली कि त्यात कच्चे अंडे एक एक करून फोडून टाका (टिप: अंडे उकडलेले नको, अंडे एकाच जागी फोडून नाही टाकायचे, वेगवेगळ्या जागी टाकायचे आणि त्याला पळीने हलवायचे नाही) १०-१५ मिनिट भाजीला कमी गॅसवर छान उकळी येऊ द्या म्हणजे अंडे त्यातच छान शिजते, ते शिजत असतांना पळीने हलवू नका. आता त्यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. अश्याप्रकारे नवीन प्रकारची, गटारी स्पेशल, मस्त गरमा गरम अंडा करी (अंडा मसाला रस्सा भाजी) तयार. हि करायला अगदी सोपी आहे आणि चवीला खुपच छान लागते, कारण अंडे हे भाजीतच शिजल्याने त्यात छान मसाले मिक्स होतात आणि चवीला देखील मस्त मसालेदर भाजी लागते, अगदी चिकनच्या भाजी प्रमाणेच. तर नक्कीच ट्राय करा.\nआपल्याला हि रेसिपी आवडली असेल तर माझा हा ब्लॉग नक्कीच शेअर आणि लाईक करा.\nभाकरीचा पिझ्झा (आजी ची मसाला भाकरी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/20919", "date_download": "2021-05-18T00:38:30Z", "digest": "sha1:QW2Q5PH35QSUUTL3DTDWOAW667TWLVPK", "length": 7753, "nlines": 153, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "नळांना तोट्या नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली नळांना तोट्या नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय\nनळांना तोट्या नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय\nवैरागड :- आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील नागरिकांकडे नळ आहेत . परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे नळातून पाणी बाहेर जाऊन ओव्हरफ्लो होऊन पाणी वाया जात आहे . त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.\nशासनाकडून वारंवार पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचा योग्य वापर करा , अशा वारंवार सूचना देण्यात येत असतात.\nतरीही काही लोक जाणीवपूर्वक या सूचनेकडे दुर्लक्ष करीत असतात.\nवैरागड येथे सार्वजनिक नळ योजना आहे. तसेच घरगुती नळ योजना आहे . घरगुती नळ योजनेत अनेक नागरिकांच्या घरी नळ आहेत . परंतु त्यांच्या नळांना तोट्या लावलेल्या नाही. त्यामुळे पाणी ओव्हर फ्लो झाल्यानंतर तसेच पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.\nस्थानिक प्रशासनाने प्रत्येक नागरिकांच्या नळाला तोट्या लावणे बंधनकारक करावे. अशी मागणी होत आहे.\nPrevious articleअपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू\nNext articleशारीरिक व मानसिक त्रास असह्य झाल्याने अंगावर रॉकेल ओतून विवाहितेने स्वत:ला जाळून घेतले.\nदेसाईगंज पोलिसांच्या कारवाईत 22400 रुपयांचा दारू साठा जप्त\nधानोरा येथे विजेचा लपंडाव\nआरमोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nजागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले ग्रामसंघ देलनवाडीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन\nपोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांना साश्रू नयनांनी निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-breaking-news-kirit-somaiya-says-half-dozen-ministers-alliance", "date_download": "2021-05-18T00:34:11Z", "digest": "sha1:GVPTRYT36JQ4CN4ELDNZTCYMTX32L4AJ", "length": 17323, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | किरीट सोमय्या म्हणतात, आघाडी सरकारचे अर्धा डझन मंत्री घरी जाणार", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nसचिन वाझे घोटाळा दोन हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे\nकिरीट सोमय्या म्हणतात, आघाडी सरकारचे अर्धा डझन मंत्री घरी जाणार\nऔरंगाबाद: सचिन वाझे वसुली प्रकरणावरून अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्रीपदाचा राजिनामा दिला. यापूर्वी संजय राठोड यांनाही राजीनामा द्यावा लागला. आता पुढील नंबर हा परिवहनमंत्री अनिल परब यांचा आहे. अशाच प्रकारे आघाडी सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांनाही घरी जावे लागेल, असा दावा भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (ता.५) पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, वाझे घोटाळा हा २ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.\nकिरीट सोमय्या हे सोमवारी (ता.५) शहराच्या दौऱ्यावर होते. सकाळी दहा वाजता त्यांनी घ���टी, मिनी घाटी रुग्णालय व कोविड केअर सेंटर्संना भेट दिली. यादरम्यान आयोजित पत्रपरिषदेत सोमय्या म्हणाले, की अनिल देशमुखप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी. राज्यात वाझे गँगच्या माध्यमातून वसुली सुरु असल्यामुळे दुसरीकडे व्हेटिलेंटर, ऑक्सीजन या गोष्टीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचाही आरोपही त्यांनी केला.\nचक्क तलवारीने खाऊ घातला केक बहाद्दरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nवाझे टीमने टीआरपी घोटाळा, बुकीकडून केलेले कलेक्शन, अनेकांनी ड्रग्ज घेत असल्याबाबत समन्स पाठवणे, एवढेच नव्हे तर, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अशा वेगवेगळ्या प्रकारांतून दोन हजार कोटींचे कलेक्शन केले असून हा पैसा अनिल देशमुखांनी स्वत:कडे ठेवला की, त्यांच्या पक्षाच्या खात्यात जमा केला, याचे उत्तर संबंधितांनी द्यावे.\nAurangabad Lockdown: जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने आजपासून बंद\nटीआरपीच्या नावाखाली अस्तित्वात नसलेल्या वाहिन्याच्या नावे १ हजार कोटींच्या घोळ केला. शिवाय वाझे यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशिररित्या केली. त्यांच्या नियुक्तीची फाईलही मंत्रालयातून गायब झाल्याचा गौप्यस्फोटही सोमय्या यांनी केला. या पत्रकार परिषदेला खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, अनिल मकरिये, संजय केणेकर, समीर राजूरकर, भगवान घडामोडे आदींची उपस्थिती होती.\nकिरीट सोमय्या म्हणतात, आघाडी सरकारचे अर्धा डझन मंत्री घरी जाणार\nऔरंगाबाद: सचिन वाझे वसुली प्रकरणावरून अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्रीपदाचा राजिनामा दिला. यापूर्वी संजय राठोड यांनाही राजीनामा द्यावा लागला. आता पुढील नंबर हा परिवहनमंत्री अनिल परब यांचा आहे. अशाच प्रकारे आघाडी सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांनाही घरी जावे लागेल, असा दावा भाजपचे नेते तथा माजी\nहातावर शिक्का असलेला पाहुना आला अन् उडाला गोंधळ\nऔरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा. घरातून बाहेर पडू नका, शंका आल्यास तातडीने हेल्पलाईनवर संपर्क साधा, होम क्वारंटाईन असल्यास घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन शासनातर्फे वारंवार केले जात आहे. मात्र शासनाच्या आवाहनाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.\nघरातच राहू या. घरात राहणाऱ्या कष्टकऱ्यांना अन्न पोहोचू या\n���रंगाबाद : कोरोनाच्या अनुशंगाने सुरु असलेल्या संचारबंदीत शहरातील हातगाडीवाले, रिक्षावाले, वाहनचालक, बांधकाम मजूर, कचरा वेचक, सफाई कामगार, घरेलू कामगार, वृत्तपत्र विक्रेते, कंत्राटी कामगार, दुकानातील कामगार, हॉटेल कामगार, सिनेमा कामगार, अशा हजारोंच्या संख्येने शहरात असणाऱ्या कामगार कुटुंबां\nशहर कडकडीत बंद : उपद्रवींचा त्रास कायमच\nऔरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. असे असले तरीही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. तथापि, अंशत: मिळणाऱ्या सुटीचा काहीजण गैरफायदा घेत असल्याने त्यांना पोलिसांचा प्रसाद मिळत आहे. मात्र त्यामुळे गरजूंनाही बाहेर पडताना पोल\nआता लवकरच औरंगाबादेत होणार कोरोना स्वॅबची तपासणी\nऔरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात व्हीआरडीएल मशीन इन्स्टॉलेशन शेवटच्या टप्प्यात असून सोमवार (ता.३०) पासून सुरु होण्याची शक्यता आहे. स्वॅब नमुने घाटी रुग्णालयात तपासणीस सुरवात झाल्यानंतर याचा संपुर्ण मराठवाड्याला खुप फायदा होणार आहे. पुढील दोन दिवसांत मशिनची गुणवत्ता तपासणी\nCoronavirus LIVE : औरंगाबादमध्ये ९०० रुग्ण, आज या भागात शिरकाव\nऔरंगाबाद : शहरात कोरोनाच्या रुग्णवाढीचे मीटर वाढतच चालले आहेत. काल दिवसभरात ९३ रुग्णांची वाढ झाली. त्यानंतर आज (ता. १६ मे) सकाळी ३० तर दुपारी २८ रुग्णाची भर पडली असून, एकूण आकडा ९०० वर पोचला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.\nऔरंगाबादेत दिवसभरात कोरोनाने घेतले चार बळी\nऔरंगाबाद - कोरोनामुळे शहरात शुक्रवारी (ता. १५) दिवसभरात चौघांचा बळी गेला. मृतांची संख्या आता पंचवीसवर पोचली आहे. संसर्गाचा विळखा घट्टच होत असल्याचे रोजच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, दिवसभरात तब्बल ९३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आठ मे रोजी एकाच दिवशी शंभर जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ह\nगूड न्यूज...औरंगाबादेत आता फक्त १४ कोरोनारुग्ण\nऔरंगाबाद - औरंगाबादकरांसाठी आणखी एक चांगली बातमी असुन कोविड -१९ चा संसर्ग झालेल्या ३१ रुग्णसंख्येपैकी आतापर्यंत १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यातील आठ जणांना आधीच सुटी मिळाली. सोमवारी (ता. २०) सहा जणांना सुटी मिळाली आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप देशमुख यांनी सकाळ ला दिली\nऔरंगाबादच्या घ��टी रुग्णालयातील कोरोना मृत्यू तांडव २०० वर, एकूण बळींची संख्या वाचा सविस्तर...\nऔरंगाबाद : रविवारी ता.२८ पर्यंत औरंगाबाद शहरात एकूण २४७ जनांचा मृत्यू झाला. त्यात सोमवारी ता.२९ दिवसभरात आणखी दहा जनांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या २५७ वर गेली आहे. तर मंगळवारी ता.३० सकाळी आणखी दोन जनांचा खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण बळींची सं\nडोळ्यांदेखत असं झालं, की त्या आजोबाचं काळीज चर्रकन चिरलं...\nऔरंगाबाद - पाण्याचे टँकर वळविताना चाकाखाली आल्याने सातवर्षीय बालकाचा चिरडून मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (ता. सहा) सकाळी सिल्लेखाना परिसरातील महिला भरोसा केंद्रानजीकच्या गल्लीजवळ घडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-dhule-news-imprisonment-for-three-years-for-beating-a-child", "date_download": "2021-05-18T01:26:53Z", "digest": "sha1:US72VFP3AJTT36MUHSN664IO22HG2QFM", "length": 7446, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बालकांना मारहाण केल्यास तीन वर्षे कैद; तक्रारीसाठी डायल करा १०९८", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nबालकांना मारहाण केल्यास तीन वर्षे कैद; तक्रारीसाठी डायल करा १०९८\nधुळे : बालन्याय अर्थात मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमांतर्गत मुलासोबत कोणत्याही प्रकारची क्रूर हिंसा, शारीरिक व मानसिक छळ, तसेच उपेक्षित वर्तणूक होत असेल, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असेल तर हे कायद्याविरोधी आहे. अशा प्रकारे मुलांचे शोषण करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षे कैद व एक लाख किंवा त्या पटीत दंड आकारला जातो, अशी माहिती बालकल्याण समितीने दिली.\nसाक्री रोडवरील बालनिरीक्षणगृहात प्रथम न्यायदंडाधिकार प्रदान असलेल्या बालकल्याण समितीने बालकांची काळजी व संरक्षण या विषयावर बैठक घेतली. समितीसमोर येणारी प्रकरणे बिकट व भावनिक असतात. याअनुषंगाने चर्चेवेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने, सदस्य प्रा. वैशाली पाटील, प्रा. सुदाम राठोड, ॲड. मंगला चौधरी, बालसंरक्षण कक्षाच्या तृप्ती पाटील उपस्थित होत्या. नगाव, मोहाडी, फागणे तसेच वीटभट्टी, बिलाडी यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी आई-वडील, काका, इतर नातेवाइकांकडून बालकांना मारहाण केली जाते. तसेच क्रूर पद्धतीची वागणूक, पिळवणूक केली जाते. प्रसंगी अनेक जन्मदाते मद्याच्या नशेत बालकांना मारहाण करतात, भीक मागायला लावतात. असले गंभीर प्रकार कायद्याने गुन्हा आहे.\nमारहाण होत असल्याचे आढळले तर डायल करा टोल फ्री\nबालन्याय अधिनियमानुसार मुला-मुलीसोबत कोणत्याही प्रकारची क्रूर हिंसा, शारीरिक व मानसिक छळ, उपेक्षित वर्तणूक, दुर्लक्ष आणि दुर्वर्तन करणे गुन्हा आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला तीन वर्षे कैद व एक लाख किंवा त्या पटीत दंड आकारला जातो. त्यामुळे मुलांसोबत होणारी हिंसा टाळण्याबाबत व्यापक जनजागृतीची गरज व्यक्त झाली. एखाद्या मुलास मारहाण करताना पाहिले, की १०९८ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा. याकामी जिल्हा महिला बालविकास अधिकारी हेमंत भदाणे यांचे मार्गदर्शन, तर बालसंरक्षण कक्ष व चाइल्ड लाइनचे सहकार्य असते, असे समितीने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/south-africa/", "date_download": "2021-05-18T02:49:10Z", "digest": "sha1:WZQIYAAKYRS4575DWCX6FXYLJEKKUAEC", "length": 30967, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "द. आफ्रिका मराठी बातम्या | South Africa, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\n १६ बायकांचा धनी अन् १५० मुलं; म्हणे, सगळ्या पत्नींना खूश ठेवणं हेच माझं काम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMan in zimbabwe : त्याला मरण्याआधी अजून १०० मुलांना जन्म द्यायचा आहे. ... Read More\nSouth AfricaZimbabweJara hatkeSocial ViralViral Photosद. आफ्रिकाझिम्बाब्वेजरा हटकेसोशल व्हायरलव्हायरल फोटोज्\n'ऑस्ट्रेलियन खेळाडू दुटप्पी; कोरोनामुळे द. आफ्रिका दौरा रद्द केला अन् भारतात IPL खेळायला आले'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यानं ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दुटप्पी वागणूकीवर निशाणा साधला. ... Read More\nIPLSouth AfricaAustraliaआयपीएल २०२१द. आफ्रिकाआॅस्ट्रेलिया\n आफ्रिकेत सापडली ७८ हजार वर्ष जुनी रहस्यमय कब्र; समोर आले दुर्मिळ फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nOldest human burial site : या गुहेत सापडलेल्या सगळ्या वस्तूंचे मायक्रोस्कोपिकच्या आधारे अध्ययन करण्यात आले. ... Read More\nSocial ViralJara hatkeSouth Africaसोशल व्हायरलजरा हटकेद. आफ्रिका\nमालीच्या महिलेने दिला एकाचवेळी नवरत्नांना जन्म\nBy ऑनलाइन ��ोकमत | Follow\nमाली सरकारने वैद्यकीय उपचार आणि निगराणीसाठी तिला ३० मार्च रोजी मोरोक्कोला पाठवले. ... Read More\nIPL 2021 Suspended : आता आम्ही घरी जायचं कसं ; BCCI कडूनही उत्तर मिळेना, परदेशी खेळाडू झालेत असहाय व चिंताग्रस्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIPL 2021 suspended : देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घातली आहे. ... Read More\nIPLDavid WarnerGlenn MaxwellSteven SmithBangladeshAustraliaSouth AfricaWest IndiesEnglandआयपीएल २०२१डेव्हिड वॉर्नरग्लेन मॅक्सवेलस्टीव्हन स्मिथबांगलादेशआॅस्ट्रेलियाद. आफ्रिकावेस्ट इंडिजइंग्लंड\nस्नेक मॅनचा Live Video जगातील सर्वात चपळ अन् विषारी साप Black Mamba ला पकडले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nWorld's Fastest Snakes, Black Mamba : ब्लॅक मांबा एवढा विषारी आहे की, त्याच्या विषाचे दोन थेंब जरी मानवी शरिरात गेले तर तो व्यक्ती पाणीदेखील मागण्याच्या स्थितीत राहत नाही. ... Read More\nsnakeSouth AfricaSocial Viralसापद. आफ्रिकासोशल व्हायरल\nIPL 2021 : पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला मिळाली आनंदवार्ता; द. आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज ताफ्यात दाखल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराजस्थान रॉयल्सला गुरुवारी मुंबई इंडियन्सकडून एकहाती पराभव पत्करावा लागाला. त्यामुळे Rajasthan Royalsचा पाय आणखी खोलात गेला आहे. ... Read More\nIPLRajasthan RoyalsBen StokesSouth Africaआयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सबेन स्टोक्सद. आफ्रिका\n गेंड्याच्या शिकारीचा प्लॅन पडला महागात, हत्तीच्या पायाखाली येऊन गमावला जीव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nक्रूगर नॅशनलपार्क हे गेंडे(Rhino Poacher) , हत्ती(Elephant), सिंह (Lions), बिबटे (Leopards) आणि म्हशीसाठी (Buffaloes) प्रसिद्ध आहे. ... Read More\nSouth AfricaJara hatkeInternationalद. आफ्रिकाजरा हटकेआंतरराष्ट्रीय\n दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघावर आयसीसीकडून बंदीची शक्यता\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ... Read More\nBig News : एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी करतोय तयारी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाकडून तुफान फटकेबाजी करणारा एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. ... Read More\nAB de VilliersSouth AfricaT20 CricketICC World T20एबी डिव्हिलियर्सद. आफ्रिकाटी-20 क्रिकेटआयसीसी विश्वचषक टी-२०\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3670 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2318 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ता���्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.royalchef.info/2020/04/mahamari-sathi-shaktishali-vishnu-mantra-in-marathi.html", "date_download": "2021-05-18T02:13:13Z", "digest": "sha1:6D5UVNIRLT6XHUJWV533VCA7LSARTGPT", "length": 10122, "nlines": 71, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Mahamari Sathi Shaktishali Vishnu Mantra in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nमहामारी किंवा दूसरा कोणता रोगबरा होण्यासाठी व मनशांती मिळण्यासाठी सोपा मंत्र\nसध्या महामारीने नुसते थैमान घातले आहे व अजून दुसरे रोग बरे होण्यासाठी प्रथम आपले मन शांत करून आपण वैद्यकीय उपचार घेण्याबरोबर देवाचा सुद्धा धावा केला पाहिजे जेणे करून आपला रोग बरा होवून आपण लवकर बरे होऊ.\nसारे जग परेशान आहे लाखो लोक महामारीने ग्रासले आहेत तेव्हा आपण आपले विचार सकारात्मक ठेवून तसेच देवावर विश्वास ठेवून पुढे पाऊल उचलायला पाहिजे.\nआपण ह्या विडीओमध्ये भगवान श्री विष्णु ह्याचा 9 अक्षरी मंत्र व त्याची जाप करायची पद्धत बघणार आहोत. भगवान श्री विष्णु ह्यांचा हा अगदी प्रभावी व शक्तीशाली मंत्र आहे.\nआपल्याला समुद्र मंथन हयही कहाणी माहीत असेल. तर समुद्र मंथनच्या कहाणीशी ह्या मंत्रची तुलना केली आहे. समुद्र मंथन सुरू असताना श्री धनवंतरी भगवान प्रकट झाले. आपल्याला माहीत असेलच भगवान श्री धनवंतरी हिंदू धर्ममध्ये आरोग्य, आयुर्वेद, चिकिस्सा व औषधांची देवता आहे. भगवान श्री धनवंतरी म्हणतात की भगवान श्री विष्णु ह्याचा हा प्रभवी मंत्र म्हंटला की रोग नष्ट होतात. पण आपल्या औषध उपचारा बरोबर आपल्याला दैवी साथ सुद्धा म्हंत्वाची आहे.\nविडियोमध्ये भगवान श्री विष्णु हांचा मंत्र त्यांच्या तीन नावावर आधारीत आहे. हा मंत्र प्रयोग करण्यासाठी 4 विविध पद्धती आहेत. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्याचा अवलंब तुम्ही करू शकता. चारही पद्धती खूप सोप्या आहेत तसेच हा मंत्र प्रयोग कोणी सुधा करू शकतो.\nमंत्र अश्या प्रकारे आहे.\nॐ अच्युताय नमः ||\nॐ गोविंदाय नमः ||\nमंत्र प्रयोग करण्यासाठी चार विधी अथवा पद्धती आहेत\nपहिली पद्धत अशी आहे.\nज्या दिवसा पासून मंत्र प्रयोग करायचा आहे त्या दिवासापासून सकाळी लवक��� उठावे स्वच्छ कपडे घालून एका वाटीत अथवा छोट्या भांड्यात पाणी घेवून एक चमचापण घ्यावा. मग उजव्या हातात एक चमचा पाणी घेवून “ॐ अच्युताय नमः” म्हणून पाणी प्यावे. परत हातात पाणी घ्यावे व “ॐ गोविंदाय नमः” म्हणून पाणी प्यावे. परत हातात पाणी घ्यावे व ” ॐअनंताय नमः” म्हणून पाणी प्यावे.\nमंत्र प्रयोग करतांना एक लक्षात ठेवा की पाणी पिताना चमचा किंवा हात ओठाला लागता कामा नये. भगवान श्री विष्णु ह्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून हा प्रयोग आपल्याला रोज सकाळी एकदा करायचा आहे.\nदुसरी पद्धत अशी आहे.\nएक नवीन कोरी वही व पेन घेवून रोज सकाळी 108 वेळा हा मंत्र लिहायचा. पण मंत्र लिहण्याच्या आगोदर एक संकल्प करायचा की हा प्रयोग कीती दिवस करायचा आहे समजा 30 दिवस करायचे ठरवले तर 30 दिवस 108 वेळा मंत्र लिहून 30 दिवस झाल्यावर मंत्र लिहिलेली वही देवघरात ठेवा किंवा दुसरीकडे कुठे स्वच्छ जागेवर ठेवा.\nतिसरी पद्धत अशी आहे.\nरोज सकाळी उठल्यावर स्नान केल्यावर मंत्र 15 ते 30 मिनिट म्हणायचा किंवा आपल्याला शक्य असेल तेव्हडा वेळ म्हणायचा.\nचौथी पद्धत अशी आहे.\nमंत्र दिवसभर म्हणजे उठता बसता किंवा झोपताना जागेपाणी सारखा म्हणत राहायचा.\nचारही पद्धती खूप सोप्या आहेत. आपण आपल्या परीवारातील व्यक्तीसाठी किंवा दुसर्या व्क्ती साठी सुद्धा करू शकता. फक्त एक संकल्प करून चालू करा. तुम्हाला नक्की यश मिळेल व भगवान श्री विष्णु नक्की आपल्याला रोगापासून मुक्त करायला मदत करतील.\nमी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इछीते की मंत्र प्रयोग करताना त्याच बरोबर आपले औषध उपचार पण चालू ठेवा. मंत्र जाप केल्याने आपल्याला मनशांती मिळेल व आपली विचारशक्ति सकारात्मक होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2020/07/22/hero-off-kargil-war/", "date_download": "2021-05-18T01:39:13Z", "digest": "sha1:HCP3PCJHLKJ2W5RGTT7AWU4IJVVEP2IY", "length": 18841, "nlines": 184, "source_domain": "yuvakatta.com", "title": "\"कॅप्टन सौरभ कालिया\": कारगिल युद्धाची सुरवात करणारा पहिला भारतीय सैनिक...! - YuvaKatta", "raw_content": "\nHome व्यक्तिविशेष “कॅप्टन सौरभ कालिया”: कारगिल युद्धाची सुरवात करणारा पहिला भारतीय सैनिक…\n“कॅप्टन सौरभ कालिया”: कारगिल युद्धाची सुरवात करणारा पहिला भारतीय सैनिक…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nकारगिल युद्ध भारत पाकिस्तान यांच्यातील १९९९ मध्ये झालेले युद्ध…\nभा��त पाकिस्तान यांच्यातील दुश्मनी काही नवीन नाहीये.अगोदर पासूनच पाकिस्तानला सीमारेषेभागात नको त्या ठिकाणी घूसखोरी करताना अनेक वेळेस पकडले आहे. तरीसुद्धा पाकिस्तान भारतीय हद्दीत घुसून जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असतोच.\nअसाच प्रयत्न त्यांनी 1999 मध्ये सुद्धा केला होता. कारगिलच्या शिखरांवर त्यांनी बंगर बनवले होते. परंतु हे करतेवेळेस त्यांना भारतीय जवानाच्या साहसाची जराशीही कल्पना नव्हती. भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला घुटने टेकवण्यास भाग पाडले. आपण कारगिलच्या युद्धाची गोष्ट करत आहोत.\nआज जाणून घेऊया की कारगिलचे युद्ध सुरु कसे झाले होते\nसन 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान संबंध मैत्रीपूर्वक ठेवण्याचे सर्व प्रयत्न दोन्ही देशांकडून केले जात होते. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांच्या प्रयत्नातून संबंध मैत्रीपूर्वक होत सुद्धा होते. एवढंच नाही तर यांनी पंजाब पासून लाहोर पर्यंत बस सेवा सुद्धा सुरु केली होती. जिची सुरवात स्वतः वाजपेयी यांनी पाकिस्तानात जाऊन केली होती.\nपरंतु या सर्व घडामोडीमागे पाकिस्तानी सैना काही दुसराच प्लॅन तयार करत होती, ज्याची भारतीय सैन्याला थोडीशीही चाहूल नव्हती. पाकिस्तानी सैन्याचे लक्ष होते ते कारगिल वर कब्जा करण्याचे. कारगिलमध्ये बर्फवृष्टी होत असताना पाकिस्तानी आणि भारतीय सैनिक कारगिलच्या शिखरावरून खाली उतरत असत. अनेक दिवसापासून हे असेच सुरु होते.\n1999 मध्ये भारतीय सैनिक शिखराच्या खाली उतरले परंतु त्यांना या गोष्टीचा अंदाज नव्हता की पाकिस्तानी सैनिक खाली उतरणार नाहीयेत. पाकिस्तानचे सैनिक वरच राहिले होते. 3 मे 1999 ला भारतीय सैनिकांनी माहिती मिळाली की वरती घुसखोर आहेत. एका गुप्तचराने सांगितलेल्या संदेशामध्ये असं लिहलं होत की वरती बंदूकधारी अनेक लोक आहेत जे तिथे तंबू ठोकून राहत आहेत.\nयानंतर असं काही होणार होते ज्याचा कुणालाही अंदाज नव्हता. भारतीय सैनिकांच्या मते ते कुणीतरी ईतर घुसखोर असतील, कारण त्या वेळी अश्या छोट्या- मोठ्या घुसखोऱ्या भारतीय सैनिकांना नवीन नव्हत्या. 5 मे 1999 ला भारतीय सैनेने एका तुकडीला वरती पाठवण्याचा निर्णय घेतला. ज्या तुकडीचे नेतृत्व करत होते “कॅप्टन सौरभ कालिया”.\nकॅप्टन कालिया आणि त्यांचे 5 साथीदार जेव्हा वरती पोहचले तेव्ह�� त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण तेथे कोणी घुसखोर नसून मजबूत हत्यारांसह गोळा- बारूद असलेली शेकडो पाकिस्तानी सैनिक होते. कॅप्टन कालिया यांनी आपल्या टीमच्या एका सैनिकाच्या माध्यमातून भारतीय सैनेला संदेश पाठवला की, वरती पाकिस्तानी सैनिकांनी कब्जा केला आहे.\nकॅप्टन कालिया यांनी आपल्या साथीदाराला सैनिकांना निरोप देण्यास पाठवले आणि अन्य साथीदारांना सोबत घेऊन पाकिस्तानी सैनिकांना प्रतीउत्तर दिले.\nकालिया दुश्मनासमोर ताठ मानेने उभे होते. त्यांच्या रणनीती समोर मोठ्या संखेने असलेले पाकिस्तानी सैनिक सुद्धा फिके पडू लागले. परंतु आपला व आपल्या साथीदारांचा गोळा- बारूद संपत आला आहे हे त्यांच्या लक्षत आले आणि पाकिस्तानी सैनिकांनी चारी बाजूंनी घेराव घालून त्यांना बंदी बनवले.\nपाकिस्तानने कॅप्टन कालिया यांचा अनेक प्रकारे छळ केला. 22 दिवस त्यांना त्रास दिल्यानंतर जेव्हा त्यांच पार्थिव भारतीय सैनिकांना पाठवण्यात आले तेव्हा ते पाहून संपूर्ण भारतीय जवानांचे रक्त सळसळू लागले.\nकॅप्टन कालिया यांचे दात आणि शरीराचे हाडे पूर्णपणे तोडण्यात आले होते. एवढंच नाही तर पाकिस्तानी सैन्यांनी त्यांचे डोळेसुद्धा काढून घेतले होते. त्यानंतर त्यांना गोळी मारण्यात आली होती.\nभारतीय सैनिक आपल्या साथीदाराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी उत्सुक होते. आणि येथूनच सुरवात झाली ती, भारत -पाकीस्तानमधी “कारगिल युद्धाला ”\nपुढच्या लेखात जाणून घेऊया कारगिल युद्धातील अनेक वीर जवानांबद्दल ज्यांनी आपल्या\nउत्कृष्ट कामगिरीवर पाकिस्तानी सैनिकांची बत्ती गुल केली होती.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहे पण अवश्य वाचा : पर्यावरणातील सर्वात मोठी समस्या… निर्वनीकरण\nPrevious articleया कारणांमुळे दरवर्षी बिहार मध्ये पूर येतो…\nNext articleजलप्रदूषण आणि अस्वच्छता यामुळेच कोरोणासारखे आजार पसरतात..\nपुण्यातील ही तरुणी सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी जन’जागृती’ करतेय…\n७० वर्षीय मीनाताईं १६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’…..\nपुण्यातील हे मुस्लीम कुटुंब देतेय कोरोनाच्या लढाईत योगदान….\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी केलीय….\nचित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे आदर्श मांडलाय…\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्यांने कमवले लाखो रुपये\nनोकरीकरते वेळेस त्यांच्याकडे होते फक्त 39 रुपये,आज चीन मध्ये आहे 8 करोड रुपयांचा व्यवसाय…\nममता बॅनर्जी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित….\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\n‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.\nही आहे रामोशी समाजातील पहिली महिला रिक्षाचालक…\nहा होता जगातील पहिला स्मार्टफोन,पहा त्याची खास वैशिष्टे\nगुजरातच्या या राजकुमाराने सर्वांसमोर आपण ‘गे’ असल्याचे कबूल केले होते…\nरानी एनजिंगा इतिहासातील शौकीन राणी.\nलव्ह जिहाद विरोधात लवकरच येणार नवीन कायदा..\nस्मार्टफोनमध्ये इतका रॅम (RAM) हवाच कशाला\nचित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श\nटिपू सुलतानने हिंदुंवर अत्याचार केले होते\nआरबीआयने जारी केली देशातील सर्वांत सुरक्षित बँकाची यादी …बघा आपली बँक...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/tag/meat-in-india/", "date_download": "2021-05-18T02:23:51Z", "digest": "sha1:5ODQIS7KTPWRR6FEHQMEK26TGJ72TRD2", "length": 1814, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "meat in india Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nजागतिक पातळीवरील मांसाहार आणि भारत\nमराठी माणसाला मांसाहार म्हंटल कि सर्वप्रथम आठवतो तो रविवार आणि कोल्हापुरी तांबडा पांढरा. पण कधी विचार केला आहे का कि जागतिक स्थरावर मांसाहाराला कश्या प्रकारे पाहिलं जात ते\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/retired-justice-dr-shalini-phansalkar-joshi/", "date_download": "2021-05-18T00:57:53Z", "digest": "sha1:EF5XPEXGBV4QJTNMNUHDL5Q7WWJQZIUH", "length": 3342, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Retired Justice Dr. Shalini Phansalkar Joshi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : ‘भारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तन’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र\nएमपीसी न्यूज - पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सिम्बायोसिस विधी महाविद्यालयात 'भारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तन' यावर ऑनलाईन चर्चासत्र नुकतेच आयोजित करण्यात आले होते. डॉ. शशिकला गुरपूर, संचालिका आणि…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/the-need-to-amend-the-sra-rules/", "date_download": "2021-05-18T02:01:21Z", "digest": "sha1:A5BMEU3VYABQ3DXKKZDBGAV7H4OCSCTU", "length": 3340, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "the need to amend the SRA rules Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : एसआरएचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियमावलीत सुधारणा करा : चंद्रकांत पाटील यांची…\nपुणे मनपाच्या आरक्षित जागेवरील झोपडपट्ट्यांचा पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने महापालिका स्वत: आपल्याकडील काही जागांवर गृहनिर्माणाचे प्���कल्प राबवत आहे. त्यामुळे त्यातील काही जागांवर पुनर्वसनासह उर्वरित जागेवर समाजपयोगी सोई-सुविधा उपलब्ध करुन…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.oralcare.com.hk/download.html", "date_download": "2021-05-18T00:35:06Z", "digest": "sha1:EPJBXLVFZ6ET4KVDLCJ5GQZBBG5UPKIT", "length": 3683, "nlines": 116, "source_domain": "mr.oralcare.com.hk", "title": "डाउनलोड करा - ओराटेक", "raw_content": "\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंटल ब्रश\nमुख्यपृष्ठ > डाउनलोड करा\nउत्पादनांच्या मापदंडांचे अधिक तपशील, अधिक व्यापक तांत्रिक मार्गदर्शन, कृपया आमच्या पीडीएफचा संदर्भ घ्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा.\nटूथपिक चाचणी अहवाल05डाउनलोड करा\nटूथपिक चाचणी अहवाल04डाउनलोड करा\nटूथपिक चाचणी अहवाल03डाउनलोड करा\nटूथपिक चाचणी अहवाल02डाउनलोड करा\nटूथपिक चाचणी अहवाल ०१डाउनलोड करा\n खोली 2105, 21 / एफ, चुंग किऊ कमर्शियल बिल्डिंग, 47-51 शंतंग स्ट्रीट, मोंगकोक, कौलून, हाँगकाँग.\nकॉपीराइट LO जागतिक संघ उत्पादने (एचके) लि. - डेंटल फ्लॉस, इंटरडेंटल ब्रश, डेंटल फ्लॉस पिक सर्व अधिकार आरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/kthaa-tujhii-an-maajhii-bhaag-9/uxi5pttm", "date_download": "2021-05-18T00:36:47Z", "digest": "sha1:T64XSZYI5K5FW4ZCFPX3KBLZWCAZM2MN", "length": 28325, "nlines": 265, "source_domain": "storymirror.com", "title": "कथा तुझी अन माझी...भाग 9 | Marathi Romance Story | Shital Thombare", "raw_content": "\nकथा तुझी अन माझी...भाग 9\nकथा तुझी अन माझी...भाग 9\nप्रशांतने आपल्या मनातील भावना शामल समोर व्यक्त केल्या...आता त्याला प्रतिक्षा होती ती शामलच्या उत्तराची..त्याला हे माहित होतं की ...शामलच उत्तर होच असेल...फक्त ते तिच्या तोंडून ऐकण्यासाठी प्रशांत आतुर झालेला...शामलचं उत्तर कधी एकदा कानावर पडतयं...कधी एकदाच शामल बोलून टाकतेय की प्रशांत I LOVE U ...माझं ही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे....... प्रशांत च्या हृदयाच्या ठोक्यांनी वेग घेतला...प्रशांतला त्याच्या हृदयाची धडधड जाणवत होती....कानात प्राण आणून तो शामलच्या उत्तराची प्रतिक्षा करू लागला...शामलच्या होकाराने कान कधी एकदा तृप्त होतायत....असं झालं होतं त्याला.... पण बराच वेळ झाला तरी शामल शांत उभी होती... 'माफ कर प्रशांत पण हे शक्य नाही'...शामल इतकच म्हणाली ... आणी हातातील वॉच मध्ये बघून ...उशिर झालाय खूप ..चल मी निघते म्हणतं.... भरभर आपल्या घराकडे चालू लागली... झाल्या प्रकाराने प्रशांत पुरता गोंधळून गेला....शामलने एकदाही पाठिमागे वळून पाहिलं नाही...ती दृष्टीआड जाईपर्यंत प्रशांत तिच्या पाठमोरया आकृतीकडे पाहतच राहिला...\nशामल मला नाही म्हणाली माझं काही चुकलं का माझं काही चुकलं का शामलला अजून वेळ हवा होता का शामलला अजून वेळ हवा होता का माझी शामल जिच्यावर मी जिवापाड प्रेम करतोय तिला माझ्या बद्दल काहिच वाटत नाहिये का माझी शामल जिच्यावर मी जिवापाड प्रेम करतोय तिला माझ्या बद्दल काहिच वाटत नाहिये काएक ना अनेक प्रश्नांचे भुंगे त्याच्या डोक्यात घूमू लागले... कितितरी वेळ प्रशांत शामल गेली त्या रस्त्याकडे पाहत उभा होता...तेवढ्यात मागून येणारया गाडीने जोरात हॉर्न वाजवला आणि प्रशांत भानावर आला... त्याने गाडीला कीक दिली आणि गाडीवर बसून तो निघाला...डोक्यात अनेक शंका,प्रश्न यांच गाठोडं घेऊन तो गाडी चालवत होता...त्याच्या सोसायटीत विल्सन हाऊस ला पोहचला पण त्याची घरी जाण्याची मुळीच इच्छा नव्हती... खाली ग्राउंडला काही मुलं खेळत होती...त्यांना पाहत प्रशांत तिथेच बसला...डोक्यात मात्र विचार चक्र सुरु होते...शामलच असं .... नकार...देऊन ...निघून जाणं त्याला असह्य होत होतं..... तिच्या या वागण्याचा अर्थ तरी काय लावायचा...की माझच चुकलंएक ना अनेक प्रश्नांचे भुंगे त्याच्या डोक्यात घूमू लागले... कितितरी वेळ प्रशांत शामल गेली त्या रस्त्याकडे पाहत उभा होता...तेवढ्यात मागून येणारया गाडीने जोरात हॉर्न वाजवला आणि प्रशांत भानावर आला... त्याने गाडीला कीक दिली आणि गाडीवर बसून तो निघाला...डोक्यात अनेक शंका,प्रश्न यांच गाठोडं घेऊन तो गाडी चालवत होता...त्याच्या सोसायटीत विल्सन हाऊस ला पोहचला पण त्याची घरी जाण्याची मुळीच इच्छा नव्हती... खाली ग्राउंडला काही मुलं खेळत होती...त्यांना पाहत प्रशांत तिथेच बसला...डोक्यात मात्र विचार चक्र सुरु होते...शामलच असं .... नकार...देऊन ...��िघून जाणं त्याला असह्य होत होतं..... तिच्या या वागण्याचा अर्थ तरी काय लावायचा...की माझच चुकलं मला गैरसमज झाला का मला गैरसमज झाला का जसं मला ती आवडते तसच तिलाही मी आवडतोय असच मला वाटलेलं....काय कारण असेल शामल च्या नकाराच...डोक्याचा नुसता भुगा झालाय.... प्रशांतने आपलं डोकं दोन्ही हातांनी घट्ट धरलं अन डोळे मिटले...शामलचा चेहरा काही त्याच्या नजरेसमोरून जाईना.. तेवढ्यात फोन ची मेसेज ट्युन वाजली...प्रशांत ने दुर्लक्ष केलं...पण एकामागे एक मेसेज येतच राहिले...कोण इतके मेसेज करतयं प्रशांत ने वैतागत फोन हातात घेतला... पाहतो तर शामल चे दहा ते बारा मेसेज होते...एकच मेसेज तिने दहा बारा वेळा पाठवलेला...प्रशांत ने मेसेज वाचला....पोहचलास का घरी जसं मला ती आवडते तसच तिलाही मी आवडतोय असच मला वाटलेलं....काय कारण असेल शामल च्या नकाराच...डोक्याचा नुसता भुगा झालाय.... प्रशांतने आपलं डोकं दोन्ही हातांनी घट्ट धरलं अन डोळे मिटले...शामलचा चेहरा काही त्याच्या नजरेसमोरून जाईना.. तेवढ्यात फोन ची मेसेज ट्युन वाजली...प्रशांत ने दुर्लक्ष केलं...पण एकामागे एक मेसेज येतच राहिले...कोण इतके मेसेज करतयं प्रशांत ने वैतागत फोन हातात घेतला... पाहतो तर शामल चे दहा ते बारा मेसेज होते...एकच मेसेज तिने दहा बारा वेळा पाठवलेला...प्रशांत ने मेसेज वाचला....पोहचलास का घरी फक्त 3 शब्दांचा मेसेज... प्रशांत च्या मनात आलं शामलला मेसेज करून बोलावं की तुला काय करायचयं मी घरी पोहचलो की नाही तुला कशाला हव्यात नसत्या चौकश्या... फक्त 3 शब्दांचा मेसेज... प्रशांत च्या मनात आलं शामलला मेसेज करून बोलावं की तुला काय करायचयं मी घरी पोहचलो की नाही तुला कशाला हव्यात नसत्या चौकश्या... पण त्याने स्वत:वर आवर घातला... आणी काहिच रिप्लाय न देताच तो त्याचा जीवलग मित्र विक्की राव याच्या घरी गेला... त्याआधी त्याने घरी आईला फोन लावला व सांगितले आज रात्री तो विक्की च्या घरीच थांबणार आहे काही एमर्जन्सी आहे असं सांगत प्रशांतने फोन ठेवला... विक्की त्याला ईतक्या रात्री अचानक आलेला पाहून गोंधळतो ....प्रशांत चा चेहरा पाहून तो समजून जातो काही तरी गडबड झाली आहे.... विक्की: क्या हुआ भाई टेन्स लग रहा है.... (विक्की साउथ इंडियन असल्याने त्याला मराठी नाही येत....)\nप्रशांत: कुछ नही यार बस यूँही....\nविक्की :तुझे अच्छे से जानता हूँ...बता क्या बात हैं...\nप्रशांत: उसने मुझ�� ना कहांँ...मुझे लगा वो भी मुझे पसंद करती हैं ...पर वो मना कर के चली गई ..और एक बार भी उसने मुडकर नहीं देखा\nविक्की: अरे भाई कौन...किसकी बात कर रहा हैंकिसकी बात कर रहा हैं... चल क्या रहा हैं तेरा...\nप्रशांत या काही दिवसात शामल भेटल्यापासून जे काही घडलेले ते सर्व विक्कीला सागुंन टाकतो...\nविक्की: यार ऐसे कैसे उसने ना कह दिया.... रुक मै अभी बात करता हूँ उससे.... विक्की प्रशांत चा फोन हातात घेत बोलतो...\nप्रशांत :जाने दे यार जब उसने मना ही कर दिया तो अब बात करने का क्या फायदा .... विक्की प्रशांत चा फोन हातात घेतो... बघतो तर शामल चे 15 ते20 मेसेज असतात....घरी पोहलास काकाही तरी बोल प्रशांत काही तरी बोल प्रशांत ... सॉरी प्लीज बोल ना काहितरी... सॉरी प्लीज बोल ना काहितरी तुझी काळजी वाटत आहे रे.... अरे कुठे आहेस तुझी काळजी वाटत आहे रे.... अरे कुठे आहेस\nविक्की: अरे प्रशांत बात करना उससे कितने मेसेज कर रही है वो.....\nप्रशांत :मुझे अब कोई बात नही करनी है उससे... उसे जो करना था वो तो उसने कर दिया......\nविक्की : रुक मै मेसेज करता हूँ मेरे फोन से के तू ठिक है घर पहूंच गया है.... विक्की शामल ला मेसेज करतो की,\" प्रशांत ठिक है , मेरे घर पर है , मै प्रशांत का दोस्त विक्की हूँ ....\"\nइथे प्रशांतचा काहिच रिप्लाय येत नाही पाहून शामल टेन्स असते...विक्की चा मेसेज पाहून शामल थोडी रिलैक्स होते. आणि विक्की ला मेसेज करते...\" ख्याल रखना उसका प्लीज...\"\nविक्की :यार उसके बिहेवियर से तो लगता है वो तुझसे प्यार करती हैं...वरना तेरी चिंता क्युँ करती\nप्रशांत: वही तो लगने में और होने मै बहुत फर्क है\nविक्की :पर मुझे तो हाँ लग रहा हैं उसके साइड से...इतनी चिंता कर रही हैं तेरी युहिँ बेवजा नही रे...\nप्रशांत: अगर हाँ होता ...तो ऐसे ना बोलके क्युँ जाती\nविक्की :हा यार ऐसे ना बोलना भी सही नही है..उसे समझना चाहिये तेरे फिलींग्स का ऐसे मजाक नही बना सकती वो... मेरे Ex को देखा ना क्या किया उसने मेरे साथ... ये लडकीयाँ होती ही दलबदलू......\nप्रशांत:ओय चुप ...मेरी शामल ऐसी नही है और तेरे Ex को कहा ला रहा बीच मै...\nविक्की: जाने दे... तू ये बता अब क्या करने वाला है तू...\nप्रशात :पता नही यार...मुझे कुछ समझ में नहीं आ रहा हैं...मै उससे बहुत प्यार करता हूँ ...पर उसपर कुछ प्रेशर भी नही डालना चाहता...\nविक्की: टाईम दे उसे थोडा सब ठिक हो जायेगा प्रशांत: उसके अलावा कोई चारा भी नहीं हैं...\nविक्की: तू तेरी साइड से पूरी क���शिश करता रेह एक ना एक दिन वो जरूर हाँ बोलेगी....\nप्रशांत: पर फिर भी उसने ना कहा तो\nविक्की: भाई तेरे लिये तो उसको उठाके लायेंगे..\nदोघेही हसतात..प्रशांत हसत त्याला म्हणतो...\" भाई तू रेहने दे \" रात्री प्रशांत विक्की च्या घरीच थांबला ...पण रात्रभर त्याला झोप लागली नाही...शामल च्या विचारांनी तो अस्वस्थ होता..त्यातही शामल ने दिलेल्या नकाराने तो अगदीच बेचैन झालेला ....पहाटे कुठे त्याला झोप लागली.... इकडे शामल सकाळी कॉलेजला जायला निघाली...तिने प्रशांत ला मेसेज केला ...पण बराच वेळ झाला त्याचा रिप्लाय आला नाही...कॉल चे ही उत्तर दिले नाही.... प्रशांत इकडे फोन सायलेन्ट वर ठेऊन शांत झोपला होता...बारा वाजता विक्की ने त्याला जबरदस्तीने उठवले... सॉरी यार ...शामल का फोन आ रहा था पर मैनें तुझे उठाया नहीं...विक्की म्हणाला... प्रशांत ने काहीच उत्तर न देता फोन हाती घेतला...शामल चे मेसेज कॉल होते पण काहिच रिप्लाय न देता...त्याने पुन्हा फोन ठेऊन दिला... कॉलेज मध्ये प्रशांतशी आज काहिच बोलणं न झाल्याने शामलचं लेक्चर मध्ये अजिबात लक्ष नव्हतं...राहून राहून ती फोन कडे पाहत होती...प्रशांत च्या रिप्लाय ची प्रतिक्षा करत होती... नेमके आज सरवदे सर आले नव्हते...त्यामुळे शामल ला एक लेक्चर ऑफ मिळाले...ती बाहेर आली आणि प्रशांत ला कॉल केला...\nप्रशांत: हेलो शामल: मी किती कॉल केले मेसेज केले तुझा काहिच रिप्लाय आला नाही..तू ठिक आहेस ना...\nशामल: हम्म ...काय काही तरी बोल ना...\n तू बोलण्यासारख काही ठेवलेच नाही...\nशामल: माफ कर मी तुझं मन दुखावलं...पण माझा नाईलाज आहे...आपण फ्रेंडस बनून नाही का राहू शकत..\nप्रशांत: आता ते शक्य नाही...मी तुझ्याकडे एक मैत्रीण म्हणून नाही तर लाइफ पार्टनर म्हणून पाहत आहे... माझे तुझ्यावर काल ही प्रेम होते आज ही आहे आणि उद्या ही ते असेच राहिल...मैत्रीच नातं आता शक्य नाही... शामल : असे काय करतोस रे.... मला तुझ्या सारखा मित्र गमवायचा नाहिये...\nप्रशांत: हे बघ माझ्या मनातल्या फिल्लींग्स मी तुझ्याशी शेअर कल्या..पण त्याला तू नकार दिलास.. मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो तुला विचारणार पण नाही की तू का नकार दिलास... तू ठरवलेच आहेस तर मी ही कुठल्याही गोष्टीसाठी तुला फोर्स नाही करणार....\nशामल: ठिक आहे तुझी मर्जी पण मी माझा चांगला मित्र नाही गमवणार...\nप्रशांत: चल ठिक आहे ठेवतो आता मी बाय.... शामल बाय बोलण्याच्या आत प्रशांत फोन ठेवतो... ईकडे प्रशांत खूप दुखी असतो त्याच्या पहिल्या वाहिल्या प्रेमाला नकार मिळाल होता ज्याची त्याने कल्पना ही केली नव्हती.... मात्र तिकडे शामल खूप खूश असते की आपल्या वर कुणी इतकं प्रेम करु शकतं.... असा तिने कधीच विचार केला नव्हता ...तसा प्रशांत खूप चांगला मुलगा आहे ...आपल्यावर जीवापाड प्रेम करतो आणि आयुष्यभर तो आपल्या ला खूप आनंदात ठेवेल याची तिला जाणीव होतीच.... पण शामल चा नाईलाज होता..... प्रशांत ला शामल हो म्हणेल का काय असेल शामल चा नाईलाज काय असेल शामल चा नाईलाज काय होईल दोघांचे पाहूयात पुढिल भागात तब तक सायोनारा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा..\nचुका सर्वाकडून होतात. पण आपल्याला माफ करण जमल पाहिजे. स्वतःलापण आणि दुसऱ्यालापण\nआपण फक्त मित्रच आ...\nत्याने डीजीटल लव लेटर सिमरन ला सेंड केले होते. सिमरन चा काय रीपलाय येईल याची समीर वाट पाहत होता.\nती बसलेल्या रिकाम्या जागेकडे माझी नजर गेली . तेथे तिचे व्हिजिटिंग कार्ड होते मी मैसूरला जाण्याचा विचार पक्का केला .\nकेली पण प्रीती - ...\nमला वाटलेच हे मालूचे काम असणार. तिला विचारणे म्हणजे भूकंपाला आमंत्रण शरयु चा चेहरा काही समोरून जाईना.\nसर्व औपचारिक गप्पा झाल्या, हसणं झाल आणि महत्वाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. या अगोदर मी खूप घाबरलेलं फील करत होतो. छाती...\nशापीत राजपूत्र – ...\nपहील्या प्रेमाच्या नितळ भावनांचा विलक्षण आनंद त्याला येऊ लागला होता.\nयेईल परत जीवनी मग तो ओढ एक ती मणी लागते हळूच हस्ते स्वप्नी मग मी स्वप्नातही अलगद जपते ... स्वप्नी मजला रोज दिसे तो\nएक वेगळीच भीती वाटतेय. सगळ संपायच्या आत तिला बोलून टाकण्यासाठी हा सगळा खटाटोप. आयुष्यात तिची जागा कोणीही मिळवली नाही आणि...\nतुम्हास एवढी मी जड कशी काय झाली दादा, तुम्ही मला न सांगता एका परक्या घरी पाठविणार आहात\nआठवणींच्या दुनियेत घेऊन जाणारी कथा.. म्हणजे सोबतीचा पाऊस.\nएवढी वाईट गाते का मी हसू नकोस तु आणि म्हनुनच आता आपल लग्न झाल्यावर रोज तुला माझ गान एेकाव लागेल.... आणि कौतूकही...\nप्रेम आणि विरहाची अनुभूती देणारी कथा\nसोनेरी दिवस ………( ...\nशाळा सुटण्याची वेळ झाली तसा विवेक अस्वस्थ झाला. पाऊस सुद्धा चांगलाच धरला होता. आणि ती वेळ आली , शाळा सुटण्याची. विवेकला ...\nत्यांना एकमेकांबद्दल जवळीक, आपुलकी, आपलेपणा, आधार, विश्वास, प्रेम वाटू लागते. या काळात ती एकमेकांसाठी जीव की प्राण बनून ...\nहमे तुमसे प्यार क...\nमृणाल ला समजत होते की मोहित खरोखरच तिच्यावर जिवापाड प्रेम करत होता त्याचा चेहरा कमालीचा हळवा बनला होता. त्यांच् हे निःसी...\nनाहीतर इतरांना आपल्या प्रेमकथांमधून प्रेमात पडायला लावणारा जर स्वतःच प्रेमात पडला नाही तर त्याच्या प्रेमकथा वाचणार कोण \nमाझा क्लास आला होता त्यामुळे नायलाजस्तव मला क्लासच्या दिशेला पाय वळवावे लागले.\nकाय रे शशांक तुला आधी सांगायला काय झालं होतं तू म्हणजे ना अगदी अस्सा आहेस शैला लाडीकपणे बोलले आता अगदी अस्सा म्हणजे क...\nआयुष्य खुप सुंदर आहे. आणि असा समज करू घेऊ नका की एकाने धोका दिला म्हणून सगळेच तसे असतात. सो प्रेम करा आणि आनंदात रहा.\nदरवाजा कुणीतरी ठोठावत होते ... टकटक टकटक आवाजाने ज्योती जागी झाली. , कोण आले असेल आता भर दुपारच ,नुकताच घरातील कामांचा न...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/exclude-caste-certificate-from-scholarship/12052012", "date_download": "2021-05-18T01:04:17Z", "digest": "sha1:X2NX6NT53MW2NMWXYFXZFHVM4YUXIH3Q", "length": 11027, "nlines": 56, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "शिष्यवृत्तीतून जाती प्रमाणपत्राची अट वगळा Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nशिष्यवृत्तीतून जाती प्रमाणपत्राची अट वगळा\nकन्हान : – राज्यातील ओबीसी व भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी ऐनवेळी जातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश समाज कल्याणने दिला आहे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांची अडवणूक करुन समाज कल्याण विभाग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवत असून तत्काळ जाती प्रमाणपत्राची अट वगळावी अशी मागणी ओबीसी नेते व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार यांनी केली आहे.\nया संदर्भात सोमवारी (ता दोन) जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे यांची भेट घेऊन शिष्यवृत्ती अडचणीतील कैफियत मांडली. राज्य शासनाने २७ मे २०१९ च्या अध्यादेशा न्वये ओबीसी व भटक्या विमुक्त जाती च्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना डॉ आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केली. या योजनेत प्रती वर्ष १००० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र सुरुवाती पासूनच या क्रांतीकारी निर्णयाला हरताळ फासण्याचा प्रयत्न समाज कल्याण विभागाने केला.\nही शिष्यवृत्ती प्रभावी पध्दतीने लागू झाली पाहिजे यासाठी बेलदार समाज संघर्ष समिती, संघर्ष वाहिनी व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिष्यवृत्ती अभ्यासक खिमेश बढिये यांच्या नेतृत्वा त विभागीय उपायुक्त डॉ सिध्दार्थ गायकवाड यांच्या कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत समाज कल्याण विभाग कामाला लागले. एकतर विद्यार्थ्यांना उशिरा सूचना देण्यात आल्या व त्यातही ऐनवेळेवर विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. यामुळे ६० वर्षानंतर लागू झालेल्या शिष्यवृत्तीपासून ओबीसी व भटक्या विमुक्तांचे विद्यार्थी वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात समाज कल्याण विभागीय उपायुक्त डॉ सिध्दार्थ गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता तसेच त्यांनी घंटानाद आंदोलनाच्या वेळी दिलेल्या आश्वासना नुसार जातीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले होते.\nमात्र तरीही जिल्हा समाज कल्याण अधिकारी जातीचे प्रमाणपत्र सक्तीचे करुन झारीचे शुक्राचार्य ठरत आहे. समाज कल्याण विभाग ओबीसी व भटक्या विमुक्तांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा डाव रचत असल्याचा आरोप ओबीसी नेते व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार यांनी केला आहे. जातीच्या प्रमाणपत्राची अट तात्काळ रद्द करून ३१ डिसेंबर पर्यंत फाॅर्म स्विकारण्याची मुदतवाढ द्यावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते प्रशांत मसार यांनी दिला आहे. निवेदन देते वेळी प्रशांत मसार यांच्या समवेत शिष्यवृत्ती अभ्यासक खिमेश बढिये, राजेश गजभिये, दिपक तिवाडे, नरेश पाटील, कुंदन रामगुडे, संदेश मेंढेकर, अविनाश हातागडे प्रामुख्याने उपस्थित होते.\nसमाज कल्याण विभागाच्या या भोंगळ कारभाराची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील, विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे.\nबंद शटर के अंदर साड़ी की भव्य साड़ी सदन दुकान में छपडे 13 ग्राहक\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारप्राप्त सांची जीवनेचा महापौरांनी केला सत्कार\nप्राथमिक आरोग्य केंद्रात पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन\nडॉ. नितीन राऊत यांचे विधान राजकीय नौटंकी : ॲड.धर्मपाल मेश्राम\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारप्राप्त सांची जीवनेचा महापौरांनी केला सत्कार\nप्राथमिक आरोग्य केंद्रात पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन\nडॉ. नितीन राऊत यांचे विधान राजकीय नौटंकी : ॲ��.धर्मपाल मेश्राम\nप्राणवायू् निर्मितीत स्वयंपूर्ण होणे ही राष्ट्रीय जबाबदारी : ना. गडकरी\nगोंदिया: पुलिस ने मालिकों को लौटाए गहने\nMay 17, 2021, Comments Off on गोंदिया: पुलिस ने मालिकों को लौटाए गहने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/vaccination-for-18-plus-not-possible-says-maharashtra-health-minise-120726/", "date_download": "2021-05-18T01:03:24Z", "digest": "sha1:OZZ34V7VGTLHFNNPJWO2XXHN5G2R2UYQ", "length": 13625, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Vaccination for 18 plus not possible says Maharashtra Health Minise | १ मे पासून लसीकरण होणंच शक्य नाही, आरोग्यमंत्री टोपेंनी दिली ही माहिती, सांगितलं खरं कारण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nCorona Update१ मे पासून लसीकरण होणंच शक्य नाही, आरोग्यमंत्री टोपेंनी दिली ही माहिती, सांगितलं खरं कारण\n१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मोहिम फसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लसीकरण करण्याची कल्पना चांगली आहे, मात्र प्रत्यक्षात लसीच उपलब्ध नसल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. सर्वांचं लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र लसीच उपलब्ध नसतील, तर लसीकरण कसे करणार, असा सवाल राजेश टोपे यांनी उपस्थित केलाय.\nदेशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंमल आहे. दररोज ३ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकाधिक नागरिकांच्या लसीकरणाचा उपाय सांगितला जातोय. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केलीय खरी, मात्र प्रत्यक्षात त्यासाठी लसीच उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातंय.\n१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मोहिम फसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लसीकरण करण्याची कल्पना चांगली आहे, मात्र प्रत्यक्षात लसीच उपलब्ध नसल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. सर्वांचं लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र लसीच उपलब्ध नसतील, तर लसीकरण कसे करणार, असा सवाल राजेश टोपे यांनी उपस्थित केलाय.\nबुधवारी कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या पुरवठ्याबाबतचं चित्र मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय मुख्यमंत्री कळवतील, असं टोपेंनी म्हटलंय. त्यामुळे लसीकरणाबाबतचा निर्णय आताच जाहीर करणं योग्य होणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.\nमहाराष्ट्र आणि आसामअगोदच राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि केरळ या राज्यांनी १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण शक्य नसल्याचं जाहीर केलंय. दरम्यान, महाराष्ट्रानं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही लसनिर्मात्या कंपन्यांशी संपर्क साधला. मात्र दोन्हीकडून कुठलाही प्रतिसाद आला नसल्याचं सांगण्यात आलंय.\nमहाराष्ट्रात १ मे पासून लसीकरण सुरू होण्याची शक्यता धूसर, आसाममध्ये लसीकरणाला विलंब, इतर पाच राज्यांमध्येदेखील लसींची उपलब्धता नाही\nकेंद्र सरकारनं लसींची मागणी नोंदवायला उशीर केल्यामुळे आणि कमी प्रमाणात मागणी नोंदवल्यामुळे हे घडल्याचं सांगितलं जातंय. लसनिर्मात्या कंपन्यांनी अगोदर केलेल्या कमिटमेंट्स पाळल्यामुळे आता अचानक त्यांना उत्पादन वाढवणं कठीण जात असल्याचंही चित्र दिसतंय.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी श��द पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/violence-in-west-bengal-is-a-murder-of-democracy-bjp-workers-stage-protests-across-the-state-on-wednesday-state-president-chandrakant-patil-nrpd-124317/", "date_download": "2021-05-18T00:27:35Z", "digest": "sha1:L4GLEY744M7BRFNIXR4AJOU5C6AMXZWQ", "length": 11421, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Violence in West Bengal is a murder of democracy, BJP workers stage protests across the state on Wednesday: State President Chandrakant Patil nrpd | पश्चिम बंगालमधील हिंसाचार ही लोकशाहीची हत्या, भाजपा कार्यकर्त्यांची बुधवारी राज्यभर निदर्शने: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nमुंबईपश्चिम बंगालमधील हिंसाचार ही लोकशाहीची हत्या, भाजपा कार्यकर्त्यांची बुधवारी राज्यभर निदर्शने: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील\nभाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे - चंद्रकांत पाटील\nमुंबई: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपाचे कार्यकर्ते उद्या, बुधवारी राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.\nपश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते राज्यात शांततामय निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन होईल. लोकशाहीबद्दल आस्था असलेल्या सर्व नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपने केले आहे,\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AE_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T01:15:16Z", "digest": "sha1:Y2XFE2EF2TLZ24IAGPLSX6ES3PPJDA7X", "length": 12279, "nlines": 204, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९८८ आशिया चषक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९८८ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ३री स्पर्धा बांगलादेशमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर १९८८ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. बांगलादेशात प्रथमच लिस्ट-अ सामने स्वरुपाची स्पर्धा खेळवली जात होती. तेव्हा बांगलादेश आयस��सीचा पुर्ण सदस्य नव्हता. सर्व सामने ढाक्यातील बंगबंधू नॅशनल स्टेडियमवर खेळविण्यात आले.\n२७ ऑक्टोबर – ४ नोव्हेंबर १९८८\nसाखळी फेरी आणि अंतिम सामना\n← १९८६ (आधी) (नंतर) १९९०-९१ →\nस्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकला. भारताच्या नवज्योतसिंग सिद्धूला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nपाकिस्तान आय.सी.सी पुर्ण सदस्य,\nभारत आय.सी.सी पुर्ण सदस्य\nश्रीलंका आय.सी.सी पुर्ण सदस्य\nबांगलादेश आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा\nबंगबंधू नॅशनल स्टेडियम एम.ए. अझीझ स्टेडियम\nसामने: ५ सामने: २\nभारत ३ ३ ० ० ० १२ ५.११०\nश्रीलंका ३ २ १ ० ० ८ ४.४९१\nपाकिस्तान ३ १ २ ० ० ४ ४.७२१\nबांगलादेश ३ ० ३ ० ० ४ २.४३०\nइजाझ अहमद ५४ (५८)\nग्रेम लॅबरूय ३/३६ (८ षटके)\nरोशन महानामा ५५ (९२)\nवसिम अक्रम २/३४ (७.५ षटके)\nश्रीलंका ५ गडी राखून विजयी\nबंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका\nसामनावीर: रोशन महानामा (श्रीलंका)\nनाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.\nकपिला विजेगुणवर्दने (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nमिन्हाजुल आबेदिन २२ (६७)\nअर्शद अय्युब ३/२० (९ षटके)\nनवज्योतसिंग सिद्धू ५०* (७१)\nअझहर होसेन १/३० (७ षटके)\nभारत ९ गडी राखून विजयी\nएम.ए. अझीझ स्टेडियम, चितगाव\nसामनावीर: नवज्योतसिंग सिद्धू (भारत)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी.\nअझहर होसेन, हरुनुर रशीद, अथर अली खान, अमिनुल इस्लाम, झहिद रझाक आणि नसिर अहमद (बां) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nइजाझ अहमद १२४* (८७)\nअझहर होसेन १/२४ (४ षटके)\nअथर अली खान २२ (५२)\nइक्बाल कासिम ३/१३ (९ षटके)\nपाकिस्तान १७३ धावांनी विजयी\nएम.ए. अझीझ स्टेडियम, चितगाव\nनाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.\nफारुक अहमद, अक्रम खान आणि वहीदुल गनी (बां) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nअरविंद डि सिल्व्हा ६९ (६३)\nकपिल देव २/३९ (९ षटके)\nनवज्योतसिंग सिद्धू ५० (५५)\nकपिला विजेगुणवर्दने ४/४९ (९ षटके)\nश्रीलंका १७ धावांनी विजयी\nबंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका\nसामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (श्रीलंका)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी.\nअर्शद अय्युब ५/२१ (९ षटके)\nमोहिंदर अमरनाथ ७४* (१२२)\nअब्दुल कादिर ३/२७ (९ षटके)\nभारत ४ गडी ��ाखून विजयी\nबंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका\nसामनावीर: अर्शद अय्युब (भारत)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी.\nअथर अली खान ३० (३८)\nरवि रत्नायके ४/२३ (८ षटके)\nब्रेन्डन कुरुप्पु ५८* (९३)\nअझहर होसेन १/२० (६.५ षटके)\nश्रीलंका ९ गडी राखून विजयी\nबंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका\nसामनावीर: ब्रेन्डन कुरुप्पु (श्रीलंका)\nनाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.\nदुलिप मेंडीस ३६ (३६)\nकृष्णम्माचारी श्रीकांत ३/१२ (३.२ षटके)\nनवज्योतसिंग सिद्धू ७६ (८७)\nकपिला विजेगुणवर्दने २/३३ (९ षटके)\nभारत ६ गडी राखून विजयी\nबंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका\nसामनावीर: नवज्योतसिंग सिद्धू (भारत)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी.\nLast edited on ३० एप्रिल २०२०, at ०८:१०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०२० रोजी ०८:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://vidyarthimitra.org/news/Engineering-admission-process-in-the-first-week-of-Decembe", "date_download": "2021-05-18T01:37:56Z", "digest": "sha1:RAYHQR3XSPZAMNYC6EAUTVFEB7CZPVM3", "length": 9401, "nlines": 149, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार: जाणून घ्या", "raw_content": "\nअभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार: जाणून घ्या\nसीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. निकालानंतर प्रवेश प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता सीईटी अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.\nयंदा सीईटी परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद लाभल्याने यंदाही अभियांत्रिकी महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nयंदा अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नाही. यातच यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईटीचा निकाल उशिरा जाहीर झाला. परीक्षेला प्रतिसाद कमी लाभला असल्याने यंदाही अभियांत्रिकी���्या जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. गतवर्षी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांतील तब्बल 72 हजार 600 जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा तरी कोरोना, उशिरा सीईटी आणि प्रवेशाला अद्याप प्रारंभ नाही यामुळे प्रवेशाला प्रतिसाद मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nसीईटीला अर्ज भरूनही दीड लाख विद्यार्थी परीक्षेला बसले नाहीत. त्यामुळे प्रवेशासाठी किती विद्यार्थी प्रतिसाद देतील आणि अभ्यासक्रम कसा असेल, पुढील परीक्षा कधी होतील आदी माहिती अगोदर सीईटी सेलला विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. यामुळे यंदा जागा भरण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अगोदरच प्रवेशासाठी अवधी कमी मिळणार आहे.\nसीईटी देऊनही अनेक विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांअभावी महाविद्यालयेच ओस पडत आहेत. गेल्या वर्षीच प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठी 1 लाख 44 हजार जागा होत्या. त्यापैकी 71 हजार 350 जागांवर प्रवेश पूर्ण झाले, तर 72 हजार 659 जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे विद्यार्थीच फिरकत नाहीत, असे चित्र असतानाही खासगी संस्थाचालकांवर एआयसीटीईच्या कृपादृष्टीमुळे जागा वाढतात आणि त्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागांची संख्या दर वर्षी वाढते.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.\nसीईटी प्रवेश परीक्षेसाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/nagpur/death-certificate-issued-living-patient-incident-negligence-summit-nagpur-a642/", "date_download": "2021-05-18T03:18:44Z", "digest": "sha1:IPULXYBFELZN5H2UIP5WNNISQPRDGYIW", "length": 31473, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जीवंत रुग्णाला दिले ‘डेथ सर्टिफिकेट’; निष्काळजीपणा कळस, नागपूरमधील घटना - Marathi News | ‘Death Certificate’ issued to a living patient; Incident at Negligence Summit, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १५ मे २०२१\n\"पीएमकेअरमधून पुरवलेल्या व्हेंटिलेटरची केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी\", काँग्रेसची मागणी\nवादग्रस्त कोथमिरेंची गडचिरोलीत 'आमद' नाही; वरिष्ठ पातळीवर कारवाईसाठी चर्चा\nवांद्र्यातील बॅण्डस्टॅण्ड येथे तीन मित्रांनी मैत्रिणी��र केला सामूहिक बलात्कार; मैत्रीच्या नात्याला फासला काळिमा\n‘तौक्ते’ चक्रीवादळानं वीज पुरवठा खंडीत होणार; महावितरणचे यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश\n\"माशा मारण्याची स्पर्धा तर....; सत्ताधारी घरात लपून आहेत\", भाजपा नेत्याची टीका\nबाबो, श्वान शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, ‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्रीची घोषणा\nमुंबईतील या भूत बंगल्याबद्दल तुम्हाला माहितीय का, इथं रहायला गेलेल्या कलाकारांचं फळफळलं होतं नशीब\nअभिनेत्री श्वेता तिवारीने फ्लॉन्ट केले अॅब्स, फिटनेस पाहून चाहते झाले थक्क\n'आई कुठे काय करते'मध्ये अभिषेकच्या लग्नाने अरुंधतीच्या आयुष्यात येणार वादळ, पहा हा व्हिडीओ\n'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू आणि नलूचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ\nCyclone Tauktae Alert Maharashtra : Tauktae चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला सतर्कतेचा ईशारा\nम्हाळसा सध्या काय करतेय\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nRajeev Satav Health Updates: उपचारांना प्रतिसाद देत असल्याची Balasaheb Thorat यांची माहिती \nरात्री फोनवर तासन्तास वेळ घालवताय ही ठरु शकते तुमच्यासाठी धोक्याची घंटा....\nMucormycosis : म्युकरमायकोसिस अशाप्रकारे करतो शरीरावर हल्ला, ही आहेत संसर्गाची कारणं; तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती\nडॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू\nRemdesivir : धक्कादायक, रेमडेसिविरची नकली इंजेक्शन दिलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के कोरोनाबाधित झाले बरे\nया तीन पानांचे सेवन आहे गुणकारी; फायदे वाचून व्हाल अवाक्...\nउल्हासनगरमधील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू, तर दोन जण अजूनही बेपत्ता\nनाशिक - जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोन हजाराच्या खाली, ३ हजार १८२ कोरोना मुक्त, तीस रुग्णांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू, ४८१ नवे कोरोना रुग्ण\n यवतमाळ जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर\nCyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'\nNarendra Modi : केंद्राकडून राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा, पंतप्रधानांचे आदेश\nउल्हासनगर इमारत घटनेत आतापर्यंत २ मृतदेह काढण्यात आले असून ४ पेक्षा जास्त जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्��ता सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.\nगडचिरोली : आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे आगीत 5 छोटी दुकाने जळाली\nम्युकरमायकोसिस अशाप्रकारे करतो शरीरावर हल्ला, ही आहेत संसर्गाची कारणं; तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती\nSpicejet च्या वैमानिकांना क्रोएशियामध्ये विमानातच घालवावे लागले 21 तास, कारण...\nडॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू\nभाईंदरच्या उत्तन येथील आणखी एका मच्छीमार बोटीच्या जाळ्यात अडकलेल्या व्हेल माश्याची मच्छीमारांनी केली सुटका\nउल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; ११ जण जखमी, ६ जण ढिगाऱ्यात अडकल्याची भीती\nअखेर पाकिस्तानी क्रिकेटपटूनं मान्य केलंच; पाकिस्तान सुपर लीग कुठे अन् IPL कुठे, ही तुलनाच होऊ शकत नाही\nरत्नागिरीत गडगडाटासह पावसाला सुरुवात\nउल्हासनगरमधील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू, तर दोन जण अजूनही बेपत्ता\nनाशिक - जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोन हजाराच्या खाली, ३ हजार १८२ कोरोना मुक्त, तीस रुग्णांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू, ४८१ नवे कोरोना रुग्ण\n यवतमाळ जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर\nCyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'\nNarendra Modi : केंद्राकडून राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा, पंतप्रधानांचे आदेश\nउल्हासनगर इमारत घटनेत आतापर्यंत २ मृतदेह काढण्यात आले असून ४ पेक्षा जास्त जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.\nगडचिरोली : आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे आगीत 5 छोटी दुकाने जळाली\nम्युकरमायकोसिस अशाप्रकारे करतो शरीरावर हल्ला, ही आहेत संसर्गाची कारणं; तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती\nSpicejet च्या वैमानिकांना क्रोएशियामध्ये विमानातच घालवावे लागले 21 तास, कारण...\nडॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू\nभाईंदरच्या उत्तन येथील आणखी एका मच्छीमार बोटीच्या जाळ्यात अडकलेल्या व्हेल माश्याची मच्छीमारांनी केली सुटका\nउल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; ११ जण जखमी, ६ जण ढिगाऱ्यात अडकल्याची भीती\nअखेर पाकिस्तानी क्रिकेटपटूनं मान्य केलंच; पाकिस्��ान सुपर लीग कुठे अन् IPL कुठे, ही तुलनाच होऊ शकत नाही\nरत्नागिरीत गडगडाटासह पावसाला सुरुवात\nAll post in लाइव न्यूज़\nजीवंत रुग्णाला दिले ‘डेथ सर्टिफिकेट’; निष्काळजीपणा कळस, नागपूरमधील घटना\nप्रकरणाच्या विरोधात संतप्त नातेवाईक हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले आहेत.\nजीवंत रुग्णाला दिले ‘डेथ सर्टिफिकेट’; निष्काळजीपणा कळस, नागपूरमधील घटना\nनागपूर: रुग्ण महिला जीवंत असताना नातेवाईकांच्या हाती ‘डेथ सर्टिफिकेट’ देऊन दुसºयाचा मृतदेह देण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील ‘गायकवाड पाटील कोविडालय’ या कोविड केअर सेंटरमध्ये घडला. या प्रकरणाच्या विरोधात संतप्त नातेवाईक हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले आहेत.\nरुग्णाचे नातेवाईक मनोज लिहीतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, माझी मावशी काशीनगर येथील रहिवासी, ६३ वर्षीय आशा मून या शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्या. कुटुंबात हा आजार पसरू नये म्हणून त्यांना डोंगरगाव येथील पूर्वीचे गायकवाड पाटील कॉलेज तर आताचे कोविडालयात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास भरती केले. भरती केल्यानंतर तेथील कर्मचाºयांनी नातेवाईकांना घरी पाठविले. शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नात्कोविडालयातून फोन आला. आशा मून यांचा हृद्य विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली.\nसर्व नातेवाईक कोविडायलयात पोहचले. तेथील कर्मचाऱ्यांनी आशा मून यांच्या नावाचे मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये असलेला मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. नातेवाईकांनी मृतदेहाचा चेहरा दाखविण्याची अट घातली. बॅगमध्ये असलेला मृतदेह आपला नसल्याचे दिसताच नातेवाईकांनी मून यांना जिथे ठेवले होते तिथे धाव घेतली. त्या पलंगावर बसून होत्या. नातेवाईकांनी याच जाब विचारल्यावर तेथील बाऊन्सरने सर्व नातेवाईकांना बाहेर काढले. मावशीला तेथून डिस्चार्ज दिला. घरी होम आयसालेशनमध्ये ठवेले. या प्रकरणाची तक्रार करण्यास हिंगणा पोलीस ठाण्यात जात असल्याचेही लिहीतकर यांनी सांगितले.\nCoronavirus in MaharashtranagpurMaharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसनागपूरमहाराष्ट्र\nIPL 2021: सलग ९ व्या वर्षी मुंबईचा पहिल्या सामन्यात पराभव; रोहित शर्मानं दिली खणखणीत प्रतिक्रिया, म्हणाला...\nIPL 2021 : मॅक्सवेलवरून RCB आणि KXIP मध्ये धमासान, बंगळुरूच्या ट्विटला पंजाबकडून सणसणीत प्रत्युत्तर\nIPL 2021: धोनी विरुद्धच्या सामन्यापूर्वी रिकी पाँटिंगचं सुरेश रैनाबाबत मोठं विधान, म्हणाला...\nRohit Sharma: जेव्हा रोहित शर्माने काढल्या होत्या ५ चेंडूत मुंबई इंडियन्सच्या ४ विकेट, असं कसं घडलं\nCSK vs DC, IPL 2021, Match Prediction: धोनीचा धुमधडाका, दिल्लीला बसू शकतो मोठा फटका\nIPL 2021, MI vs RCB : \"तो प्लॅन फसला आणि डिव्हिलियर्सने सामना RCBकडे झुकवला’’ रोहितने सांगितलं मुंबईच्या पराभवाचं कारण...\nआरोग्य चांगले राहिले तरच देशाची अर्थव्यवस्था चांगली राहील - विजय दर्डा\nकुटुंब दिन विशेष; हादरलो, पण निष्काळजीपणा होऊ दिला नाही; म्हणून जिंकलो\nविदर्भात ट्रान्सपोर्टचा दररोज बुडत आहे २०० कोटींचा व्यवसाय \nCoronavirus in Nagpur; कोरोना संकटात चाचण्यांचा बाजार, अनेक ठिकाणी लूट\nयावर्षी ९६ ते १०४ टक्के पावसाची शक्यता; नागपूर जिल्ह्यात १५ जूनपर्यंत पाऊस बरसणार\nCoronavirus in Nagpur; म्युकरमायकोसिसवरील औषध मिळेना, रुग्णसेवा अडचणीत\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3384 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2100 votes)\nCyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'\nअभिनेत्री श्वेता तिवारीने फ्लॉन्ट केले अॅब्स, फिटनेस पाहून चाहते झाले थक्क\nअभिनेत्री नाही तर एअर होस्टेस बनवण्यासाठी मुंबईत आली होती हिना खान, आज आहे सगळ्यात महागडी हिरोईन\nएमबीबीएस डॉक्टर महिलेचा मध्यरात्री इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या की हत्या तपास सुरु\nCoronaVaccine: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले,आता मास्क काढायचा का; AIIMSच्या डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं\nआमना शरीफने खास अंदाजात चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा, फोटो झाले व्हायरल\nअसे नेमकं काय घडलं की,अमेरिकेत जवळपास 12 वर्षे वास्तव्य केल्यानंतर माधुरी दीक्षित परतली भारतात \nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nसनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....\nस्वामी महाराजांची ९०० वर्षांची कारकीर्द कशी होती\nCyclone Tauktae Alert Maharashtra : Tauktae चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला सतर्कतेचा ईशारा\nम्हाळसा सध्या काय करतेय\nLIVE - आरोग्यासाठी फायदेशीर वास्तुशास्त्र - प्रश्न तुमचे उत्तरे VastuExpert Ramesh & Sushama Palange\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nRajeev Satav Health Updates: उपचारांना प्रतिसाद देत असल्याची Balasaheb Thorat यांची माहिती \nमानसी नाईक हे काय केलं\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकण किनारपट्टीला Tauktae चक्रिवादळाचा धोका किती\nडोंबिवलीतील विशेष तरुणीची कोरोनावर मात; कोविड रुग्णालयातील स्टाफ झाला भावूक\nCyclone Sindhudurg-चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी\nरात्री फोनवर तासन्तास वेळ घालवताय ही ठरु शकते तुमच्यासाठी धोक्याची घंटा....\nकल्याण-डोंबिवलीमध्ये येत्या 15 दिवसांत कडक लॉकडाऊन\nCoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्गात १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nNarendra Modi : केंद्राकडून राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा, पंतप्रधानांचे आदेश\nCyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'\n‘तौक्ते’ चक्रीवादळानं वीज पुरवठा खंडीत होणार; महावितरणचे यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश\n कोरोनाबाधित महिलेच्या घरात अर्ध्या रात्री घुसले नराधम अन् चाकूच्या धाकावर केला गँगरेप\nSpicejet च्या वैमानिकांना क्रोएशियामध्ये विमानातच घालवावे लागले 21 तास, कारण...\nMucormycosis : म्युकरमायकोसिस अशाप्रकारे करतो शरीरावर हल्ला, ही आहेत संसर्गाची कारणं; तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T01:20:31Z", "digest": "sha1:PZKXSEACH2EQN4EUPPYE56FGYJH26FPK", "length": 5330, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबई- पुणे महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर, योग्य वेळेत होणार उपचार\nमुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर दूध भेसळखोरांवर कारवाई, ९ लाख लिटर दुधाची तपासणी\n मुलुंड-एेरोलीवरून प्रवास करा 'टोल फ्री'\nटोल वसुलीविरोधात राष्ट्रवादीचं मुलुंडमध्ये आंदोलन\n...अन्यथा सोमवारी टोलनाका बंद पाडू - जितेंद्र आव्हाड\nरस्ता बंद त्यात टोलचा भुर्दंड\nफिरायला बाहेर निघालेले मुंबईकर वाहतू���कोंडीने 'जाम'\nमुंबईकरांनो, पुढील ३५ वर्षे टोलमुक्ती नाहीच वांद्रे-वरळी सी लिंकवर २०५२ पर्यंत टोलवसुली\nदहिसर चेकनाक्यावर रोज भरतो ओपन बार\nदहिसर हायवे टोलनाक्याच्या फुटपाथची दुरवस्था\nटोल नाक्यावर ट्रॅफिक जाम\nटोलनाक्यावर पुन्हा टोलवसुली सुरू...\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.royalchef.info/2016/04/pineapple-rice-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-05-18T01:44:06Z", "digest": "sha1:JYAICUL34YIU2VOK3MY6BZY5G5LJ6BW6", "length": 5923, "nlines": 70, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Pineapple Rice Recipe in Marathi", "raw_content": "\nअननसाचा भात: अननसाचा भात हा कोणत्याही सणाला बनवायला छान आहे. ह्या भाताचा सुंगध फार छान येतो. बनवायला अगदी सोपा आहे तसेच लवकर होणारा आहे. अननसाचा भात बनवतांना ताजे अननसाचे तुकडे वापरले तरी चालतील किंवा टीन मधला अननस वापरला तरी चालेल. जेव्हा ताजे अननस वापरणार तेव्हा अननसाची साले काढून अननसाचे छोटे तुकडे करावे व त्यामध्ये २ टे स्पून साखर घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्यावे. पायनापल राईस दिसायला पण खूप छान दिसतो. सर्व्ह करतांना वरतून द्राक्षे, चेरीचे तुकडे घातले तर अजून छान दिसते.\nबनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट\n२ कप बासमती तांदूळ\n२ टे स्पून साजूक तूप\n१ मध्यम आकाराचे अननस किंवा पायनापल टीन\n२ थेंब पायनापल ईसेन्स\n४ थेंब पिवळा रंग\n२ टे स्पून साजूक तूप\nअननस सोलून त्याचे लहान तुकडे करावे. त्यामध्ये दोन टे स्पून साखर घालून २-३ मिनिट शिजवून घ्यावे.\nतांदूळ धुवून १५-२० मिनिट बाजूला ठेवावे.\nएका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यामध्ये दालचीनी, तमलपत्र व धुतलेले तांदूळ घालून २-३ मिनिट परतून घ्यावे. मग त्यामध्ये ४ कप गरम पाणी घालून भात शिजवून घ्यावा.\nभात शिजल्यावर परातीत थंड करायला ठेवावा. थंड झाल्यावर पिवळा रंग, पायनापल इसेन्स व साखर घालून मिक्स करावे.\nमग भांड्यात एक भाताचा लेअर मग अननसाचे तुकडे परत भात त्यावर अननसाचे तुकडे असे लावून वरतून साजूक तूप घालून भांड्यावर झाकण ठेवावे व दोन चांगल्या वाफा आणाव्यात.\nवाफ आल्यावर भात १५-२० मिनिट तसाच झाकून ठेवावा मग सर्व्ह करावा.\nचैत्र महिन्यातील गुढी पाडव्याचे महत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/12016/", "date_download": "2021-05-18T01:42:31Z", "digest": "sha1:UYOIEYP4TYDOL3X44HM7LNFMMG4CLFR7", "length": 15527, "nlines": 79, "source_domain": "aajdinank.com", "title": "ऑक्सीजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना तात्काळ वीजजोडणी उपलब्ध - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nऑक्सीजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना तात्काळ वीजजोडणी उपलब्ध\nकोविडमध्ये महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत\nऔरंगाबाद,३ मे /प्रतिनिधी : राज्यातील कोरोनाच्या आपत्कालिन स्थितीत ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना व कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार तात्काळ कार्यान्वित करण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात राज्यातील 10 मोठ्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना 24 ते 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 35 कोविड रुग्णालयांना देखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.\nराज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोविड बाधितांच्या उपचारासाठी ऑक्सीजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यासाठी ऑक्सीजन निर्मितीला मोठा वेग देण्यात आला आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची मागणी होत आहे. ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प तसेच कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर कामे करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री श्री.प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे ही अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर सज्ज राहण्याची सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दिल्या आहेत. परिणामी ज्या कामांना इतर वेळी साधारणतः 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून अवघ्या 24 ते 48 तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. यासाठी प्रशासकीय तसेच तांत्रिक सोपस्कार बाजूला ठेवत महावितरणकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात आली आहे.\nगेल्या महिन्याभरात तब्बल 10 ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना महावितरणने अवघ्या 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची सेवा दिली आहे. एकूण 14 हजार केव्हीए क्षमतेपेक्षा अधिक वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच राज्यात ऑक्सीजन निर्मितीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. यामध्ये के चंद्रा इंजिनिअरींग वर्क्स (जेजूरी, जि. पुणे), ऑक्सीएअर नॅचरल रिसोर्सेस (रांजणगाव, जि. पुणे) या 20 मेट्रीक टन क्षमतेच्या ऑक्सीजन प्रकल्पांना केवळ 48 तासांमध्ये 523 केव्हीए वीजभाराची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली.\nऑक्सीजन प्रकल्पांची तातडीने क्षमता वाढ करण्यासाठी वाढीव वीजभाराची गरज निर्माण झाली होती. त्याबाबतचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मंजुरी व आवश्यक तांत्रिक कामे ग्राहकांकडून पूर्ण झाल्यानंतर केवळ 24 ते 48 तासांमध्ये वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणकडून करण्यात आली आहे. यामध्ये जेएसडब्ल्यू (डोलवी, जि. रायगड) कंपनीला मागणीप्रमाणे दोन टप्प्यात 109 एमव्हीए क्षमतेचा वाढीव वीजभार मंजूर करून कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच के नायट्रोक्सीजन (सातारा), सोना अलॉईज (लोणंद, जि. सातारा), मॉडर्न गॅस इंडस्ट्रिज (अंबरनाथ, जि. ठाणे), स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स (सिन्नर, जि. नाशिक), अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅसेस (अहमदनगर), लिंडे इंडिया (पनवेल, वाशी) कंपनीचा समावेश आहे. यातील अनेक कामांमध्ये ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री श्री.प्राजक्त तनपुरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल तसेच संबंधीत जिल्हाधिकारी यांनी एकाच वेळी थेट चर्चा करून मुंबई मुख्यालयाच्या अखत्यारीतील विषय मार्गी लावले आहेत, हे विशेष.\nयासोबतच गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये नव्याने उभारलेल्या कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्याची कामे महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. आतापर्यंत राज्यातील 35 कोविड रुग्णालयांना 24 ते 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 11, अहमदन��र- 6, पुणे व नंदुरबार जिल्हा- प्रत्येकी 4, नाशिक, ठाणे व नागपूर- प्रत्येकी 2, धुळे, औरंगाबाद, पालघर जिल्हा – प्रत्येकी एक आणि मुंबई उपनगरातील मुलुंड येथे एक अशा एकूण 35 कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.\n← परभणी महापालिकेने 17 दुकानदारांवर केली दंडात्मक कारवाई\nनिलंगा:भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संजय सोरडे यांचे निधन →\nमहाराष्ट्रात कोरोनाचे ६७४१ रुग्ण वाढले,राज्यात ४ हजार कोरोना रुग्ण बरे\nदेशात सर्वात जास्त बाधित १० जिल्ह्यांपैकी ९ महाराष्ट्रात\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 10 रुग्ण ;103 रुग्णांवर उपचार सुरु\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/pune-news-what-is-the-contribution-of-udayanraje-for-bjp-asks-sanjay-kakade/", "date_download": "2021-05-18T02:08:53Z", "digest": "sha1:I74Q6WPC4GMZBTUDDWBTGRMHRKTYDSCN", "length": 17567, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "उदयनराजेंचे भाजपासाठीचे योगदान काय? संजय काकडेंची टीका - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nउदयनराजेंचे भाजपासाठीचे योगदान काय\nमुंबई : राज्यसभेच्या जागांसाठी भाजपामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे . भाजपाचे पुण्यातील नेते संजय काकडे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवरून उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे . उदयनराजे भोसले यांचं भाजपासाठीचं योगदान काय, असा प्रश्न काकडेंनी विचारला आहे. मी त्यांच्यापेक्षा पक्ष वाढीला लागावा म्हणून जास्त प्रयत्न केले आहेत, असंही संजय काकडे यांनी म्हटलं आहे. राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाकडून उदयनराजे यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे.\nत्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्या जागी वर्णी लागावी म्हणून भाजपामध्ये यावेळी जोरदार चुरस आहे.\nमहाराष्ट्रातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवणार असल्याचं बोललं जातंय. अमित शहा यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली इच्छा बोलून दाखवली.\nसुवर्णपदक विजेत्या मुष्टियोद्ध्याची आत्महत्या\nमी यावेळी सहयोगी म्हणून नव्हे तर भाजपाकडून इच्छुक आहे. पुणे महापालिका असेल किंवा विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाच्या जोरावर, मेरिटवर मला पक्ष उमेदवारी देईल याची मला १०० टक्के खात्री आहे, असं ते म्हणाले. उदयनराजे यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याचं निदर्शनास आणलं असता त्यांनी त्याबाबत अनभिज्ञता दर्शवली.\n‘उदयनराजे यांना राज्यसभेत पाठवण्याची इतकी घाई पक्ष करेल असं वाटत नाही. उदयनराजे यांचं पक्षात फारसं योगदान नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यांच्या मतदारसंघात त्यांचे भाऊ वगळता भाजपचा इतर कुणी आमदारही जिंकू शकला नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय झाला असेल असं वाटत नाही.’ असं काकडे म्हणाले.\nकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nPrevious articleभाजपाने बी टीमला सक्रिय केले; वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरून जयंत पाटलांची टीका\nNext articleबैलाने वाचवले मगरीच्या हल्ल्यातून मालकाचे प्राण\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-bmc-standing-committee-met-for-the-first-time-in-a-virtual-manner/", "date_download": "2021-05-18T01:51:48Z", "digest": "sha1:NSENR7OZAPOPCKHMOHI25ASQ7PTHJ5ED", "length": 18478, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "‘बीएमसी’ स्थायी समितीची बैठक प्रथमच झाली ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\n‘बीएमसी’ स्थायी समितीची बैठक प्रथमच झाली ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने\nमुंबई : उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) स्थायी समितीची बैठक शुक्रवारी दुपारी प्रथमच ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने पार पडली. शहरातील कोरोना (Corona) महामारीचा वाढता प्रसार लक्षात घेऊन ही बैठक ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून घेण्यात आली.\nविषयपत्रिकेवरील एकूण ३५ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी ही ‘व्हर्च्युअल बेठक’ आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार गुरुवारी दुपारी व्हायची होती. परंतु विनोद मिश्रा व मकरंद नार्वेकर या स्थायी समितीच्या दोन ‘भाजपा’ सदस्यांनी त्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका केली. न्या. सुरेश गुप्ते व न्या. अभय आहुजा यांनी केलेली सूचना मान्य करून बैठक २४ तास पुढे ढकलून ती शुक्रवारी दुपारी घेण्याचे ठरले.\nमिश्रा व नार्वेकर यांचे वकील अॅड. जीत गांधी यांनी असा मुद्दा मांडला की, बैठकीची विषयपत्रिका ३५ विषयांचा समावेश असलेली भरगच्च अशी आहे. हे विषय शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असे आहेत. ‘व्हर्चुअल’ बैठकीत एवढ्या सर्व विषयांवर परिणामकारक चर्चा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ‘व्हर्चुअल’ बैठक न घेता नेहमीप्रमाणे प्रत्यक्ष बैठक घेण्यात यावी. गेल्या ऑक्टोबरमध्ये असाच मुद्दा आला होता तेव्हा न्यायालयाने प्रत्यक्ष पद्धतीने बैठक घेण्यास सांगितले होते, असेही त्यांनी निदर्शनास आणले.\nपरंतु न्यायमूर्तींना हा मुद्दा पटला नाही. न्या. गुप्ते म्हणाले की, आम्ही इथे सर्व प्रकारच्या प्रकरणांची ‘व्हर्चुअल’ सुनावणी घेतो. तेव्हा पालिकेच्या स्थायी समितीची बैठकही त्याच पद्धतीने घेता येणार नाही, हे आम्हा��ा पटत नाही.\nवरील मुद्दा न्यायालयास पटत नाही हे पाहिल्यावर अॅड. गांधी यांनी दुसरा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, कायद्यानुसार बैठकीची नोटीस किमान २४ तास आधी द्यावी लागते. पण गुरुवार दुपारच्या या बैठकीची नोटीस बुधवारी रात्री देण्यात आली आहे. यावर नियमाची पूर्तता करण्यासाठी बैठक गुरुवारऐवजी शुक्रवारी घेणे शक्य होईल का, अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली. महापालिकेचे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी लगेच पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधला व बैठक शुक्रवारी घेण्यास प्रशासन तयार असल्याचे कळविले. त्यानुसार बैठक शुक्रवारी ‘व्हर्चुअल पद्धती’ने घेण्याचे निर्देश देऊन याचिका निकाली काढण्यात आली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleभाविकांना ‘प्रसादा’च्या जेवणाचे पार्सल पाठविण्यास जैन मंदिरांना मिळाली मुभा\nNext articleराज्यात आणखी दोन-तीन दिवस ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा भासणार\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/there-is-a-demand-for-super-numerary-quota-to-give-justice-to-the-maratha-community-understand-what-this-quota-nrab-124619/", "date_download": "2021-05-18T02:09:15Z", "digest": "sha1:NWYPAK7HA2VLPJUMA37HOMIIU5CXL7GV", "length": 11509, "nlines": 167, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "There is a demand for Super Numerary Quota to give justice to the Maratha community; Understand what this Quota nrab | मराठा समाजाला न्याय देण्यासाठी Super Numerary Quotaची होत आहे मागणी ; समजून घ्या काय हा Quota | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nमहाराष्ट्रमराठा समाजाला न्याय देण्यासाठी Super Numerary Quotaची होत आहे मागणी ; समजून घ्या काय हा Quota\nसुपर न्यूमररी (अधिसंख्य) कोटा म्हणजे अधिसंख्य पद्धतीने एकूण जागांशिवाय फक्त मराठा समाजासाठी काही जागा आरक्षित ठेवून त्यावर प्रवेश आणि नियुक्त्या देणे.\nमराठा आरक्षणबाबत महाराष्ट्र सरकारचा कायदा आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द बातल ठरवला आहे. राज्यात गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारला जाऊ शकत नाही त्यामुळे आरक्षणाची ५० % ची पातळी ओलांडणं शक्य नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने आज SEBC Act अंतर्गत मिळणारं मराठा समाजाचं शिक्षण आणि नोकरी मधील आरक्षण रद्द केले आहे. दरम्यान कोर्टाच्या या निकालावरून समाजात आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. खासदार सं��ाजी शाहू छत्रपती यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत आता महाराष्ट्र सरकारने पर्यायी आरक्षणाचा विचार करावा असं म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी सुपर न्यूमररी आरक्षणाचा (Super Numerary Quota) विचार करण्यास सूचवलं आहे.\nसुपर न्यूमररी म्हणजे काय\nसुपर न्यूमररी (अधिसंख्य) कोटा म्हणजे अधिसंख्य पद्धतीने एकूण जागांशिवाय फक्त मराठा समाजासाठी काही जागा आरक्षित ठेवून त्यावर प्रवेश आणि नियुक्त्या देणे. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या महाविद्यालयात १०० जागा असतील तर सरकारने २० जागा वाढवायच्या आणि या अतिरिक्त २० जागा मराठा समाजासाठी आरक्षित ठेवायच्या.दरम्यान यापूर्वी देखील खासदार संभाजी शाहू छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून सुपर न्यूमअररी पर्यायाचा विचार व्हावा असं म्हटलं होतं. सुपर न्यूमररी हा पर्याय राज्य सरकारच्या विचारार्थ असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/beware-single-text-message-can-crash-whatsapp-on-your-phone-force-users-to-reinstall-it/articleshow/72862497.cms", "date_download": "2021-05-18T00:46:25Z", "digest": "sha1:3KMVS56YMKJNPBBC3EGXZNO7CWSFJYSW", "length": 13522, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिस���ं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफक्त एक मेसेज व्हॉट्सअॅप क्रॅश करू शकतो\nलोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅपवर वापरकर्त्यांना बरेच नवीन फीचर्स मिळत आहेत. याबरोबरच नव्या नव्या फिचर्समधील असलेल्या कमतरताही स्पष्ट होत असतात. आता व्हॉट्सअॅपमधील एक आश्चर्यकारक त्रुटी समोर आली आहे. ती म्हणजे तुम्ही जर एकच मेसेज पाठवला, तर हॅकर्स अॅप क्रॅश करू शकतात. हा बग इतका गंभीर आहे की त्याच्या मदतीने अॅप क्रॅश झाल्यास ते अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावे लागणार आहे.\nनवी दिल्ली: लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅपवर वापरकर्त्यांना बरेच नवीन फीचर्स मिळत आहेत. याबरोबरच नव्या नव्या फिचर्समधील असलेल्या कमतरताही स्पष्ट होत असतात. आता व्हॉट्सअॅपमधील एक आश्चर्यकारक त्रुटी समोर आली आहे. ती म्हणजे तुम्ही जर एकच मेसेज पाठवला, तर हॅकर्स अॅप क्रॅश करू शकतात. हा बग इतका गंभीर आहे की त्याच्या मदतीने अॅप क्रॅश झाल्यास ते अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावे लागणार आहे.\nविवोचे दोन जबरदस्त स्मार्टफोन बाजारात\nएक मेसेज एकाचवेळी अनेक मजकूर एकाच वेळी अनेक स्मार्टफोन क्रॅश करू शकतो असे सेक्युरिची फर्म चेकपॉइंटच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या त्रुटीचा परिणाम अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञ मानतात. कारण व्हॉट्सअॅप हा बर्याच लोकांसाठी संवाद साधण्याचे प्रभावी साधन आहे. संशोधकांच्या मते या बगद्वारे हल्ला करून अॅप क्रॅश होऊ शकतो, त्यामुळे त्याचा परिणाम दैनंदिन कामांवर होऊ शकतो.\nXiaomi चे बनावट प्रोडक्ट कसे ओळखाल\nग्रुपचॅटमधूनही होऊ शकतो हल्ला\nव्हॉट्सअॅप हा जगातील सर्वात लोकप्रिय चॅटिंग अॅप आहे. याचे १५० कोटींहूनही जास्त वापरकर्ते आणि १० दशलक्षाहूनही अधिक गट सक्रिय आहे. व्हॉट्सअॅपच्या मदतीने दररोज सुमारे ६५ अब्ज मेसेज पाठविले जातात. अशात हे बग बर्याच वापरकर्त्यांवर परिणाम करू शकतात. तसेच, ग्रुप चॅटमध्ये एकाचवेळी मेसेज पाठवून बर्याच वापरकर्त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. यानंतर, ग्रुप उघडताच ग्रुप मेंबरचे अॅप क्रॅश होऊ शकतो. जोपर्यंत वापरकर्ता आपले अॅप अनइनस्टॉल करत नाही, तो पर्यंत हे अॅप वारंवार क्रॅश होत राहते.\n चॅ��िंगमध्ये आणखी मज्जा येणार\nअॅप पुन्हा इन्स्टॉल केल्यानंतर वापरकर्त्यांना पुन्हा आपल्या ग्रुपमध्ये चॅट करू शकत नाहीत. किंवा त्याना चॅट हिस्ट्री पाहणेही अशक्य असते. या बगची माहिती रिसर्चपॉईंट वरून व्हॉट्सअॅप टीमला देण्यात आली होती. व्हॉट्सअॅपनेही हे बग फिक्स केले आहेत. आता वापरकर्त्यांना त्यांचे अॅप अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जर आपण व्हॉट्सअॅपचे नवे व्हर्जन अपडेट केले असेल तर असा हल्ला होण्याची शक्यता नसते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nविवोचे दोन जबरदस्त स्मार्टफोन बाजारात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ उभारणार ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट\nअहमदनगरमहाराष्ट्रावर संकटं, मुख्यमंत्र्यांबद्दल तृप्ती देसाई म्हणाल्या…\nमुंबईमुंबईच्या महापौर वादळी वारा झेलत थेट रस्त्यावर उतरल्या आणि...\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nनागपूरमुलीने केली आईच्या प्रियकराची हत्या; लैंगिक छळाला त्रासून उचलले पाऊल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तु��्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/new-dangerous-coronovirus-found-in-rice-cotton-in-wuhan-lab-china-new-corona-virus-science/articleshow/82001933.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2021-05-18T00:40:26Z", "digest": "sha1:3N67RHDXQZWG2KF6RY6OWHGZ6PAQJ3WA", "length": 13601, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचीनच्या Wuhan लॅबमध्ये करोनापेक्षाही जास्त धोकादायक व्हायरस, जेनेटिक डेटा पाहून शास्त्रज्ञ हैराण\nभारतासह करोना व्हायरसने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. करोना रुग्णसंख्या जगभरात झपाट्याने वाढत आहे. करोना व्हायरसवर लस आली असली तरी करोना व्हायरसला रोखण्यात पूर्णपणे यश अद्याप आले नाही.\nचीनमध्ये करोनापेक्षाही जास्त धोकादायक व्हायरस\nहुवानच्या लॅबमध्ये हे व्हायरस आढळले\nनवी दिल्लीः करोना व्हायरसने Coronavirus पुन्हा एकदा जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतात तर गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या करोनावर मात करण्यात अपयश येत असताना आता आणखी एक धक्का देणारी बाब समोर आली आहे. एका शोधकर्त्यांच्या टीमने हा दावा केला आहे की, चीनच्या वुहान मध्ये सध्याच्या करोनापेक्षाही धोकादायक करोना व्हायरस सापडला आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, चीनच्या अन्य शहरातील कृषि प्रयोगशाळेतील तांदूळ आणि कापूस यांच्या जेनेटिक डेटाच्या आधारावर ही बाब समोर आली आहे.\nवाचाः फक्त ४७ रुपयांत २८ दिवस अनलिमिटेड कॉलिंग, रोज १ जीबी डेटा, 100 SMS फ्री\nकरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने अनेक जण त्रस्त असताना आता वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. चीन पुन्हा एकदा जगाला अडचणीत आणू शकतो. हा व्हायरस जास्त धोकादायक असू शकतो. कारण, कृषि प्रयोगशाळेत मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये किंवा वायरोलॉजी लॅप प्रमाणे मजबूत सुरक्षा व्यवस्था नाही.\nचीनमध्ये अनेक धोकादायक व्हायरस\nया शोधाला ArXiv नावाच्या प्रीप्रिंट सर्वर मध्ये प्रकाशीत करण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले की, चीनच्या वुहान आणि अन्य शहरातील कृषि प्रयोगशाळेत (Agricultural Labs) मध्ये व्यक्तींना नुकसान पोहोचवणारे अनेक धोकादायक व्हायरस उपलब्ध आहेत. जर याला सुरक्षित पण��� कंट्रोल केले गेले नाही तर संपूर्ण जगाला अडचणीत आणले जाऊ शकते.\nवाचाः 'सुपरमास्क'ची बाजारात एन्ट्री, किंमत २२ हजार रुपये, भन्नाट फीचर्स\nसर्व जेनेटिक डेटा वुहान इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (Wuhan Institute of Virology) मध्ये काढले होते. यावरून आता जगभरात संशयाचे वातावरण आहे. या लॅपमधून करोना व्हायरस कोविड १९ महामारी चुकून पसरली आहे. चीन सरकारने हे वारंवार नाकारले आहे. परंतु, जगभरातील शास्त्रज्ञांना या लॅबवर संशय आहे.\nवाचाः OnePlus Nord चे खास एडिशन लाँच, याची विक्री होणार नाही, कंपनी फ्रीमध्ये देणार\nवाचाः अशी 'ऑफर्स' पुन्हा मिळणार नाही, ३२ इंच ते ६५ इंचपर्यंत TV मॉडल्सवर 'बंपर डिस्काउंट'\nवाचाः जिओ युजर्ससाठी मोठी बातमी, ग्राहकांच्या फायद्यासाठी Reliance ने Airtel सोबत केला करार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n‘लिंक्डइन’ यूजरचीही माहिती नेटवर विक्रीला, ५० कोटी यूजरना फटका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ उभारणार ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nमुंबईमुंबईच्या महापौर वादळी वारा झेलत थेट रस्त्यावर उतरल्या आणि...\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nमुंबई‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोत���राव फुले जन आरोग्य योजनेत अंतर्भाव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/navaratri-special-marathi/navratri-9-devi-puja-and-blessing-120100200026_1.html", "date_download": "2021-05-18T02:23:07Z", "digest": "sha1:ZGFIA7223PD7FZVG3TPCUJH4X7CU5H3B", "length": 18791, "nlines": 171, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Navratri 2020 : देवीच्या नऊ रूपांचे 9 शुभ वरदान | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nNavratri 2020 : देवीच्या नऊ रूपांचे 9 शुभ वरदान\nदुर्गा देवीचं प्रथम रूप शैलपुत्री आहे. पर्वतराजा हिमालय यांची कन्या असल्याने दुर्गा देवीला “शैलपुत्री” असे म्हटले जाते. नवरात्रीत प्रथम तिथीला शैलपुत्री देवीची आराधना केली जाते. या देवीचे पूजन केल्याने धन-धान्याची भरभराटी येते.\nदुर्गा देवीचं दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. ही देवी भक्तांना अनंत कोटी फल प्रदान करणारी आहे. या देवीची उपासना केल्याने तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयमाची भावना जागृत होते.\nदुर्गा देवीचं हे तिसरं स्वरूप चंद्रघंटा शांतिदायक आणि कल्याणकारी आहे. या देेेेेेवीची उपासना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. वीर गुणांची वृद्धी होते. स्वरात माधुर्य येते आणि आकर्षक वाढतं.\nदुर्गा देवीचं चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. या देवीची उपासना केल्याने सिद्धी, निधी प्राप्त होते आणि सर्व रोग-शोक दूर होऊन आयू आणि यशात वृद्धी होते.\nदुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. मोक्षाचे दार उघडणारी आई परम सुखदायी आहे. देवी आपल्या भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करते.\nदुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायनी. देवीचे पूजन केल्याने अद्भुत शक्तीचा संचार होतो. कात्यायनी साधकाला दुश्मनांचे संहार करण्यास सक्षम करते आणि या देवीचं संध्याकाळी ध्यान करणे अधिक फलदायी असतं.\nदुर्गा देवीचे सातवे रूप कालरात्रि असे आहे. कालरात्रि देवीचे रूप अतिशय भितीदायक जरी असले तरी हि देवी शुभदायीनी आहे, म्हणूनच ह्या देवीला “शुभंकारी” असे देखील संबोधण्यात येते. कालरात्रीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शत्रूंचा नाश होतो तसेच तेज वाढतो.\nदुर्गा देवीचे आठवे रूप महागौरी. महागौरीचे पूजन केल्याने सर्व पापांचा क्षय होऊन चेहर्यावरील कांति वाढते. सुखात वृद्धी होते तसेच शत्रूंवर विजय मिळते.\nमाता दुर्गाचे नववे रूप सिद्धिदात्री. सिद्धिदात्रीची आराधना केल्याने अणिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, महिमा, ईशित्व, सर्वकामावसांयिता, दूर श्रवण, परकाया प्रवेश, वाक् सिद्धी, अमरत्व, भावना सिद्धी आदि समस्त नव-निधींची प्राप्ती होते.\nअफाट संपत्ती मिळविण्यासाठी नक्की वाचा दुर्लभ 'अष्टलक्ष्मी स्तोत्र'\nकाय सांगता, हिंदू वर्षात 36 नवरात्र असतात\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे तयार होऊ शकता\nShardiya Navratri 2020: नवरात्रात हा योगायोग निर्माण झाला आहे, देवी दुर्गा घोड्यावरून येत आहे\nनवरात्री 2020 : काय सांगता गरबा आणि ते देखील ऑनलाईन जाणून घ्या काही मनोरंजक टिप्स\nयावर अधिक वाचा :\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये...अधिक वाचा\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या....अधिक वाचा\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात...अधिक वाचा\nआज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली...अधिक वाचा\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल....अधिक वाचा\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल....अधिक वाचा\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. ...अधिक वाचा\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा...अ���िक वाचा\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. ...अधिक वाचा\nआर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या...अधिक वाचा\nइतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार...अधिक वाचा\nहुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये...अधिक वाचा\nगंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व\nभागीरथ एक प्रतापी राजा होते. त्यांनी आपल्या पूर्वजांना जीवन-मरण या दोषापासून मुक्त ...\nGanga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि ...\nयंदा गंगा सप्तमी सण मंगळवारी, 18 मे रोजी साजरा केला जाईल. गंगा नदी ही हिंदूंच्या ...\nआपल्यावर भगवान शिवाचे ऋण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती\nमनुष्य जन्म घेतो आणि त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक प्रकाराचे ऋण, पाप, पुण्य त्याचा पिच्छा ...\nशास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे\n1. धर्मग्रंथानुसार या जीवाची उत्पत्ती पाच घटकांपासून झाली आहे. मृत्यूनंतर, सर्व घटक ...\nधार्मिक मान्यतानुसार, आदी शंकराचार्य यांचा जन्म वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या ...\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'ए���रो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD/", "date_download": "2021-05-18T01:37:03Z", "digest": "sha1:G2JXI3JK65SPH6XAMKHCRMYJ3UNRLLX5", "length": 9730, "nlines": 123, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "विकास प्रक्रियेत लोक सहभागाचे आयुष मंत्र्याकडून आवाहन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर विकास प्रक्रियेत लोक सहभागाचे आयुष मंत्र्याकडून आवाहन\nविकास प्रक्रियेत लोक सहभागाचे आयुष मंत्र्याकडून आवाहन\nगोवा खबर:केंद्रिय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यानी विकास प्रक्रियेत लोकानी सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक कार्यासारखे कोणतेही कार्य हाती घेतल्यास लोकांच्या सहकार्याने आणि सहभागाने चांगले यश लाभते असे ते म्हणाले. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानने सां पेद्रु जुने गोवे येथे आयोजित केलेल्या चष्मा वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.\nआयुष्य मंत्रालयाने राज्यात आयोजित केलेली नॅच्युरोपॅथीची शिबीरे यशस्वी ठरल्याचे सांगून अधिकाधिक ५० हजार लोकाना त्याचा फायदा झाल्याचे श्रीपाद नाईक यानी सांगितले. त्यानी या शिबीरांचा लाभ घेण्याचे आणि सदर शिबीराच्या लाभाची इतराना माहिती देँण्याचे आवाहन लोकाना केले.\nमानव सेवेचा एक भाग म्हणून मातृभूमी सेवा प्रतिष्ठानने राज्यातील विविध भागात मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीरांचे आयोजन केले होते. या शिबीरांत एकूण ९७८२ लोकानी भाग घेतला. सुमारे ६५१३ लोकाना त्याचा फायदा झाला.\nआमदार तथा पीडीएचे अध्यक्ष फ्रांसिस्को सिल्वेरा यानी आपल्या भाषणात समाजकल्याणासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल केंद्रिय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रशंसा केली.\nप्रसाद नेत्रालय उडुपीचे वैद्यकिय संचालक डाँ. कृष्णा प्रसाद कुडलु यानी यावेळी बोलताना गेली कित्येक वर्षे आपण आयुषमंत्र्यासोबत असल्याबद्दल आणि समाजसेवेची संधी उपलब्ध झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रसाद नेत्रालयाखाली सुमारे ५८३ व्यक्तींची तपासणी केली आणि ३५४ जणाना चष्मे वितरीत करण्यात आले आणि २६ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्य��त आल्या.\nप्रा. रामाराव वाघ आणि एसिलोर संस्थेचे कार्यकारी संचालक धर्मा प्रसाद राय यांची यावेळी भाषणे झाली.\nएमएसपीचे सरचिटणीस सुरज नाईक यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पंच सदस्य भास्कर नाईक यानी आभार मानले.\nPrevious article व्हायब्रंट गोवामुळे राज्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल: मुख्यमंत्री\nNext articleमहालेखा नियंत्रक म्हणून जे. पी. एस. चावला यांनी स्वीकारला पदभार\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nबायोमेट्रिक प्रमाणीकरण केलेले लाभधारक रेशन धान्यास पात्र\nस्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ करणार्या राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे खपवून घेणार नाही \nकेव्हेंटर्सचा गोव्यात प्रवेशः पुढील वर्षी वेगवान विस्ताराची योजना\nभाजप आघाडीत बिघाडी; मगोकडून अपक्ष मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी\nउद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला पंतप्रधान उपस्थित\nफोंडयात 30 रोजी गोमंतक महिला साहित्य संमेलन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपर्यावरणा बरोबर मनुष्य जातीस हानिकारक कोळसा वाहतूक धोक्याची:आप\nभाजप सरकारने राज्याला दिवाळखोरीत ढकलल्याचे इंधन दर वाढीवरुन झाले सिद्ध :...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/former-bjp-mp-sanjay-kakade-arrested-by-pune-police/", "date_download": "2021-05-18T01:45:54Z", "digest": "sha1:24MW7N6K66NQ66N7IH7YD3RBZGVGITYU", "length": 15677, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Marathi Breaking News : भाजप माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांकडून दणका", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बार���मतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nभाजप माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांकडून दणका, ‘त्या’ प्रकरणात केली अटक, जाणून घ्या प्रकरण\nमाजी खासदार संजय काकडे यांना आज (बुधवार) पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना विचारले असता त्यांनी होय, संजय काकडे (Sanjay Kakade) यांना अटक केली असल्याचं सांगितलं. कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे हा तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या शेकडो समर्थकांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर रॅली काढली होती. त्यामध्ये शेकडो वाहनांचा समावेश देखील होता. या प्रकरणातील दाखल गुन्ह्यात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.\nयापुर्वी कुख्यात गुंड गजानन मारणे याला सातारा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आणि त्याची रवानगी कारागृहात केली. सध्या त्याला पुण्याबाहेरील तुरूंगात हलवले आहे. दरम्यान, माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल अशी माहिती पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nभाजप माजी खासदार संजय काकडे\nPrevious article‘आव्हाडांसारखी मंडळी मंत्रिमंडळात असेपर्यंत लुक्केगिरी सुरुच राहणार’, निलेश राणेंची टीका\nNext articleनाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक लीक; २२ जणांचा मृत्यू\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसो���त रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2020/07/05/success-story-of-dhirubhai-ambani/", "date_download": "2021-05-18T02:34:46Z", "digest": "sha1:KOONY7YPJAC7ZRIF3BNU2J7EZ6K7KIJ2", "length": 26244, "nlines": 192, "source_domain": "yuvakatta.com", "title": "गुजरातमधील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या धीरूभाई अंबानी यांनी कसे उभारले रिलायन्स एम्पायर? - YuvaKatta", "raw_content": "\nHome व्यक्तिविशेष गुजरातमधील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या धीरूभाई अंबानी यांनी कसे उभारले रिलायन्स एम्पायर\nगुजरातमधील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या धीरूभाई अंबानी यांनी कसे उभारले रिलायन्स एम्पायर\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nदेशातील सर्वांत मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना करणारे व तिला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणारे धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई अंबानी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यनिमीत जाणून घेऊया त्यांचा यशश्वी होण्याचा प्रवास….\nधीरुबाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेम्बर १९३२ ला गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील छोटस गाव चोरवडा मध्ये झाला होता.\nधीरुभाई यांच्या यशाची कहाणी अत्यंत प्रेरनादाई आहे. लहानपणी त्यांनी सामोसे सुद्धा विकले होते. त्यांनी यमनमध्ये ३०० रुपये पगारावर पेट्र���ल पंपावर काम केले होते. असे म्हटले जाते कि जेव्हा त्यांचे मित्र आणि भाऊ अभ्यास करत असत, तेव्हा धीरुभाई अंबानी पैसे कमावण्याचे मार्ग शोधत असत.\nयमनमधून भारतात आल्यानंतर ते खिश्यात फक्त ५०० रु. घेऊन मुंबई ला आले होते. १९६६ मध्ये त्यांनी रिलायन्स टेक्स्टाइल ची स्थापना केली. फक्त १५ हजार रुपयापासून रिलायन्स कमर्शियल कोर्पोरेशन सुरु करणारे धीरुभाई अंबानीयांच ६ जुलै २००२ साली हृदयाचा झटका येऊन निधन झाले होते, जेव्हा ते वारले त्यावेळी त्यांची एकूण संपती ७५ हजार करोड पेक्षाही जास्त होती.\nत्यांचे व्यावसाईक साम्राज्य वाढवले ते म्हणजे त्यांचे दोन मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी.\nधीरुभाई यांना लहानपणापासून अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि छोटे मोटे काम सुरु केले. सुरवातीला त्यांनी गावातच फळे आणि नाष्टा विकण्यास सुरवात केली. परंतु फायदा होत नसल्यामुळे ते बंद करून सामोसे विकण्यास सुरवात केली. परंतु जेव्हा हे काम सुद्धा चालले नाही तेव्हा ते भावाकडे यमनला गेले.\nधीरुभाई अंबानी यांचे भाऊ यमन मध्ये नोकरीला होते. तेथे त्यांच्या ओळखीने धीरुभाई यांना एका पेट्रोल पंपावर काम मिळवून दिले. त्यावेळेस त्याचा महिन्याचा पगार फक्त ३०० रुपये होता. परंतु अंबानी यांच्या मेहनत आणि योग्यतेच्या\nबळावर ते समोर चालत गेले. धीरूभाई अंबानी नेहमीच आपल्या व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असत.\nधीरूभाई अंबानी यमन मध्ये ज्या कंपनीत कामाला होते तिथे कॅन्टीनमध्ये २५ पैस्याला चहा होता परंतु, ते दुसऱ्या महागड्या हॉटेलमध्ये चहा पिण्यास जातअसत, जिथे त्यांना चहासाठी एक रुपया द्यावा लागत असे. जेव्हा धीरूभाई यांना विचारल गेल कि असे का करता, त्रेव्हा त्यांनी उत्तर दिले कि , त्या हॉटेल मध्ये मोठे व्यापारी चहा पिण्यासाठी येतात आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल चर्चा करतात ज्यामुळे मला त्यांच्या व्यवसायाच्या बर्याच गोष्टी ज्ञात होतात.\nनंतर जेव्हा धीरूभाई अंबानी बर्मा शैल कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर बनून भारतात वापस आले तेव्हा त्यांचा पगार ११०० रुपये महिना होता. एका इंटरव्ह्यूव मध्ये त्यांनी सांगितल कि, जेव्हा ते यमनमध्ये होते तेव्हा ते १० रुपये खर्च करण्याअगोदर १० ��ेळा विचार करत असत. परंतु शैल कंपनीत कधी -कधी एक टेलिग्राम पाठवण्यासाठी ५ हजार रुपये पण खर्च करत असत. त्यांना या गोष्टीची संपूर्ण माहिती होती कि, कुठे पैसे खर्च केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होईल.\nधीरूभाई अंबानीने शैलकंपनी सोडल्यानंतर १५ हजार रुपयामध्ये रिलायन्स कमर्शियल कोर्पोरेशनची स्थापना केली. तेव्हा कंपनी मसाले आणि कॉटन यार्न चा व्यवसाय करत असे. त्यादरम्यान धीरुभाई यांनी मातीसुद्धा विकली होती.\nधीरूभाई अंबानी स्वतःला शून्य लेवलचा व्यावसाईक समजत असत. त्याचा अर्थ असा होता कि त्यांच्याकडे कुठलीही व्यावसाईक विरासत नव्हती. तरीदेखील त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी जेपण कार्य केले ते स्वतःच्या हिमतीवर केले. धीरूभाई यांची सर्वांत मोठी खासियत हि होती कि ते आपले ध्येय नेहमी मोठे ठेवत असत.\nधीरूभाई अंबानी देशातील पहिले असे व्यावसाईक आहेत ज्यांनी कोटा परमीत आणि लायसन्स राजमध्ये सुद्धा आपले काम चांगल्या पद्धतीने पार पाडले. जिथे टाटा ,बिर्ला , बजाज सारख्या बड्या औद्योगिक कंपन्या घराण्यातील लायसन्स समोर हर मानत होत्या , तेथे धीरूभाई कश्या न कश्या पद्धतीने आपले काम काढून घेत होते. हिच त्यांच्या यशाची सर्वांत मोठी किल्ली होती.\nरिलायन्स कमर्शियल कोर्पोरेशन च्या माध्यमातून धीरूभाई यांनी पॉलिस्टरचा व्यापार सुरु केला . त्यात त्यांना प्रचंड कॉम्पीटेशन चा सामना करावा लागला. परंतु मुनाफ्याकडे लक्ष न देता त्यांनी आपले लक्ष गुणवत्तेवर दिले. ते जोखीम उचलणारे व्यापारी होते. हळू-हळू धाग्यांच्या व्यवसायावर त्यांनी आपला जम बसवला. आपल्या अतूट ज्ञानाच्या जोरावर ते मुबई सुत व्यापारी संघटनेचे संचालक झाले.\n१९६६ मध्ये त्यांनी अहमदाबादच्या नरोडा येथे कापड गिरणीची स्थापना केली आणि विमल ब्रांडला देशाचा गाजलेला ब्रांड बनवले. बर्मा शैल कंपनीमध्ये काम करत असतानाच धीरूभाईनी पेट्रोकेमिकल कंपनी सुरु करण्याचे ध्येय बनवले होते.\nथोड्याच दिवसांनी त्यांचे हे स्वप्न पण पूर्ण झाले. एकदा पूर आल्याने गुजराथ येथील पाताळगंगा नदीच्या काठावर असलेला त्यांचा पेट्रो केमिकलचा प्रोजेक्ट संपूर्ण उध्वस्त झाला होता.\nतेंव्हा मुकेश अंबानी यांनी अमेरिकेच्या दुपोंट कंपनीतील अभियंत्यांना विचारले कि या प्रोजेक्ट चे दोन सयंत्र १४ दिवसात ��ुरु होऊ शकतात का,तेंव्हा त्या अभियंत्यांनी कमीत कमी १ महिना कालावधी लागेल म्हणून सांगितले.\nहि गोष्ट जेंव्हा धीरूभाई यांना माहित झाली त्यांनी लगेचच मुकेश अंबानी यांना फोन करून त्याअभियंत्यांना वापस पाठवण्यास सांगितले. कारण धीरूभाई अंबानी यांचे असे मानणे होते कि, त्या अभियंत्यांचा दुसर्या लोकांवर सुद्धा नकारात्मक परिणाम होईल.त्यानंतर २६ महिने लागणारा तो प्रोजेक्ट केवळ १८ महिन्यांमध्ये तयार झाला याचे पूर्ण श्रेय्य हे धीरूभाई अंबानी यांना जाते.\nधीरूभाई अंबानी यांनी किरकोळ गुंतवणुकीने सुरु केलेल्या रिलाइन्स इंडस्ट्रीज मध्ये २०१२ पर्यंत सुमारे ८५००० कर्मचारी काम करत होते. भारत सरकारला मिळणाऱ्या संपूर्ण करामधील ५ टक्के कर हा फक्त रिलाइन्स भरत असे.\n२०१२ मध्ये मालमत्तेच्या हिसाबाने सर्वात मोठी आणी श्रीमंत कंपन्यांमध्ये धीरूभाई अंबानी यांची कंपनी पण सामील झाली होती. धीरूभाई यांना संडे टाईम्सने आशियातील टाॅप ५० व्यापाऱ्यांच्या यादीमध्ये सुद्धा सामील केले. एवढेच नाही तर फोर्ब्सच्या यादीमध्ये स्थान मिळवणारी रिलाइन्स हि भारताची पहिली कंपनी होती.\nधीरूभाई अंबानी यांनी अपार मेहनतीने कंपनीला उभे केले, त्यांचे पुत्र मुकेश यांनी त्याच कंपनीला यशाच्या शिखरावर नेवून ठेवले. आज रिलाइन्स हि भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल १५० अरब पर्यंत पोहचले आहे. मुकेश अंबानी हे जगातील १० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची संपत्ती ६.५ अरब डॉलर (जवळपास ४९०८०० करोड रु) वरून वाढून ६४.५ बिलिअन डॉलर एवढी झाली आहे.\nजगातील अनेक मोठ मोठ्या कंपन्यांनी रिलाइन्स च्या जिओ मध्ये गुंतवणूक केली आहे. रिलाइन्स हि पूर्णतः कर्जमुक्त कंपनी आहे. टेलिकम्युनिकेशन च्या सोबतच जियोमार्ट द्वारे किरकोळ व्यापारामध्ये सुद्धा कंपनीने लक्ष्य घातले आहे. ५०० रु पासून ते देशातील सर्वात मोठी कंपनी हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nतुम्हाला हे हि वाचायला आवडेल – टाटाची स्थापना कशी झाली\nPrevious articleविदेशी समजले जाणारे हे ५ ब्रँड आहेत भारतीय\nNext articleसोशल मिडीयावर व्हायरल झालेली जगातील सर्वांत लांब पल्ल्याची बस\nपुण्यातील ही तरुणी सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी जन’जागृती’ करतेय…\n७० वर्षीय मीनाताईं १६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’…..\nपुण्यातील हे मुस्लीम कुटुंब देतेय कोरोनाच्या लढाईत योगदान….\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी केलीय….\nचित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे आदर्श मांडलाय…\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्यांने कमवले लाखो रुपये\nनोकरीकरते वेळेस त्यांच्याकडे होते फक्त 39 रुपये,आज चीन मध्ये आहे 8 करोड रुपयांचा व्यवसाय…\nममता बॅनर्जी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित….\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\n‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.\nही आहे रामोशी समाजातील पहिली महिला रिक्षाचालक…\nहे ५२ चीनी एप्लिकेशन वापरणे तुम्हाला महागात पडू शकते..\nसोलापूरचा ‘हा’ कलाकार करतोय व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिकपणे प्रबोधन…\nया ज्वालामुखीतून निघतोय चक्क निळ्या रंगाचा लावा ..\nकॉनफ्लोर पासून बनवा ही स्वादिष्ट मिठाई; खायला आहे एकदम टेस्टी: अशी...\nफोटो एडिटिंग केलेल्या अश्या फोटो तुम्ही अगोदर कधीच पाहिल्या नसतील..\nपंडित नेहरू नव्हे तर ‘बरकतउल्ला खान’ हे भारताचे पहिले पंतप्रधान होते\nही पाकिस्तानी ब्लॉगर अगदी ऐश्वर्या रायसारखी दिसते, फोटो पाहून त्यामध्ये फरक...\n‘या’ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुले क्रिकेटमध्ये करिअर करण्यात झाली फेल….\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा '��्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11145/", "date_download": "2021-05-18T00:35:07Z", "digest": "sha1:CZYBTU3ZL5FSQE5CAC7ISAQEPBX3CWJT", "length": 11441, "nlines": 80, "source_domain": "aajdinank.com", "title": "वैद्यकीय शिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी संघटनेचा संप मागे - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nवैद्यकीय शिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी संघटनेचा संप मागे\nसेवा नियमितीकरण आणि अन्य मागण्यांबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश\nराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी यांना कंत्राटी तत्वावर वेतन न देता त्यांना नियमित वेतन श्रेणी नुसार वेतन देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा त्याचप्रमाणे ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा दोन वर्षे पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्या सेवा कायम करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिले.\nमहाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनांसमवेत या प्रश्नासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.\nवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय अध्यापक संघटनेचे डॉ. सचिन मुळकूटकर व डॉ.गोलावार तसेच वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या डॉ. रेवत कवींदे तसेच या संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.\nवैद्यकीय ��हाविद्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांपैकी ज्या प्राध्यापकांच्या सेवा दोन वर्षे पूर्ण झालेल्या नाहीत, मात्र ते राज्यातील कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत, अशा सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवाही नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात यावा त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर देय असणारे भत्तेही तातडीने देण्यात यावेत. ज्या प्राध्यापकांच्या सेवा गेल्या अनेक वर्षापासून तदर्थ स्वरूपात आहेत त्यांच्या सेवाही नियमित करण्याचे आदेश काढण्यात यावेत, असे निर्देशही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांच्या त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक असल्याने नियोजित संप मागे घेत असल्याचे दोन्ही संघटनांनी जाहीर केले आहे.\n← भारतातील एकूण लसीकरण 11.44 कोटींहून अधिक\nपालकमंत्री अमित देशमुख यांनी केली शहरातील लॉकडाऊनची पाहणी →\nगोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन\nमहाराष्ट्रातील ४५५ जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स प्रतिपॅड १ रूपये दराने उपलब्ध\nराज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/hingoli-five-sand-tippers-seized-128464660.html", "date_download": "2021-05-18T02:01:01Z", "digest": "sha1:XDRP7M5UHI3Z5UVG7CSAGAJCS5XQMY2O", "length": 5748, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "hingoli Five sand tippers seized | हिंगोली शहरातून रात्रीच्या वेळी चोरीछुपे वाळूची वाहतुक करणारे पाच टिप्पर पकडले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nक्राईम:हिंगोली शहरातून रात्रीच्या वेळी चोरीछुपे वाळूची वाहतुक करणारे पाच टिप्पर पकडले\nसहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाची कारवाई\nहिंगोली शहरातून रात्रीच्या वेळी चोरीछुपे वाळूची वाहतुक करणारे पाच टिप्पर मंगळवारी ता. ४ रात्री आठ वाजता पकडण्यात आले आहे. पाचही टिप्पर जप्त करून शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून या प्रकरणात चालकांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.\nहिंगोली जिल्हयातून मागील काही दिवसांत रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक केली जात होती. विशेष म्हणजे लिलाव झालेल्या घाटावरून सायंकाळी सहा नंतर वाळूची वाहतूक करता येत नाही. तसेच वाहन चालकांकडे पावती असणे आवश्यक आहे. मात्र वाळू माफीयांकडून बिनधास्तपणे एकाच पावतीवर अनेक वाहने चालवती जात असल्याचे दोन दिवसांपुर्वीच दोन टिप्पर पकडल्यानंतर उघडकीस आले होेते. टिप्पर चालकाकडे बनावट पावत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी वाळू माफीयांविरुध्द मोहिम सुरु केली.\nदरम्यान, आज रात्री आठ वाजता पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक नितीन केनेेकर यांच्यासह जमादार शेख शकील, गजानन होळकर, दिलीप बांगर, सुधीर ढेंबरे यांच्या पथकाने रात्री आठ वाजता शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहनांची तपासणी सुरु केली. यामध्ये नांदेडनाका येथे वाळूची वाहतुक करणारे दोन टिप्पर आढळून आले. तसेच खटकाळी रोड भागात तीन टिप्पर वाळूची वाहतुक करतांना आढळून आले. पोलिसांनी पाचही टिप्पर जप्त करून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आणले असून रात्री उशीरा पर्यंत टिप्पर चालक व त्यांच्याकडे असलेल्या पावत्यांची चौकशी केली जात होती. पोलिसांच्या या मोहिमेमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDUB-OTH-kvpi-2013-youth-scientist-scheme-4342472-NOR.html", "date_download": "2021-05-18T02:11:13Z", "digest": "sha1:44N42L4CDXX2H6MVKPKNPQQ5EYQGD5S5", "length": 11107, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "KVPI-2013: Youth Scientist Scheme | केव्हीपीवाय-2013 : किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेंतर्गत फेलोशिप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nकेव्हीपीवाय-2013 : किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेंतर्गत फेलोशिप\nबेसिक सायन्सची आवड असणारे विद्यार्थी सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या ‘किशोर वैज्ञानिक योजना ’ (केव्हीपीवाय)साठी 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. 27 ऑक्टोबरला त्यासाठी परीक्षा होईल. यासाठीच्या फेलोशीपची संख्या निश्चित नसते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या सर्व विद्यार्थ्यांना ही फेलोशीप दिली जाते.\nएस ए शाखा : अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेणा-या आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणित व विज्ञान या विषयांत किमान 80 टक्के गुण मिळवणे आवश्यक. एससी, एसटीसाठी 70 टक्के गुण आवश्यक\nएसएक्स शाखा : 2013-14 मध्ये बारावीत प्रवेश घेतलेल्या आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणित व विज्ञान या विषयांत किमान 80 टक्के गुण मिळवणे आवश्यक. एससी, एसटीसाठी 70 टक्के\nएसबी शाखा : 2013-14 मध्ये बेसिक सायन्सचे विषय (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स) च्या पदवीपूर्व कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणित व विज्ञान या विषयांत किमान 60 टक्के गुण आवश्यक. एससी, एसटीसाठी 60 टक्के\nनिवडीनंतरही पात्रता पूर्ण करावी लागणार\nएसए अणि एसएक्स शाखांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गणित व\nविज्ञान विषयासह किमान 60 टक्के गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण करून बेसिक सायन्सच्या पदवीपूर्व कोर्समध्ये प्रवेश मिळवावा लागेल. एसबी शाखेसाठी निवडलेल्या विद्यार��थ्यांना पदवीपूर्व कोर्समध्ये किमान 60 टक्के गुण\nनिवडीसाठी भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथील समितीची नियुक्ती केली जाते. ही समिती अर्ज छाननी करते. परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. दोन्हींच्या आधारावर अंतिम निवड होते.\nनिकाल : डिसेंबर 2013\nमासिक 5 ते 7 हजार विद्यावेतन\nनिवड झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीच्या तीन वर्षांसाठी मासिक 5 हजार रुपये आणि वार्षिक 20 हजार रुपयांचे विद्यावेतन मिळते. तर पदव्युत्तर शिक्षण घेणा-यांना मासिक 7 हजार आणि वार्षिक 28 हजार रुपये मिळतात.\nदरवर्षी फेलोशिपला मान्यता मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामगिरीत सातत्य ठेवावे लागले. प्रत्येक सत्रात त्यांना किमान 60 टक्के गुण मिळवावे लागतील. जर एखाद्या वर्षी कमी गुण मिळाले तर फेलोशिप बंद पडते. तसेच पुन्हा कामगिरी सुधारली आणि संपूर्ण कोर्समध्ये 60 टक्के प्राप्त केले तर पुन्हा लाभ मिळू शकतो.\nकेंद्र सरकारने 1999 मध्ये केव्हीपीवायची सुरुवात केली होती. विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे व त्यासाठी त्यांची मदत करणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. त्याअंतर्गत अकरावी, बारावी आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. फेलोशिप अंतर्गत मिळणारी रक्कम व इतर सुविधा प्री पीएचडी पर्यंत मिळतात.\nऑफिस 365 युनिव्हर्सिटी लाँच\nदैनंदन प्रोजेक्ट, संशोधन कार्य आणि ऑफिस वर्कसाठी वापरले जाणारे मायक्रोसॉफ्ट ऑफिस विद्यार्थ्यांना केवळ 87 रुपये प्रति महिना दराने 4 वर्षांसाठी विकत घेता येईल. एमएस ऑफिस 365 युनिव्हर्सिटी नावाचे हे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना केवळ 4199 रुपयांत दिले जाईल. जर संस्थांना हे डाऊनलोड करायचे असेल तर त्यासाठी दरमहा 900 रुपये लागतील.\n34 हजार महाविद्यालये,563 विद्यापीठे संलग्न\nमायक्रोसॉफ्टने यासाठी देशातील 55 प्रमुख शैक्षणिक संस्था, 563 विद्यापीठे आणि 34 हजार महाविद्यालयांशी टाय अप करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एमएस वर्ल्ड, पॉवरपॉइंट, एक्सेल, वन नोट, आऊटलूक, पब्लिशर आणि एक्सेस सारखे ऑफिस प्रॉडक्टस वापरता येईल. एक यूझर दोन संगणकांवरही ऑफिस 365 इन्स्टॉल करू शकेल. विद्यार्थ्यांना वेब बेस्ड ऑफिस ऑन डिमांड सुविधेचाही वापर करता येईल. सॉफ्टवेअरमध्ये 20 जीबीपर्यंत स्काय ड्राईव्ह स्��ोरेजची सुविधा आहे.\nपूर्णवेळ आणि अर्धवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश असणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.\nकिंमत : 4199 रुपये वैधता : 4 वर्षे\nविज्ञान आणि अभियांत्रिकीचे लक्ष्य उंदरांचा अधिकाधिक उत्कृष्ट पिंजरा बनवणे आहे, तर निसर्गाचे उत्कृष्ट उंदीर बनवणे हे आहे.\nप्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-blaid-runner-fired-bullet-on-lover-as-thief-4180727-NOR.html", "date_download": "2021-05-18T01:08:23Z", "digest": "sha1:OGTCXCWLHCHVKTKESIPZR7RHBALC6VGC", "length": 6284, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "blaid runner fired bullet on lover as thief | ‘ब्लेड रनर’ने चोर समजून प्रेयसीवर झाडल्या गोळ्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\n‘ब्लेड रनर’ने चोर समजून प्रेयसीवर झाडल्या गोळ्या\nजोहान्सबर्ग - तो दोन्ही पायांनी पंगू आहे, पण कार्बन फायबरच्या ब्लेडवर तो वा-याशी स्पर्धा करत धावतो.या जिद्दीमुळे प्रकाशझोतात आलेला ऑस्कर प्रिस्टोरियस गुरुवारी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर मात्र भयंकर थरारामुळे चर्चेत आला. परस्परांबद्दलच्या प्रेमाला व्यक्त करण्याच्या या क्षणी प्रिस्टोरियसने चक्क प्रेयसी रीवा स्टिनकॅम्पवर चार गोळ्या डागल्या आणि ती गतप्राण झाली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चोर समजून या धावपटूने तिच्या दिशेने गोळीबार केला.\nपॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या या ‘ब्लेड रनर’ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.दक्षिण आफ्रिकेच्या या धावपटूने लंडनच्या ऑ लिम्पिकमध्ये 400 मीटर स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. जोहान्सबर्गच्या ‘टॉक रेडिओ 702’नुसार प्रिस्टोरियसने मारलेली एक गोळी प्रेयसीच्या डोक्यात लागली आणि दुसरी खांद्याला छेद करून गेली. आपल्या घरात अचानक कुणी चोर घुसला असल्याचे समजून त्याने हा गोळीबार केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात असली तरी या घटनेमागील नेमक्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.पोलिस प्रवक्ते केटलॅगो मोगाले यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून एक 9 एमएम पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. मृत महिलेवर चार गोळ्या झाडण्यात आल्या. या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.\nरीवा स्टिनकॅम्प : प्रिस्टोरियसची ही प्रेयसी असलेली 33 वर्षीय रीवा प्रसिद्ध मॉडेल आणि टीव्ही स्टार होती. कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर तिने मॉडेल म्हणून करिअर केले.\nकोण हा ऑस्कर प्रिस्टोरियस\n* ब्लेड रनर नावाने प्रसिद्ध असलेला प्रिस्टोरियस हा ऑ लिम्पिक स्पर्धेत भाग घेणारा पहिला अपंग धावपटू.\n* पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत त्याने 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तेव्हा तो चर्चेत आला होता.\n* एक वर्षाचा असतानाच गुडघ्याखाली त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्यावर कार्बन फायबरच्या ब्लेडआधारे तो धावण्याच्या शर्यतीत धावत होता.\n* गेल्या वर्षी ‘टाइम’ने जाहीर केलेल्या यादीत त्याला जगातील पहिल्या 100 सर्वांत प्रभावी व्यक्तींमध्ये निवडले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-NAG-amravati-have-81-post-men-4346934-NOR.html", "date_download": "2021-05-18T02:35:22Z", "digest": "sha1:7JDXVXPQN2OKXP5BODMAG5QICTX2X3YD", "length": 5698, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amravati Have 81 Post Men | अमरावती शहराची लोकसंख्या साडेआठ लाख, मात्र पोस्टमन फक्त 81 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nअमरावती शहराची लोकसंख्या साडेआठ लाख, मात्र पोस्टमन फक्त 81\nअमरावती - साडेआठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरात अवघे 81 पोस्टमन आहेत. त्यामुळे एकाच कर्मचार्याला तब्बल साडेदहा हजार नागरिकांची डाक वाटण्याचा ताण सहन करावा लागतो, अशी सद्य:स्थिती आहे.\nशहरभर अवघी 17 टपाल केंद्रे आणि त्यातही डाक वाटप करणारी केंद्रे केवळ सात अशी या विभागाची व्याप्ती आहे. विशेष असे की, गेल्या दहा वर्षांत ही संख्या एकानेही वाढली नाही. उलट केंद्रांची संख्या एकोणवीसहून दोनने कमी झाली. निवृत्तीमुळे कर्मचार्यांची संख्याही घटली. परिणामी उर्वरित कर्मचार्यांवर मोठा ताण आहे.\nपैसे परदेशात पाठवण्याचीही सोय\nटपाल खात्याने देशांतर्गत मनीऑर्डरसारखीच परदेशात पैसे पाठवण्याचीही सोय केली आहे. वेस्टर्न युनियन, मनी ट्रॉन्सफर अशी ही सेवा आहे. याशिवाय पार्सलही परदेशात पाठवता येते. सेवा फक्त अमरावती येथे मुख्य डाकघर आणि परतवाडा येथील डाक कार्यालयातच उपलब्ध आहे.\nवितरणाची सोय केवळ सात ठिकाणी\nटपाल वितरणाची सोय असलेली केवळ सातच केंद्रे आहेत. या ठिकाणीच पोस्टमनची (कंसात त्या-त्या ठिकाणची संख्या) उ��स्थिती असते. यामध्ये मुख्य डाकघर (15), रुक्मिणीनगर (13), कॅम्प (10), साईनगर (7) यांचा समावेश आहे.\nटपाल तिकीट विक्रीची 17 केंद्रे\nमुख्य डाकघर, कॅम्प, अंबापेठ, बडनेरा, बडनेरा जुनीवस्ती, भाजीबाजार, काँग्रेसनगर, कॉटन मार्केट, कंवरनगर, र्शी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, राजापेठ, रुक्मिणीनगर (सध्या सबनीस प्लॉट येथे), विद्यापीठ, शिवाजीनगर, विदर्भ महाविद्यालय परिसर, चांदनी चौक\nदोन हजारांवर नागरिकांना लाभ\nमुख्यालयासह सर्व 17 केंद्रे मिळून शहरात दररोज 1000 नागरिक स्पीड पोस्टने टपाल पाठवतात. 900 जण रजिस्टर्ड सेवेचा, 184 नागरिक मनीऑर्डरचा, तर 80 नागरिक पार्सल सेवेचा वापर करतात. नेटच्या जमान्यातही टपालाचा अधिक वापर होत आहे. डी. व्ही. बिंड, लिपिक, प्रवर अधीक्षक कार्यालय, अमरावती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.oralcare.com.hk/plastic-toothpick-60-picks-pack.html", "date_download": "2021-05-18T01:58:22Z", "digest": "sha1:DVI2FHZIT3XMBTXZK77KV3YJGRFH5C6K", "length": 12635, "nlines": 176, "source_domain": "mr.oralcare.com.hk", "title": "प्लॅस्टिक टूथपिक 60 पिक्स पॅक उत्पादक आणि पुरवठादार - ऑराटेक", "raw_content": "\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंटल ब्रश\nमुख्यपृष्ठ > टूथपिक > प्लॅस्टिक टूथपिक > प्लास्टिक टूथपिक 60 पिक्स पॅक\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंटल ब्रश\nपुदीना लवचिक रबर सॉफ्ट पिक्स\nइंटरडेंटल ब्रश सॉफ्ट ड्युपॉन्ट नायलॉन\n50 एम त्रिकोण पीटीएफई फ्लॅट स्लाइड दंत फ्लोस\nहसरा चेहरा किड फ्लॉस भिन्न रंग निवडा\nप्लास्टिक टूथपिक 60 पिक्स पॅक\nआम्ही प्लॅस्टिक टूथपिक 60 पिक्स पॅक पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nप्लास्टिक टूथपिक 60 पिक्स पॅक\nआम्ही प्लॅस्टिक टूथपिक 60 पिक्स पॅक पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\n1. प्लास्टिक टूथपिक 60 पिक्स पॅकचा परिचय\nआम्ही टिकाऊ प्लास्टिकमधून दात काढले जेणेकरून ते फुटू नयेत. मग आम्ही आपल्या हिरड्या संरक्षण करण्यासाठी सुरक्षित गोलाकार टिप जोडली. आणि त्या कठीण भागात पोहोचण���यास मदत करण्यासाठी एक लवचिक मान.\nप्लॅस्टिक टूथपिक 60 पिक्स पॅकचे 2. पॅरामीटर (विशिष्टता)\nआयटम नाव GT0014D प्लास्टिक टूथपिक 60 पिक्स पॅक\nसाहित्य हॅंडी बॉक्स (एबीएस) + ओरापिक (पीपी)\nप्लॅस्टिक टूथपिक आकार 6.6 सेमी लांबी x डायआ .0.25 सेमी\nटूथपिक धारक आकार 7.8 सेमी एलएक्स 2.8 सेमी डब्ल्यूएक्स 1.4 सेमी एच\nरंग पांढरा, गुलाबी, निळा किंवा सानुकूलित\nपॅकेजिंग पारदर्शक बॉक्समध्ये 60 पीसी टूथपिक्स. ब्लिस्टर कार्डमधील प्रत्येक बॉक्स\nकार्य पट्टिका आणि खाद्यपदार्थांचे मोडतोड सुरक्षितपणे काढून टाकते, पिरियडॉन्टल आरोग्यास प्रोत्साहित करण्यासाठी हिरड्यांना उत्तेजित करते, हिरड्यांना सूज देते.\nप्लॅस्टिक टूथपिक 60 पिक्स पॅकचे वैशिष्ट्य आणि अनुप्रयोग\nपट्टिका आणि खाद्यपदार्थांचे मोडतोड सुरक्षितपणे काढून टाकते, पिरियडॉन्टल आरोग्यास प्रोत्साहित करण्यासाठी हिरड्यांना उत्तेजित करते, हिरड्यांना सूज देते.\n4. प्लॅस्टिक टूथपिक 60 पिक्स पॅकची तपशीलवार माहिती\nजागतिक संघ उत्पादने (एच) लिमिटेड. डेंटल फ्लॉस पिक, तात्विक ब्रश, डेंटल फ्लॉस, टूथ व्हाइटनर, प्लास्टिक टूथपिक इत्यादी विषयात तज्ज्ञ आहे. एक संपूर्ण आणि वैज्ञानिक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आहे. युरोप, यूएसए, ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील बर्याच मोठ्या ग्राहकांना आमच्या उत्पादनांचा भरपूर फायदा झाला आहे, सर्व ग्राहकांना प्रतिस्पर्धी किंमतीसह उच्च दर्जाचे उत्पादन प्रदान करणे हा आमचा उद्देश आहे.\n6. वितरक, शिपिंग आणि सर्व्हिंग\nप्रोफेशनल ओडीएम आणि ओएमल ओरल केअर प्रॉडक्ट्स मॅब्वॉन्चरर २० वर्षांहून अधिक काळ आम्ही आपल्यासह सहकार्याचे कौतुक करतो.\nQ1 \"OEM / ODM उपलब्ध असल्यास\nए 1 होय, ओईएम / ओडीएम उपलब्ध आहेत. \"\nQ2 \"आपण नमुना प्रदान करता\nए 2 लहान प्रमाणात नमुने चार्जरमुक्त आहेत, खरेदीदाराने मालवाहतुकीची किंमत मोजावी. \"\nQ3 \"आपल्या देयकाची मुदत काय आहे\nए 3 सामान्यत: 30% ठेव, शिपमेंटच्या आधी 7 टी एस शिल्लक असेल. \"\nQ4 \"आपले MOQ काय आहे\nA4 आमचे MOQ बर्याच उत्पादनांसाठी 10000 पॅक आहे. अधिक तपशीलांसाठी आमच्याशी संपर्क साधा. \"\nहॉट टॅग्ज: प्लास्टिक टूथपिक 60 पिक्स पॅक, उत्पादक, पुरवठा करणारे, फॅक्टरी, सानुकूलित, मोठ्या प्रमाणात, विनामूल्य नमुना, चीन, मेड इन चायना, सवलत, सवलतीच्या खरेदी, किंमत, किंमत यादी, कोटेशन, सीई, एफडीए, आयएसओ 00००१, एसजीएस, गुणवत्ता\nकृपया खाली दिलेल्या फॉर्मात आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही आपल्याला 24 तासांत प्रत्युत्तर देऊ.\nप्लॅस्टिक टूथपिक 150 पिक्स कॅरी कंटेनर\nएक कीचेन डिस्पेंसर पॉकेट प्रकरणात 15 निवडी\nमिररसह प्लॅस्टिक टूथपिक 50 पीसी हंडी बॉक्स\nएका डब्यात प्लास्टिक टूथपिक 300 पीसी\nवैयक्तिकरित्या कागदावर लपेटलेले प्लास्टिक टूथपिक\nएंगेल्ड प्लास्टिक टूथपिक 80 पीसी प्रति कॅनिस्टर\n खोली 2105, 21 / एफ, चुंग किऊ कमर्शियल बिल्डिंग, 47-51 शंतंग स्ट्रीट, मोंगकोक, कौलून, हाँगकाँग.\nकॉपीराइट LO जागतिक संघ उत्पादने (एचके) लि. - डेंटल फ्लॉस, इंटरडेंटल ब्रश, डेंटल फ्लॉस पिक सर्व अधिकार आरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/lifestyle/surrender-article-by-devyani-m", "date_download": "2021-05-18T00:36:31Z", "digest": "sha1:ANA5PTM5366VVIERM246XLE3SZR2STCW", "length": 19995, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शोध स्वतःचा - सरेंडर", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nसध्या सगळीकडे पसरलेल्या अवघड आणि अनिश्चिततेच्या वातावरणात मनाला अनेक नकारात्मक आणि हताश करणारे विचार भंडावून सोडत आहेत.\nशोध स्वतःचा - सरेंडर\nसध्या सगळीकडे पसरलेल्या अवघड आणि अनिश्चिततेच्या वातावरणात मनाला अनेक नकारात्मक आणि हताश करणारे विचार भंडावून सोडत आहेत. कामाची असुरक्षितता, सीमित हालचाल यांमुळं चिडचिड घरातल्यांवर निघते आणि स्वतःवरही. मनावर एक प्रकारचं सावट आलं आहे. अनेकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण होत नाहीत, काहींची नोकरी धोक्यात तर व्यावसायिकांच्या नियोजनावर पाणी फिरत आहे, जागेचे भाडे, बँकेचा हप्ता भरण्यासाठी होणारी पैशाची चणचण, घरातील स्त्रियांवर कामाचा अतीभार आणि असं बरंच काही. अशा वातावरणात मार्ग काढण्याची धडपड आपापल्या पातळीवर आपण करतच असतो पण मानसिक आरोग्याकडं पाहण्याचीही खूप गरज आहे.\nभौतिकदृष्ट्या सर्वाइव्ह होऊ सुद्धा, पण मनाच्या उभारणीसाठी आणि चित्त थाऱ्यावर ठेवण्यासाठी कसलातरी आधार लागतो. आपल्यापैकी प्रत्येकाला आपलं दुःख मोठं, असंच वाटतं. माझी आई नेहमी म्हणते, ‘कठीण काळात आपल्यापेक्षा ज्यांना त्रास जास्त आहे त्यांच्याकडं पाहावं, आपल्या दुःखाचं ओझं कमी वाटू लागतं आणि आपलं इतकंपण वाईट नाही चाललंय असा दिलासा मिळून चिंता कमी होते.’ उदाहरणार्थ, कोरोना झालाय पण फिजिशिअ��ने होम क्वारंटाइनला परवानगी दिली, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही करावं लागलं. अशावेळी आयसीयूमधील कोरोनाबाधित रुग्णांचे काय हाल होत असतील, याचा विचार करावा.\nहेही वाचा: थॉट ऑफ द वीक : एक क्षण - स्व-जागरूकतेचा\n‘When we can’t change the situation we are challenged to change ourselves’ अशी इंग्रजीत म्हण आहे. आपला मेंदू बदल (change) सहजासहजी स्वीकारत नाही. शक्य तितका त्याचा प्रतिकार करतो. मनाची लवचिकता हळूहळू विकसित केली, की परिस्थिती स्वीकारण्यात मदत होते. नाहीतर त्याचा विरोध करण्यातच आपली शक्ती खर्ची पडत राहते. हा शक्तीचा अपव्यय वाचवता आल्यास पुढच्या आराखड्यासाठी वापरता येतो. आसने, प्राणायाम व ध्यानाचा अभ्यास सातत्याने करत राहणे; पण योग हा तेवढ्यापुरताच मर्यादित न ठेवता स्वाध्याय म्हणजे योग ग्रंथांद्वारे तत्त्वज्ञानाचा ही अभ्यास करावा. यातून जे आकलन शब्दांद्वारे होईल ते पुन्हा पुन्हा आयुष्यात कसं उतरेल या मार्गाकडं हळूहळू वळावं.\nलहानपणी आपले बाबा खेळ म्हणून आपल्याला हलकेच वर फेकून झेलायचे, तेव्हा आपण त्यांच्यावर १०० टक्के विश्वास ठेवायचो. आपण पडणार नाही आणि सेफ हँड्समध्ये आहोत याची पूर्ण खात्री असायची आणि खात्री होती म्हणूनच तो खेळ आनंदानं खेळलो. आपण मोठे झालो आणि आपल्या विश्वासाचं ओझं स्वतःच वाहायला लागलो. आपल्या स्वतःला सोडवून गुरूंवर, वैश्विक शक्तीवर विश्वास ठेवल्यास बाबांसारखेच वेळ पडली तर तेही कॅच करतील असा भाव ठेवावा. तुमचे प्रयत्न यथाशक्ती करून झाले, की उरलेला भार अक्षरशः सोडून द्यावा - अशा शक्तीवर जी सतत आपल्या आजूबाजूला आणि आत प्रज्वलित आहे. काहीवेळा उच्च विद्याविभूषित असून किंवा कर्तृत्व असून हे सर्व उपयोगी पडत नाही, योग्य मार्ग सापडत नाही, तेव्हा अज्ञात शक्तीपुढं पूर्ण सरेंडर व्हावेच लागते. ही पराभूतता नाही, तर प्रचंड धैर्याची गोष्ट आहे.\nआदि शंकराचार्यलिखित गुर्वाष्टकामध्ये म्हटले आहे -\n“मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् |”\nजगातील सर्व गोष्टी तुमच्याजवळ असूनही गुरूंच्यासमोर मन नमलं नाही, तर काय उपयोग काय उपयोग काय उपयोग अर्थात गुरूंच्या रूपात ही अज्ञात शक्तीच आहे.\nनवरात्रात साबुदाणाच्या मदतीने घ्या त्वचेची काळजी घरीच पार्लरप्रमाणे चमकू शकता\nचैत्र नवरात्रास सुरूवात झाली आहे आणि यादिवसात साबुदाण्याला किती महत्व आ���े हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. आपण बर्याचदा खाण्यासाठी साबुदाणा वापरतो. परंतु आपल्याला माहित आहे का की आपण त्वचेच्या काळजीसाठी त्याचा कसा वापर करू शकतो की आपण त्वचेच्या काळजीसाठी त्याचा कसा वापर करू शकतो होय, साबुदाणा त्वचेच्या सौंदर्यासाठी सुध्दा सहजपणे वापरला जाऊ\nयोगा लाईफस्टाईल : पाठीचा कणा ताठच हवा\nपाठीच्या कणा हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग. बैठी जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे पाठदुखी, पाठीत बाक येणे आदी समस्या उद्भवतात. त्यातून सुटकेसाठी काही आसने अनिवार्य आहेत. अशाच आसनांची माहिती आज घेऊ...यष्टीकासनया आसनाच्या नावातच काठीचा उल्लेख आहे आणि आसनात शरीराची स्थिती एखाद्या काठीस\nऑनलाइन शॉपिंगच्या व्यसनापासून मुक्त व्हायचंय\nऑनलाइन शॉपिंगचं वेड हा एक ‘आजार’ आहे, हे लक्षात घेतलं, तर उपचारांनी तो बरा होऊ शकतो. याविषयी सामाजिक जागृती करणं भारतासारख्या विकसनशील देशातही आवश्यक झाले आहे. अनेक गोष्टी आपल्या हातात असतात. त्या पाळल्या, तर परिस्थिती हाताबाहेर जाणारच नाही. या काही गोष्टींची काळजी घ्या.\nस्त्रियांच्या जीन्समध्ये खोल खिसे का नाहीत\nफॅशन जगात, स्त्रियांच्या बाबतीत हा बदल सुरुवातीपासूनच आहे आणि याचे कारण व्हिक्टोरियन युगाशी संबंधित आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांच्या जीन्समध्ये पॉकेट्स नसल्यामागची कहाणी सांगत आहोत.\nकेस लांबसडक, स्ट्राँग बनवण्यासाठी वापरा स्ट्रॉबेरी हेअर मास्क\nकोल्हापूर :प्रत्येक महिलेला वाटते की आपले केस काळेभोर दाट आणि लांब असावे. परंतु यासाठी या केसांना लागणारी पोषक तत्वे आवश्यक असतात. आपल्या अत्यंत व्यस्त कामामध्ये केसांसाठी एवढा वेळ देणे हे कोणालाच शक्य होत नाही. याशिवाय आपल्या खाण्याच्या सवयी यामुळे ही केसांच्या वर परिणाम होतो. त्यासाठी आठ\nघरीच बनवा रोज जेल आणि मिळवा सुंदर केस आणि त्वचा\nकोल्हापूर: उन्हाळ्याच्या दिवसात केसांना आणि त्वचेला हायटेक ठेवण्यासाठी घरीच बनवा फुलाचे गुलाबजल.कडक ऊन, घाम,धुळ आणि माती त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा आणि केसांवरती खूप मोठा परिणाम होतो. या सिझनला त्वचेची काळजी जर नाही घेतली तर ती कोरडी आणि बेजार होते. तशाच पद्धतीने केसां\nटेक्नोहंटः कोरोना चाचणी मोबाईल अॅपवर\nऋषिराज तायडेसध्या महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची ��ुसरी लाट वेगाने पसरत आहे. रुग्णांचे निदान तातडीने होण्यासाठी प्रशासनाकडून अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी आरटी-पीसीआर आणि अँटिजन चाचण्यांचा वापर केला जातो. आरटी-पीसीआर चाचण्यांना किमान 24 तासांचा आणि अॅंटिजन चाचण्यांना 2\nहेअर कंडीशनरचा जास्त वापर केल्याने 'हे' होऊ शकतात तोटे\nअनेक जण शाम्पू व हेअर कंडीशनर वापर असतात. केस जेव्हा कोरडे होतात तेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की थोड जास्त हेअर कंडीशनर वापरल्यास परिणाम चांगला होईल. पण हे चुकीच आहे. अति कंडीशनिंग तुमच्या केसांवर बॅकफायर करु शकते. तसेच चिकट, कमजोर आणि निर्जीव होऊ शकतात. मात्र चिंत करु नका. केसांवर लावले\nदुसऱ्या बाळाची तयारी करताना, मोठ्याचाही करा विचार\nअकोला: आपण दोघेही पती-पत्नी आपल्या दुसर्या मुलाचे स्वागत करण्याची तयारी करत असाल. परंतु आपल्या लक्षात आले की दुसऱ्या या मुलाचे स्वागत करण्याचे वातावरण पहिल्या मुलाच्या स्वागतापेक्षा बरेच वेगळे असते. आपल्या पती, पत्नी आणि कुटुंबीयांव्यतिरिक्त आपल्या मुला-बहिणीच्या स्वागतामध्ये पहिल्या मुला\nचमकदार त्वचा हवी तर सैधव मिठासोबत क्लिंजिंग ऑईल नक्की वापरा\nअकोला : सैंधव मीठ साधारणपणे व्रत आणि सणांच्या वेळी वापरले जाते, कारण ते पांढर मीठ म्हणजेच समुद्राच्या मीठापेक्षा पवित्र मानले जाते. सैंधव मिठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात. चला तर मग आज आम्ही तुम्हाला या मीठाचे त्वचेला कसे फायदे होतात. याबाबत सांगणार आहोत.काय आहेत सैंधव मिठाचे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/doctor-agni-kumar-bose-reveals-that-he-does-not-get-sleep-despite-being-tired-scary-covid-second", "date_download": "2021-05-18T01:56:26Z", "digest": "sha1:I5D5AFVYFI6COM2CGWWOO4QBL3QZC5Z5", "length": 20707, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'कोविड ड्युटीचा पहिला दिवस आजही आठवतो'; डॉक्टरांनी सांगितला अनुभव", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\n'कोविड ड्युटीचा पहिला दिवस आजही आठवतो'; डॉक्टरांनी सांगितला अनुभव\nसंपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असल्याचं म्हटलं जातं आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे होणा���ा मृत्यूदर कमी व्हावा आणि हा विषाणू नष्ट व्हावा यासाठी प्रशासन, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीदेखील सातत्याने प्रयत्न करत आहेत. यामध्येच दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे डॉक्टर अहोरात्र त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणेज रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी असंख्य डॉक्टर व इतरेतर कर्मचारी स्वत:च्या आरोग्याची किंवा कुटुंबाची पर्वा न करता केवळ जनतेसाठी झटत आहेत. यामध्येच मुंबईतील एका डॉक्टराने त्याचा सध्याच्या काळातील अनुभव शेअर केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या डॉक्टरांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चिला जात आहे.\nमुंबईतील King Edward Memorial Hospital या नामांकित रुग्णालयात काम करणारे डॉक्टर अग्नी कुमार बोस यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सध्याच्या काळातील रुग्णालयाची परिस्थिती व डॉक्टर करत असलेला संघर्ष सांगितला आहे. २४ तास पीपीई कीट घालून काम करतांना कशा अडचणी येतात हेदेखील त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.\nहेही वाचा: \"याआधी असं पाहिलं नव्हतं\"; महिला डॉक्टरच्या भावनांचा फुटला बांध\n\"शिफ्ट सुरु होण्यापूर्वी आम्ही थोड पाणी पितो. कारण, दिवसभर धावपळ सुरु असल्यामुळे मधल्या काळात पाणी प्यायलाही वेळ नसतो. यात अनेकदा पाणी न प्यायल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रासदेखील होतो. मात्र, त्यावेळी रुग्णांचे हाल पाहून आम्हाला आमच्या त्रासाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. ड्युडी संपल्यानंतर मग आम्ही पाणी पितो. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी आम्हाला पीपीई कीट घालणं गरजेचं आहे. त्यामुळे दररोज २४-२४ तास आम्ही पीपीई कीटमध्ये वावरत असतो.परंतु, अंगावर असलेल्या या कीटमुळे अनेकदा अस्वस्थ व्हायला होता. सध्याच्या काळात मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आम्हीदेखील रुग्णालयात वावरतांना सक्तीने मास्क वापरतो. परंतु, अनेक तास मास्क चेहऱ्यावर असल्यामुळे काही वेळा श्वास घेण्यासही अडचण निर्माण होते. अनेकदा डोकेदुखीचा त्रास होतो. सध्या रुग्णालयातील प्रत्येक वॉर्ड रुग्णांनी गच्च भरलेला आहे. गेल्या दोन आठड्यांपासून परिस्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. हा काळ अत्यंत कठीण आहे.\", असं डॉक्टर बोस यांनी सांगितलं.\nपुढे ते म्हणतात, \"मला आजही गेल्या वर्षीचा मा��्या कोविड ड्युटीचा पहिला दिवस लख्खपणे लक्षात आहे. त्यावेळी माझी शिफ्ट रात्री २ ते सकाळी ८ या वेळात होती. या शिफ्टमध्ये जवळपास १५ जणांचा आमच्यासमोर मृत्यू झाला होता. यात मृत्यू पावलेला एक रुग्ण केवळ ३७ वर्षांचा होता. समोर घडत असलेलं चित्र पाहून डोळे खाडकन उघडले होते. थकवा आल्यानंतरही शांत झोप लागत नाही. त्यामुळे अनेकदा मी झोपेच्या गोळ्या घेऊन झोपण्याचा प्रयत्न करतो.\"\nदरम्यान, यापूर्वी डॉक्टर तृप्ती गिलाडा यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. सध्याच्या काळात रुग्णालय व रुग्ण यांची परिस्थिती नेमकी कशी आहे याविषयी त्यांनी जनतेला माहिती दिली होती. तसंच काळजी घेण्याचं आवाहनही केलं होतं. गेल्या काही काळापासून कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली असून काहींना त्यांचे प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहेत.\nकोरोना वॉरियर्ससाठी नवा विमा कवच; जुनी योजना रद्द\nनवी दिल्ली- कोरोना महामारीच्या काळात जीव गमावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एक योजना सुरु करण्यात आली होती. याअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळायचा. ही योजना बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या\nचाळीसगाव तालुक्यातील बोगस डॉक्टर रडारवर\nचाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसायाचा कुठलाही अधिकृत परवाना नसताना दवाखाने थाटलेल्या बोगस डॉक्टरांवर येथील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. तालुक्यातील अंधारी- हातगाव रस्त्यावरील एका शेतात अवैधरित्या दवाखाना थाटणाऱ्या\nपिंपरी : रुग्णाचे रिपोर्ट पाहून पॅनिक होऊ नका; डॉक्टरांचे आवाहन\nपिंपरी - कोरोना संसर्ग झालेल्या काही रुग्णांच्या सीटी स्कॅन, एचआरसीटी, सीबीसी अशा तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांच्या तोंडी तपासण्या, त्यांचा अहवाल व त्यावर होणारी चर्चा ऐकायला मिळत आहेत. त्या अहवालातील (रिपोर्ट) आकडे पाहून अनेक जण आपापल्यापरीने अर्थ काढत असून, भीतीचे वातावरणही न\nबेड, व्हेंटिलेटर आहे.. ��ण डॉक्टर नाही; भाजपने साधला निशाणा\nजळगाव : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. रुग्णसंख्या वाढत असून गंभीर रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. असे असताना बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध असले तरी रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, स्टाफ नाही. राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून जनतेच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप भाजपनचे जिल्हाध्यक्ष\nदातृत्वाच्या हातांना हवी साथ\nसंकटं आली की ती चोहोबाजूंनी येतात. अशा संकटातच प्रत्येकाचा कस लागतो. जवळचा-लांबचा याची ओळख पटते. संकटाशी मुकाबला करण्याचे मार्ग सापडतात. कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट सध्या घराघरांत घुसून जीवन उद्ध्वस्त करीत आहे. अशा वेळी ही लाट थोपविण्यासाठी हजारो हातही मदतीसाठी पुढे आले आहेत. प्रशासन, लोक\nकारण विषाणू मत देत नसतो\nकोणताही शक्तिमान नेता आपली चूक कधीच कबूल करत नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत गेल्या काही दिवसांत तीन वेळा असे घडले आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या सात वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच ते अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. विषाणू मत देत नसतात हे त्यांना समजून चुकल्याचे दिसत असून त्यामुळेच त्य\nकोरोनाबाधित रुग्णाला खडखडीत बरे करण्यासाठी ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन हा जणू एकमेव रामबाण उपाय असल्याचे वातावरण सध्या राज्यात आणि देशभरात झाले आहे. संबंधित रुग्णाला त्याची गरज खरेच आहे किंवा कसे, याची खातरजमा न करताच अनेकदा नातेवाइकांकडून आणि काही ठिकाणी डॉक्टरांकडूनही त्यासाठी कमालीचा आग्रह\nपिंपरीतल्या रुग्णाला आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मिळवून दिला बेड\nपिंपरी - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चक्क एका कोरोना रुग्णासाठी थेट वायसीएमच्या डॉक्टरांना फोन केल्याची घटना आज (ता.24) घडली. त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यास सांगितले. राज्याचा भार त्यांच्यावर असताना त्यांनी तत्परता दाखवत रुग्णाला बेड मिळवून दिला आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स\n'कोविड ड्युटीचा पहिला दिवस आजही आठवतो'; डॉक्टरांनी सांगितला अनुभव\nसंपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असल्याचं म्हटलं जातं आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे होणारा मृत्यूदर ���मी व्हावा आणि हा विषाणू नष्ट व्हावा यासाठी प्रश\nसाक्रीचा भूमीपुत्र नाशिकमध्ये रूग्णमित्र\nसाक्री (धुळे) : कोरोना महामारीत रूग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी रूग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत नवीन ठिकाणी भेदरलेल्या रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रूग्णमित्र बनून साक्रीचा भूमीपुत्र डॉ. प्रतिक देवरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-18T01:34:59Z", "digest": "sha1:VJ72ONBQGRYZI274G47BTX7HKLCIATDP", "length": 7989, "nlines": 116, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "आकाश कोरडे तरी वेधशाळा म्हणते मान्सून दक्षिण गोव्यात पोचला | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर आकाश कोरडे तरी वेधशाळा म्हणते मान्सून दक्षिण गोव्यात पोचला\nआकाश कोरडे तरी वेधशाळा म्हणते मान्सून दक्षिण गोव्यात पोचला\nगोवा खबर:आज मान्सून गोव्यात दाखल होईल आणि पुढचे पाच दिवस पाऊस धुमाकुळ घालेल असा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तवला होता मात्र आज देखील मान्सूनने वेधशाळेला चकवा दिला.वेधशाळेने मात्र मान्सून दक्षिण गोव्यात दाखल झाला असल्याचे सांगत येत्या 24 तासात मान्सून उत्तर गोवा सर करेल अशी शक्यता वर्तवली आहे.\nपणजी वेधशाळेचे संचालक एम. एल. साहू यांच्या माहितीनुसार मान्सून दक्षिण गोव्यात पोचला आहे.मान्सून अर्ध्या गोव्यात पोचण्याची ही गेल्या काही वर्षातील पहिलीच वेळ आहे.वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात दक्षिण गोव्यातील काणकोण मध्ये 70 मिलीमिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.येत्या 24 तासात मान्सून उत्तर गोव्यातून दक्षिण कोकणच्या दिशेने जाईल असे वेधशाळेने म्हटले आहे.गोव्याच्या अर्ध्या भागात मान्सून पोचला असा दावा वेधशाळा करत असली तरी गोव्यातील बराच भाग कोरडा ठणठणीत आहे.बऱ्याच भागात कडक उन पडले असून उकाड्याने लोक हैराण झाले आहेत.काल रात्री साडे आठ नंतर तुरळक पाऊस पडला. आज सकाळ पासून मात्र आकाश नीरभ्र असून कडक उन्हामुळे उकाडा प्रचंड वाढला आहे.\nPrevious articleदेशभरातील आरोग्य योजनांच्या लाभार्थींशी पंतप्रधानांचा व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून संवाद\nNext articleराममंदिराचे निर्माण न केल्यास भाजपचा त्याग करीन – आमदार टी. राजासिंह\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nराज्यपालांतर्फे गुरुनाथ नाईक यांना आर्थिक मदत\nकोविड लसीचे राजकारण करणे निषेधार्ह : दिगंबर कामत\n#HowdyModi: अमेरिकेत मोदी-ट्रम्प यांची महारॅली Live (सौजन्य DD NEWS)\nलेस्टरवरील हल्लाची न्यायालयीन चौकशी करा:शिवसेनेची मागणी\nभाजप सरकारने सत्तेसाठी म्हादईचा सौदा केला:वेलिंगकर\nसर्वोच्च न्यायालयाचा निकालाने भाऊसाहेब-जॅक सिक्वेरांच्या धोरणांवर शिक्कामोर्तब व पर्रिकरांचा वारसा पुढे नेणाऱ्यांना थप्पड :...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोमॅको पदव्योत्तर अभ्यासक्रमासाठी 50 टक्के राज्य सुधारित कोटा उपलब्ध करणार\nफिश फेस्टिव्हलच्या नावाने 2 कोटींचा चुराडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/urine-analysis-help-predict-diseases-severity-of-covid-19-patients/", "date_download": "2021-05-18T01:21:55Z", "digest": "sha1:V5KB6V6YJBWFPN4XXCR6RAZDZXMYLRYZ", "length": 11182, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "आता तुमच्या लघवीतूनच होणार गंभीर कोरोनाचे निदान - बहुजननामा", "raw_content": "\nआता तुमच्या लघवीतूनच होणार गंभीर कोरोनाचे निदान\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nवॉशिंग्टन : वृत्त संस्था – संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग पाहिला मिळत आहे. विविध देशांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे तर काही देशांत ही संख्या वाढताना दिसत आहे. सध्या कोरोनाची अनेक लक्षणे समोर आली आहेत. पण जर तुम्हाला गंभीर कोरोना आहे का हे तुमच्या लघवीतून निदान होणार असल्याचे संशोधनातून दिसत आहे.\nकोरोनाची विविध लक्षणे समोर येत आहेत. काही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सौम्य, काही जणांमध्ये मध्यम तर काहींमध्ये तीव्र लक्षणे दिसत आहेत. इतकेच नाहीतर काही रुग्णांमध्ये लक्षणेच दिसत नाहीत. पण तरीही त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहे. कोरोना रुग्णांमधील लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मूत्राचे नमुने आजाराच्या तीव्रतेचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि यातून रोगाची तीव्रता समजू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.\nअमेरिकेतील डेट्रॉईटमधील वेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात संसर्ग नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीच्या विशिष्ट बायोमार्कर्सची पातळी वाढल्याचे दिसून आले आहे. या व्यतिरिक्त उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या कोमॉर्बिड रुग्णांमध्ये या इन्फ्लेमेटरीचे प्रमाण अधिक होते.\n…तर गंभीर आजाराची माहिती मिळेल\nआम्हाला आशा आहे की कोविड-19 च्या रुग्णांसाठी नियमित चाचणी प्रक्रियेत या तपासणीचा समावेश झाला तर आजार किती गंभीर पातळीवर जाईल याचा अंदाज बांधून संभाव्य उपचारांची रणनीती आखता येईल. अमेरिकन फिजिओलॉजीकल सोसायटीच्या प्रायोगिक जीवशास्त्र 2021 या वार्षिक बैठकीत हे निष्कर्ष सादर केले जातील, असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.\n‘कोरोना’मुळे मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने मातेनं सोडले प्राण; काही मिनिटांच्या अंतराने माय-लेकराचा मृत्यू\nहर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक भरत शहा यांचा तडकाफडकी राजीनामा\nहर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक भरत शहा यांचा तडकाफडकी राजीनामा\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्��ास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nआता तुमच्या लघवीतूनच होणार गंभीर कोरोनाचे निदान\n कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर Covid-19 झाला तरी ‘नो-टेन्शन’, नव्या सर्वेक्षणातून खुलासा\nपरमबीर सिंग यांनी सरकारवर आरोप केल्याचा फटका इतर पोलिस अधिकार्यांना\nदिशा पाटनीच्या ओठांवर टेप लावून दिला सलमानने Kissing सीन; त्याचं सांगितलं कारण…\n पुण्यात गेल्या 24 तसात 2790 रूग्ण ‘कोरोना’मुक्त, 648 नवे पॉझिटिव्ह\nहडपसर परिसरातील ज्वेलर्सच्या फसवणूकीचा प्रयत्न, इन्कम टॅक्सच्या नावाखाली गंडा घालणार्याला अटक\nमध्यवस्ती असणार्या गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांकडून लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/tag/deputy-cm/", "date_download": "2021-05-18T01:22:29Z", "digest": "sha1:ZCLO547CGC3WXIONNA6CPYL7SYJZD2B7", "length": 1896, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Deputy CM Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nउपमुख्यमंत्री पद काय आहे याला संवैधानिक दर्जा आहे की नाही\nउपमुख्यमंत्री पदाचा राज्य सरकारमध्ये काय रोल आहे, त्या पदांच महत्त्व काय आहे, कोणकोणत्या कारणासाठी आणि कोणकोणत्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री पद दिलं जातं हे पद संवैधानिक आहे की नाही हे पद संवैधानिक आहे की नाही \nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%A8", "date_download": "2021-05-18T02:07:22Z", "digest": "sha1:RWUOX2RAGDTZ5XVKLJZ6VTUPGBXZHTMS", "length": 4392, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६२ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसाव�� शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९६२ मधील खेळ (३ प)\n► इ.स. १९६२ मधील जन्म (१ क, ६९ प)\n► इ.स. १९६२ मधील निर्मिती (१ प)\n► इ.स. १९६२ मधील मृत्यू (२० प)\n\"इ.स. १९६२\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १३ एप्रिल २०१३, at १७:३३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१३ रोजी १७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/sakhi/mind-soul/do-you-think-i-am-not-beautiful-not-presentable-do-you-hate-yourself-a298/", "date_download": "2021-05-18T03:16:27Z", "digest": "sha1:C6FVQHKBEXFZQ3MMUJDJEQK3YBEBEANF", "length": 20620, "nlines": 66, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आपण सुंदर नाही, फॅशनेबल नाही, प्रेझेण्टेबल नाही, म्हणून कुढता तुम्ही ? स्वत:चा रागराग करता ? - Marathi News | do you think that I am not beautiful, not presentable, do you hate yourself? | Latest sakhi News at Lokmat.com", "raw_content": "\n>सुखाचा शोध > आपण सुंदर नाही, फॅशनेबल नाही, प्रेझेण्टेबल नाही, म्हणून कुढता तुम्ही \nआपण सुंदर नाही, फॅशनेबल नाही, प्रेझेण्टेबल नाही, म्हणून कुढता तुम्ही \nआपण सुंदर नाही, फॅशनेबल नाही, प्रेझेण्टेबल नाही, म्हणून कुढता तुम्ही \nस्वत:त काहीच चांगलं दिसत नाही पण इतरांचे मात्र सगळे गुण दिसतात, सतत मनाशी तुलना होते आणि मग आपण काही खास नाही असं वाटू लागतं, पण असं नेमकं का होतं\nस्वत:त काहीच चांगलं दिसत नाही पण इतरांचे मात्र सगळे गुण दिसतात, सतत मनाशी तुलना होते आणि मग आपण काही खास नाही असं वाटू लागतं, पण असं नेमकं का होतं\nआपण सुंदर नाही, फॅशनेबल नाही, प्रेझेण्टेबल नाही, म्हणून कुढता तुम्ही \nHighlightsतुम्ही केसांची कोणती स्टाईल केलीये, तुम्ही उंच आहात की बुटके आणि गोरे आहात की काळे सावळे, काहीही फरक पडत नाही.\nमी दिसायला छान नाही. मी बुटकी आहे. ती गोरी आहे. ही कसली मस्त सावळी आहे. नाहीतर मी पांढरीफटक.\nतिच्याकडे फॅशन करायला पैसे आहेत. माझ्याकडे नाहीत. माझे वजन खूपच कमी आहे. मला हे कपडे सूट होतात का माझ्याच चेहऱ्यावर पिंपल्स आहेत.\nअसे आपले भिंग कायम दुसऱ्याकडे काय बरे आहे आणि त्यात काय बरे आहे आणि त्यात काय खोट काढता येते, इथेच रोखून धरलेले असते. त्यामुळे, दुसऱ्याचे सुख आहे त्यापेक्षा मोठे होऊन आपल्यावर आदळते. त्यात आपण दुरून ते बघत असतो. ज्याला आपण दुसरा सुखात आहे, असे म्हणतोय, ते खरेच तसे नसूही शकते. आपल्याला त्याच्यावर संशोधन करायचे आहे की काय खोट काढता येते, इथेच रोखून धरलेले असते. त्यामुळे, दुसऱ्याचे सुख आहे त्यापेक्षा मोठे होऊन आपल्यावर आदळते. त्यात आपण दुरून ते बघत असतो. ज्याला आपण दुसरा सुखात आहे, असे म्हणतोय, ते खरेच तसे नसूही शकते. आपल्याला त्याच्यावर संशोधन करायचे आहे की काय समजा केले, तर उपयोग काय समजा केले, तर उपयोग काय ह्याच्या त्याच्यात खोट काढायचा चाळाच लागतो आपल्याला. म्हणजे फोकस सगळा दुसऱ्यावरच ह्याच्या त्याच्यात खोट काढायचा चाळाच लागतो आपल्याला. म्हणजे फोकस सगळा दुसऱ्यावरच असे का कारण आपल्यातली कमतरता आपण जाणून घेत नाही. तिच्यावर काम करत बसण्यापेक्षा दुसऱ्याच्या यशावर, सुखावर ताशेरे ओढणे सोप्पे असते. मला एखादा विषय नीट कळत नाही, मी त्यावर हवी तितकी मेहनत घेत नाही म्हणून मार्क्स कमी मिळतात, हे सत्य असते. पण दुसरा कसा वशिल्याने पुढे गेलाय, याचे गॉसिप केले की त्याला आपल्याच रांगेत आणून बसविता येते. तुम्ही गुप्तहेर आहात का रांगेत आणून बसविता येते. तुम्ही गुप्तहेर आहात का कसा शोधला त्याचा वशिला कसा शोधला त्याचा वशिला की मनाचा खेळ आहे हा आपल्याच की मनाचा खेळ आहे हा आपल्याच मान्य आहे, असे होतेही कधी. पण आपण आपली रेषा मोठी करण्यात वेळ घालवावा. दुसऱ्याच्या बऱ्या- वाईटावर भिंग लावून बसून आपले प्रश्न सुटणार नसतात.\nआपल्या दिसण्याबाबत आत्मविश्वास न येण्याचे, छान न वाटण्याचे मूळ कारण आपण आपल्याला नीट समजून घेत नाही, हेच असते. सततची तुल���ा सुरु असते. मनापासून आनंदी राहणे, स्वच्छतेचे बेसिक भान असणे, आरोग्य जपणे इतके सुद्धा आपला लूक मस्त एनहान्स करू शकते. त्यासाठी डिझाइनर कपड्यांची गरज नाही की येता जाता पार्लर वारीची आवश्यकता नाही. आपले आयुष्य आपल्या हिमतीवर मार्गी लावले की करू की ही पण मजा. पण आता मी अमक्याच घरात जन्माला आलो आणि माझी परिस्थितीच अशी आहे इथपासून कशाला सुरु करायचे रडगाणे त्यात एकही गोष्ट चांगली सापडत नाहीये का त्यात एकही गोष्ट चांगली सापडत नाहीये का आपल्यावर स्वतःवर हे भिंग कधी रोखणार आपल्यावर स्वतःवर हे भिंग कधी रोखणार तुम्ही जे काही आहात, त्याहीबद्दल जेलस वाटणारे कोणी ना कोणी असणार. ह्या भिंग प्रकारात एक त्रुटी पण असते. दुसऱ्याचे केवळ एकाच गोष्टीतले चांगले अथवा वाईट खूप मोठे होऊन दिसते. ती एकच गोष्ट म्हणजे सगळे आयुष्य नसते. त्या एका गोष्टीसाठी त्याने बरेच काही गमावलेले देखील असू शकते. खूप कष्ट घेतलेले असतात. आपण फक्त एन्ड प्रॉडक्ट बघत बसतो. तुलनेनेच बेजार होतो.\nसेल्फी प्रकारामुळे आपण अमुकच अँगलने छान दिसतो, असेही लोक डोक्यात पक्के करून टाकतात. छान हसायची संधी असते. पण फोटोसमोर उभं राहिलं की आपण दात न दिसू द्यायची काळजी घ्यायला लागतो. नाहीतर, खोटे- खोटे हसायला तरी लागतो. अमुकच तिरप्या अँगलने उभे राहिले की आपण बरे दिसतो, असे काहीतरी डोक्यात फिक्स करून टाकतो. मग सगळे फोटो तिरपे तिरपे प्रत्येकाची एक थिअरी होऊन जाते, आपण कोणत्या अँगलने बरे दिसतो ही. मग ते तसेच उभे राहतात फोटोला. आपल्यापेक्षा अमक्याचे फोटो किती भारी येतात नाही, असे सुरु होते मग. आपल्या मनात आपला एक फोटो असतो. तो अभावांनीच नटलेला असतो अनेकदा.\nखरेतर, दिसण्याविषयीचा किंवा एकूणच न्यूनगंड आपल्यात सुधारणा करायला कामी लावता आला पाहिजे. न्यूनगंडातून प्रेरणा घेता अली पाहिजे. ते बाजूलाच राहते, आपले भिंग दुसऱ्याचेच आयुष्य सतत तपासत बसते लोक एकीकडे म्हणतात, \"फर्स्ट इम्प्रेशन, बेस्ट इम्प्रेशन\". दुसरीकडे तेच लोक म्हणतात, \"का रे भूललिया वरलिया रंगा\". मग आपण आपल्या सोयीने \"का रे भूललिया\" मध्ये तरी जातो किंवा महागडे कपडे, पार्लर वाऱ्या आणि अंधानुकरण सुरु करतो.\n\"का रे भूललिया\" मध्ये अजून एक लोचा असतो. आपण खरंच जर आहेत त्यात पण बरे राहत नसू, तर आळशीपणाच सोकावतो. आहे ते छान आहे म्हटले, की सुधारणेला काह��� वावच राहत नाही. दुसरीकडे, अंधानुकरण केले, तर ते आपल्याला सूट होईलच असेही नसते आणि पैसे जातात ते वेगळेच. दुसऱ्या आपल्या लुक्सबद्दल काय म्हणाला, ह्याचेही किती बर्डन आपण घेऊन फिरत असतो. मालवाहक गाडी होऊन जाते आपली. इतरांची आपल्याविषयीची मते वाहणारी आपले आपल्याविषयी काही मत असते की नाही\nआपण कमी आहोत हे \"जाणणे\" आणि आपण कमी आहोत असे वाटणे ह्यात खूप फरक आहे. आपण कमी आहोत, हे जाणले, तर कमी भरून काढता येते. आपण कमी आहोत, असे बसल्या -बसल्या नुसते वाटतच राहिले, तर त्याने कमतरता अजून वाढतच राहिल.\nताठ मानेने चालणे, प्रसन्न राहणे आणि समोरच्याला नीट ऐकू येईल इतपत आत्मविश्वासाने बोलणे, असा प्रयोग करून बघा आठ दिवस. तुमच्या अंगावर कोणते कपडे आहेत, ते किती भारी अथवा बोगस आहेत, तुम्ही केसांची कोणती स्टाईल केलीये, तुम्ही उंच आहात की बुटके आणि गोरे आहात की काळे सावळे, काहीही फरक पडत नाही. लोक तुमचे मुद्दे ऐकू लागतील. तुम्ही तुम्ही म्हणून कसे आहात, ते समजू लागतील.\n(लेखिका मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीव शास्त्राच्या अभ्यासक आहेत.)\nसखी :ना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक्\nमुगाच्या डाळीनं केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. कारण त्यात प्रोटिन्सह, एंटीऑक्सिडेंट्स, मॅग्नीशियम, कॉपर, पोटॅशियम, विटमिन-बी असते. त्यामुळे केसांना पोषण मिळते. ...\nसखी :बाई म्हणून तुम्ही स्वत:ला कमी तर लेखत नाही असा ‘कमीपणा’ बायका स्वत:कडे का घेतात \n'बाईचा जनम लय वंगाळ वंगाळ ' अशी स्वप्रतिमा महिलांच्या मनात रुजलेली असते किंवा कुटुंबाने, समाजाने ती रुजवलेली असते. महिलांच्या आयुष्यावर, मानसिक आरोग्यावर आणि आरोग्यावर याचा काय परिणाम होत असेल \nसखी :तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा - असं सांगूनही 'तो' कुकरच्या शिट्ट्या मोजतच नाही कारण..\nmental load - ‘त्याला’ सांगितलेलं साधंसं कामही तो धड करत नाही, स्वत:हून जबाबदारी घेऊन काम करणं तर दूरच. मग ती कटकट नाही करणार तर काय करणार\nसखी :नवरा ‘एखादं’ लहानसं काम विसरला तर बायका इतकी कटकट का करतात\nMental Load - बायका उगीच कशा चिडचिड करतात याचे जोक्स फॉरवर्ड करत घरोघरी पुरुष निवांत बसलेले असतात आणि म्हणतात बायका लहानसहान गोष्टींवरुन कटकट करतात. असं का होतं\nसखी :स्ट्रेस, चिडचिड, संताप ���णि सतत येणारं रडू, कोरोनाकाळात बायकांचं असं का होतंय \nशरीराची दुखणी बऱ्यापैकी कळतात. मनाचं मात्र असं नसतं. म्हणूनच नेमकं काय झालं की आपल्या मनाच्या आरोग्याबद्दल सतर्क होणं सध्याच्या काळात खूपच महत्वाचं आहे, ते कसं करायचं हे सांगणारी ही विशेष लेखमाला.. ...\nसखी :घरकाम - बाहेरचं काम- स-त-त काम, त्यातून बायकांना येणाऱ्या ‘मेंटल लोड’ला जबाबदार कोण\nघरोघरीच्या स्त्रिया बारा महिने-चोवीस तास स-त-त स्वयंपाकघराच्या ओट्याशी बांधलेल्या असतात हे नाकारता न येणारं सत्य आहे. पण निदान ते काम दिसतं तरी, जी कामं दिसतही नाही ती कामं घरात कशी होतात, त्यांचा भार नक्की कोण वाहतं\nप्रियांका चोप्रा सांगतेय, उत्तम मेंटल हेल्थचे सिक्रेट्स - कुढण्यापलिकडच्या 'दिसण्याची' गोष्ट\nरेखाच्या सौंदर्याला वयाची अटच नाही, काय असावं या मूर्तीमंत सौंदर्याचं रहस्य \nआइस्क्रीम आणि पौष्टिक.... काहीतरीच काय असं वाटत असेल तर आइस्क्रीममधील गुण वाचून तर पाहा\nविद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला \nविद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला \n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nएरिका फर्नांडिस मराठीतल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन, साकारणार ही भूमिका\nब्यूटी आहार -विहारफिटनेससुखाचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/videos/maharashtra/lockdown-hits-nandiwala-human-beings-are-hungry-along-animals-walhekarwadi-pcmc-pune-a678-1/", "date_download": "2021-05-18T01:47:16Z", "digest": "sha1:4WLZLS7VDMUT75VMUXP5LNXITCY6EOEC", "length": 22952, "nlines": 321, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lockdownमुळे नंदीवाल्यांना फटका | प्राण्यांसोबत माणसांचेही भुकेनं हाल! | Walhekarwadi | Pcmc | Pune - Marathi News | Lockdown hits Nandiwala | Human beings are hungry along with animals! | Walhekarwadi | Pcmc | Pune | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १७ मे २०२१\nCyclone Tauktae Updates: तौत्के चक्रीवादळ आणखी मुंबईच्यानजीक येतंय; १५० किमी वरून आता थेट १२० किमी अंतरावर\n\"तौत्के\" चक्रीवादळ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून परिस्थितीचा आढावा, दुपा���ी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक\nCyclone Tauktae Updates: चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर; वादळी पावसामुळे मुंबईकरांना भरतेय धडकी\nमढ तळपशा बंदरात नागरून ठेवलेल्या दोन मासेमारी नौकांचे नांगर दोर तुटले, नौका एकमेकांवर आदळून झाला अपघात\nतब्बल १४ श्वानांना इराणच्या तरुणीने घेतले दत्तक; 'ती' म्हणते, हेच माझे कुटुंब\n'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी\nMiss Universe 2020 : मेक्सिकोची एंड्रिया मेजा ठरली ‘मिस युनिव्हर्स’, थोडक्यात हुकली भारताची संधी\nशाहरुख खानसोबतच्या एक सीनमुळे सनी देओलचा दिग्दर्शकाबरोबर झाला होता वाद, कारण वाचून व्हाल हैराण\nBirthday Special : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे यशस्वी अभिनेत्री\n ४६व्या वर्षी आजी झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, सांगितली या मागची इंटरेस्टिंग स्टोरी\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nगरोदरपणात सेक्स करावा की करु नये आणि केलाच तर काय होतं\nसुमोना चक्रवर्तीला १० वर्षांपासून एंडोमेट्रियोसिसचा त्रास; वाचा महिलांसाठी घातक ठरणाऱ्या आजाराची लक्षणं, उपाय\nCoronaVirus News: ब्लॅक फंगसनंतर कोरोनामुळे नवं संकट; शरीराला सूज, हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका\n नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\nPMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका\nSandpaper Gate: संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत सापडणार; कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या विधानाचं मायकेल क्लार्ककडून समर्थन\nनवी मुंबई - विद्युत खांब अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, रविवारी रात्री 11 वाजता पामबीच मार्गावर मोराज सर्कल लगतची घटना\nनागपूर : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत मोहगाव झिलपी तलावात तिघे बुडाले. एकाला बाहेर काढले बापलेका चा मृत्यू\nचेन्नई- अभिनेते रजनीकांत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीला; कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द\n'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार\nममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज\nपालघर - नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे नागरिकांना आवाहन\nचक्रीवादळ आज रात्री आठ ते अकरा दरम्यान गुजरातला धडकणार, शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग यांची माहिती\nमुंबईत पावसाचा जोर वाढला, पूर्व उपनगरात मुसळधार पावसासह जोरदार वारे...\nउत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर प्रचंड वारा आणि पाऊस, लाटाचा मारा वाढला\nऔरंगाबाद - राज्यात सगळे व्हेंटिलेटर सुरळीत सुरू, देवेंद्र फडणवीस यांचा दावा\n\"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत,\" जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा\nमीरारोड - भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील पाली चर्च चे पत्र वादळाने उडाले\nPMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका\nSandpaper Gate: संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत सापडणार; कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या विधानाचं मायकेल क्लार्ककडून समर्थन\nनवी मुंबई - विद्युत खांब अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, रविवारी रात्री 11 वाजता पामबीच मार्गावर मोराज सर्कल लगतची घटना\nनागपूर : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत मोहगाव झिलपी तलावात तिघे बुडाले. एकाला बाहेर काढले बापलेका चा मृत्यू\nचेन्नई- अभिनेते रजनीकांत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीला; कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द\n'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार\nममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज\nपालघर - नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे नागरिकांना आवाहन\nचक्रीवादळ आज रात्री आठ ते अकरा द��म्यान गुजरातला धडकणार, शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग यांची माहिती\nमुंबईत पावसाचा जोर वाढला, पूर्व उपनगरात मुसळधार पावसासह जोरदार वारे...\nउत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर प्रचंड वारा आणि पाऊस, लाटाचा मारा वाढला\nऔरंगाबाद - राज्यात सगळे व्हेंटिलेटर सुरळीत सुरू, देवेंद्र फडणवीस यांचा दावा\n\"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत,\" जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा\nमीरारोड - भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील पाली चर्च चे पत्र वादळाने उडाले\nAll post in लाइव न्यूज़\nLockdownमुळे नंदीवाल्यांना फटका | प्राण्यांसोबत माणसांचेही भुकेनं हाल\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nम्हाळसा सध्या काय करतेय\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nमानसी नाईक हे काय केलं\nओमने स्वीटूसाठी वाजवली शाहरुख खान स्टाईल गिटार | Yeu Kashi Tashi Mi Nandayala | Om And Sweetu\nIPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nतुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nआज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nराजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्समध्ये कोण जिंकणार\nयंदाची IPL 2021 ही स्पर्धा कशी आहे\nमहाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\n'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nआयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nतूप खाल्ल्याने केस वाढतात का\nडोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nCorona Virus : सरकारी व्हेंटिलेटर गेले भाजप आमदारांच्या कोविड सेंटरमध्ये\nतज्ज्ञांचे मत; म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी पोस्ट कोविड तपासणी आवश्यक\nगरोदरपणात सेक्स करावा की करु नये आणि केलाच तर काय होतं\n'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी\nBirthday Special : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे यशस्वी अभिनेत्री\nCyclone Tauktae Updates: चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर; वादळी पावसामुळे मुंबईकरांना भरतेय धडकी\nTauktae Cyclone: पहिला बळी; राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी\n मेहंदी ला��ून तयार होती वधू; तरीही प्रियकराने एक व्हिडीओ पाहून लग्नास नकार दिला...\nCoronaVirus: दिल्ली पोलिसांची गौतम गंभीर यांना क्लीन चिट; हायकोर्टाला अहवाल सादर\nCyclone Tauktae Updates: तौक्ते चक्रीवादळ आणखी मुंबईच्यानजीक येतंय; १५० किमी वरून आता थेट १२० किमी अंतरावर\n\"माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबवा, अन्यथा...\" तरुणाचं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://vs.millenniumyoga.com/48-atulprajakta/", "date_download": "2021-05-18T00:47:58Z", "digest": "sha1:3ZW34SX63ASNQC7YIN7MNJXVP44CRARR", "length": 5617, "nlines": 70, "source_domain": "vs.millenniumyoga.com", "title": "विश्वसंवाद-४८: अतुल-प्राजक्ता – विश्वसंवाद", "raw_content": "५१व्या एपिसोडपासून नवीन सत्राची सुरुवात | ऑडिओबरोबरच पाहुण्यांशी गप्पांचा व्हिडिओही YouTube वर उपलब्ध |Try \"Alexa, launch Fist Marathi Podcast\"\nकाही आगळं-वेगळं करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी बातचीत\nनागपूरचे अतुल आणि प्राजक्ता हे दाम्पत्य खरं तर एक सॉफ्टवेअर कंपनी चालवितात. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं एक दुसरं काम ते शांतपणे, कोणताही गाजावाजा ना करता आणि अगदी निरलस भावनेनं करीत आहेत. अनेक समाजसेवी संस्थाना ते आर्थिक मदत आणि व्यवस्थापकीय सल्ला पुरवितात. तसंच, काही वेगळं, समाजोपयोगी काम करून इच्छिणाऱ्या तरुण-तरुणीनाही ते अशीच मदत करतात. त्यांच्या सुरुवातीच्या काळात चांगलं काम करण्याची उमेद, उत्साह पैशांअभावी मावळून जाऊ नये अशा भावनेनं या तरुण मंडळींना ते काही वर्षांकरता दार महिन्याला ठराविक रक्कम फेलोशिप म्हणून देतात. यातला महत्त्वाचा भाग हा, की हे सगळं काम ते इन्व्हेस्टर म्हणून करत नाहीत तर आपल्याकडून चांगल्या कामाला मदत व्हावी एवढाच त्यांचा उद्देश असतो. ज्याला “एंजल मेन्टॉरिंग” म्हणता येईल, अशा त्यांच्या कामाबद्दल त्यांच्याशी झालेल्या या गप्पा.\n“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:\nतुमच्या सूचना आणि प्रतिसाद समजून घ्यायला आवडेल, जरूर लिहा.\nया पॉडकास्टवर पाहुणे म्हणून बोलवावं अशी नावं सुचवायला हरकत नाही – अगदी तुमचंही. मात्र त्या मंडळींचा ई-मेल आणि फोन नंबर कळवा. mandar@preyasarts.com\nआमच्या ई-मेल लिस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टचे नवीन एपिसोड्स प्रसिद्ध झाल्याची ई-मेल तुम्हाला येत राहील.\nEric Ferrie अतुल वैद्य अनिमा पाटील-साबळे आशय जावडेकर आशिष महाबळ एरिक फेरिए कला काशीराज कोळी कुमार अभिरूप कॅलिफोर्निया आर्टस् अससोसिएशन चंदा आठले जयवंत उत्पात दीपक करंजीकर प्रदीप लोखंडे मेधा ताडपत्रीकर यशोदा वाकणकर विजय पाडळकर शिरीष फडतरे सायली राजाध्यक्ष सुनील खांडबहाले स्वाती राजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11165/", "date_download": "2021-05-18T01:02:30Z", "digest": "sha1:UWBACJGULPRVAJKAIQIYJ6FN7LOHUFWP", "length": 98645, "nlines": 111, "source_domain": "aajdinank.com", "title": "ब्रेक द चेन अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात कडक निर्बंध लागू - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nब्रेक द चेन अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात कडक निर्बंध लागू\nजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आदेश\nऔरंगाबाद दि 15 : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबादचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथ रोग अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये औरंगाबाद जिल्ह्यात (पोलिस आयुक्त औरंगाबाद (शहर) यांचे कार्यक्षेत्र वगळून) दिनांक 01 मे, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. अखेर संचारबंदी लागू राहणार असल्याचे आदेशाव्दारे कळविले आहे. या आदेशातील खालील नमूद इतर सर्व बाबी हया संपुर्ण औरंगाबाद जिल्हयासाठी (शहरासह) लागू राहतील.\nसदरील आदेश अंमलात असतांना पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल पूर्णपणे प्रतिबंधीत राहिल. या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्यास्तव औरंगाबाद महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधीत वार्डाचे वार्ड अधिकारी व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधीत अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त लॉकडाऊन पर्यवेक्षक/मंडळ अधिकारी/अव्वल कारकून यांना संबंधीत पोलीस हवालदार व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी, विविक्षीतपणे नेमलेले अधिकारी/कर्मचारी, ग्राम व नगर विकास विभागाचे सर्व अधिकारी/कर्मचारी आणि महसूल अधिकारी/कर्मचारी या आदेशाची नोंद घेऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत दक्षता घेतील व आवश्यक कार्यवाही करतील. उपरोक्त अधिकारी/कर्मचारी यांना पोलीस ठाणे प्रमुखांशी समन्वय ठेवून संपूर्ण लॉकडाऊन आदेशाचा भंग करणा-या व्यक्तीस /संघटना /आस्थापना विरुध्द गुन्हा दाखल करण्यास व अनुषंगिक दंडात्मक कारवाई करण्यास खालील यंत्रणेस प्राधीकृत करण्यात येत आहे.\nमहानगरपालिका हद्दीत महानगरपालिका, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत.तसेच महाराष्ट्र शासनाचे इतर विभाग जसे अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, परिवहन विभाग, पुरवठा विभाग इत्यादींचे अधिकारी यांचा पथकामध्ये समावेश राहिल. या संबंधात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या इतर विभागांचे अधिकारी कार्यवाही करतील. नगरपालिका/नगरपंचायत हद्दीत नगरपालिका/नगरपंचायत, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत.गावपातळीवर ग्रामपंचायत, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत.\nसर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (Incident Commander)/ सहायक पोलीस आयुक्त यांचेकडे सादर करावे. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (Incident Commander) / सहायक पोलीस आयुक्त यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.\nसदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.\n1) फौजदारी प्रक्रिया संहिता (Cr.P.C.)कलम 144 आणि रात्र संचारबंदी लागू करणे : (Imposition of Section 144 and Night Curfew)\n• औरंगाबाद जिल्हयामध्ये दिनांक 14 एप्रिल, 2021 रोजी रात्री 8.00 वाजलेपासून दिनांक 01 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यत कलम 144 लागू करणेत येत आहे. • कोणत्याही नागरिकांस सार्वजनिक ठिकाणी योग्य कारण असल्याशिवाय फिरण्यास प्रतिबंध असेल. • या आदेशामध्ये नमूद केलेल्या व सूट देणेत आलेल्या अत्यावश्यक सेवा / आस्थापना यांच्या व्यतिरिक्त सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, सेवा या बंद राहतील. • या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ असलेल्या सेवा आणि आस्थापना यांना सूट देणेत आलेली असून त्यांच्या दळण वळण व प्रक्रिया सुरू ठेवणे विषयी कोणतेही बंधन असणार नाही. • या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अपवादात्मक वर्गवारीमध्ये समाविष्ठ केलेल्या सेवा आणि आस्थापना यांना कामाच्या दिवशी सकाळी 7.00 वा. ते रात्री 8.00 वा. या दरम्यान सुट देणेत आलेली असून त्यांच्या दळण वळण व प्रक्रिया सुरू ठेवणे विषयी नमूद केलेल्या कालावधीमध्ये प्रतिबंध असणार नाही. • अपवादात्मक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या वाहन चालक , घरेलू कामगार यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाची (महानगर पालिका, नगर पालिका,नगरपंचायत, ग्रामपंचायात ) परवानगी घेणे आवश्यक राहील.\n2) अत्यावश्यक सेवेमध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल –\n• रुग्णालय, रोग निदान केंद्र, चिकित्सालय , लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगीक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत कच्चा माल उद्योग आणि अनुषंगीक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल. • शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा, दवाखाने, पशु संगोपन केंद्र व पशु खादयाची दुकाने. • किराणा सामानाची दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई / चॉकलेट / केक/ खाद्य/मटन, चिकन, अंडी, मासे इ. दुकाने.• शितगृहे आणि साठवणुकीची गोदाम सेवा • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे की, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.• स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व सेवा. • स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा . • रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा • सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था , स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ• दूरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी• मालाची / वस्तुंची वाहतूक. • पाणीपुरवठा विषयक सेवा • शेती संबंधित सेवा आणि शेतीशी निगडीत सर्व कामामध्ये सातत्य राहावे याबाबत शेतीकामासाठी लागणाऱ्या सर्व अनुषंगीक सेवा, बी-बियाणे, खते, औजारे आणि त्यांची दुरूस्ती सेवा यांचाही समावेश असेल.• सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची व उत्पादनाची आयात – निर्यात • ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत) • मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा • पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा • सर्व प्रकारच्या कार्गो सेवा• डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा सेवा • शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा • विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा • ATM’s• पोस्टल सेवा • कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक) • अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा• सर्व ऑप्टीकल्स् शॉप. • वाहतूक व्यवस्थेशी निगडीत टायर विक्री, रिपेअर वर्क शॉप, सर्व्हीस सेंटर व स्पेअर्स पार्ट विक्री आस्थापना .वर नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्ती / अंमलबजावणी संस्था यांनी खालील सर्व समावेशक तत्वांचे पालन करणे आवश्यक राहिल.1) सर्व अंमलबजावणी करणारे अधिकारी / प्राधिकरण यांनी प्रतिबंध हे लोकांच्या आवागमनशी संबंधित आहेत, परंतु वस्तु आणि मालाची आवक जावक नेहमीप्रमाणे सुरू राहिल याची नोंद घेणेत यावी. 2) या आदेशात नमूद केलेल्या सेवा देणाऱ्या कामगारांच्या आवागमना साठी या आदेशात 1 मध्ये नमूद केले नुसार वैध राहतील.\n3) अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळ काळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवेमध्ये गणल्या जा��ील. महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक सेवा या अत्यावश्यक सेवा समजल्या जातील हे तत्व लक्षात ठेवावे.\n3) या आदेशात नमूद केलेनूसार अत्यावश्यक सेवामध्ये समाविष्ठ सर्व दुकाने यांनी खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे : (Essential Category) • अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानाच्या ठिकाणी दुकान मालक व दुकानामध्ये काम करणारे सर्व कामगार वर्ग तसेच सर्व ग्राहक यांनी संबंधित दुकान परिसरामध्ये कोव्हीड19 योग्य वर्तनाचे Covid Appropriate Behavior (CAB) उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल.\n• अत्यावश्यक सेवा देणारे दुकांनाचे मालक, त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग यांचे भारत सरकारकडील निकषानुसार लवकारत लवकर लसीकरण करून घेणेत यावे. सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकानामध्ये ग्राहकांशी संवाद साधताना सुरक्षा उपायांचे जसे की, पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय जसे की, फेसशिल्ड व ग्राहकांकडून ई पेमेंटद्वारेच रक्कम स्वीकारणे इत्यादीचे पालन करणेत यावे. • अत्यावश्यक सेवामध्ये काम करणारे दुकानमालक, कामगार वर्ग किंवा कोणताही ग्राहक कोव्हीड उपाययोजनांचे पालन करत नसल्याचे निर्दशनास आल्यास त्यांचेकडून प्रथम अपराधासाठी रक्कम रुपये 500/- दंड वसूल केला जाईल. तसेच दुकान आस्थापना यांचेकडून कोव्हीड उपाययोजनांचे भंग झालेस दुकान आस्थापनेकडून रक्कम रुपये 1000/- दंड वसूल केला जाईल. पुन्हा – पुन्हा नियमांचे भंग करत असल्याचे निर्दशनास आल्यास संबंधित आस्थापना ही कोव्हीड -19 आपत्ती अधिसूचना संपेपर्यत बंद करणेत येईल. • अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या आस्थापनामध्ये सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या आवागमन या आदेशात 1-ब मध्ये नमूद केलेनुसार वैध राहतील. • या आदेशामध्ये 2- मध्ये नमूद केलेनूसार किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने एकत्रित असलेल्या ठिकाणी मोठया प्रमाणात लोक एकत्र येत आहेत अशा ठिकाणाबाबत स्थानिक प्रशासनाने योग्य ती अनुषांगिक उपाययोजना करून तसेच त्यांच्या चालू राहणेच्या वेळा निश्चित करून देणे. कायमस्वरूपी त्या ठिकाणी नसलेल्या वरील सेवाबाबत खुल्या सार्वजनिक जागा शोधून त्या ठिकाणी त्यांना सेवा देणेबाबत जागा नेमून देता येतील. स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा ची ठिक��णे ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत होणार नाहीत, याबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. स्थानिक प्रशासनास आवश्यकता भासल्यास वरील सेवाबाबत काही सार्वजनिक ठिकाणे ही कायमस्वरूपी बंद करता येतील. • सद्यस्थितीत बंद असलेल्या सर्व दुकानाचे चालक / मालक तसेच कर्मचारी यांचे लसीकरण भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करुन घेण्यात यावे. सदर आस्थापनांनी भविष्यात दुकाने सुरु करण्याच्या दृष्टीने कोविड-19 संदर्भात सुरक्षा उपाययोजना म्हणून पारदर्शक काच अथवा इतर साहित्यांचे कवच तसेच ऑनलाईन पेमेंट सुविधा इत्यादीद्वारे ग्राहकांशी कमीत कमी संपर्क येईल याबाबत पूर्वनियोजन करावे.\n3.1 ) भाजीपाला, फळे व अन्नधान्य यासाठी समन्वय अधिकारी म्हणून खालील अधिका-यांची नेमणूक करण्यात येत आहे.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री. अनिल दाबशेडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, औरंगाबाद 954577555502 डॉ. तुकाराम मेाटे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद 942275160003 श्री. सखाराम पानझडे शहर अभियंता, महानगरपालिका औरंगाबाद 9823074025\n4) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था – (Public Transport)सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खालील निर्बधांचे पालन करत, पूर्ण क्षमतेने सुरू राहिल. ऑटो रिक्षा चालक + फक्त 2 प्रवासी टॅक्सी ( चारचाकी वाहन) चालक + वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50 % (प्रादेशिक परिवहन विभागाकडील नियमानुसार )बस प्रादेशिक परिवहन विभागाकडील नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील इतके प्रवासी .कोणत्याही परिस्थितीत उभा राहून प्रवास करणेस प्रवाशांना परवानगी असणार नाही. • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी काटेकोरपणे योग्य पध्दतीने मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लघंन करणारे प्रवासी रक्कम रुपये 500/- दंडास पात्र राहतील. • चारचाकी टॅक्सी मध्ये जर एखाद्या प्रवाशांने मास्क वापरला नसेल, नियमांचे उल्लघन करणारा तो प्रवासी आणि चालक हे प्रत्येकी रक्कम रूपये 500/- दंडास पात्र राहतील. • प्रत्येक वेळी प्रवास पूर्ण करून आलेल्या वाहनांचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक राहिल. • सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे भारत सरकारकडील निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे. महारा शासनाने निर्गमित केलेल्या कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचनांप्रमाणे /Covid Appropriate Behavior (CAB) चालक यांनी त्यांच्या व प्रवासी यांचेमध्ये प्लास्टिक शिट लावून स्वतःला आयसोलेट करावे.• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत कर्मचारी वर्गाच्या आवागमन या आदेशामध्ये 1-मध्ये नमूद केलेनुसार वैध राहतील. • रेल्वेबाबत, रेल्वे प्रशासनाकडून प्रवासादरम्यान कोणताही प्रवासी रेल्वेच्या सामान्य डब्यामधून उभा राहून प्रवास करणार नाहीत, आणि सर्व प्रवासी मास्क वापरतील याची खात्री करावी. • रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मास्क न वापरणे, कोव्हीड उपाययोजनांचे पालन न केलेस रक्कम रुपये 500/- दंड आकारला जाईल. • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवणेबाबत यापूर्वी काही अटीवर परवानगी देणेत आलेली आहे. सदरबाबत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेशी निगडीत अनुषांगिक सेवा यांचाही यामध्ये समावेश करणेत येत आहे. विमानतळावर आवश्यक असलेल्या मालवाहतूक, तिकिट व्यवस्था या अनुषंगिक सेवांचाही यामध्ये समावेश असेल.• ज्या व्यक्ती रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असतील, त्यांना अधिकृत तिकिट स्वत: जवळ बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत विमानतळ / बसस्थानक / रेल्वे स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.\nअ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक\n01 श्री.संजय मेत्रेवार प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद 989231822502 अरुण शिया विभागीय नियंत्रक, म.रा.प.म.औरंगाबाद 9420182745\n5) सुट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना : (Exemption Category)\n5.1) खालील नमूद कार्यालये ही सूट देणेत आलेल्या वर्गवारीमध्ये समाविष्ठ असतील. • केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व संविधानिक प्राधिकरणे व संस्था • सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बॅका, सार्वजनिक उपक्रम • अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची सर्व कार्यालये • विमा आणि मेडीक्लेम कार्यालये • औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालये जी, उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. • रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया यांचे��ार्फत नियंत्रित स्वंतत्र कार्यकक्ष असलेले प्राथमिक वितरक, CCIL, NPCI,पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आणि RBI कडून नियंत्रित बाजारामध्ये समाविष्ठ असलेले सर्व आर्थिक बाजार • सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे• सर्व मायक्रो फायनान्स संस्था• न्यायालय, लवाद अथवा चौकशी समिती यांचेशी संबंधित सर्व वकीलांची कार्यालये, सी.ए. यांची कार्यालये वित्तीय संस्थेशी संबंधित कार्यालये. • वर नमूद कार्यालये ही आवश्यक असलेला कमीत कमी कर्मचारी वर्ग किंवा क्षमतेच्या 50 % पर्यत कर्मचारी उपस्थित राहून सुरू राहतील. पंरतु कोव्हीड -19 आपत्तीमध्ये कामकाज करत असलेली सर्व शासकीय कार्यालये / सेवा या बाबीमधून वगळणेत आलेल्या आहेत. • या कार्यालयामध्ये हजर राहणेसाठी जाणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या आवागमन या आदेशामध्ये 1 मध्ये नमूद केलेनुसार वैध राहतील.• स्थानिक आपत्ती प्राधिकरण त्यांना आवश्यक असलेल्या सेवा यामध्ये समाविष्ठ करतील. • अभ्यागताना सदर कार्यालयामध्ये प्रवेश प्रतिबंधित असेल आणि कार्यालय परिसरामध्ये असलेल्या कर्मचारी / अधिकारी यांच्याव्यतिरिक्त इतरांच्या उपस्थित घ्यावयाच्या सर्व बैठका या ऑनलाईन पध्दतीने घेणेत येतील. • सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे लसीकरण भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर करून घेणे अनिवार्य आहे. जेणेकरून कोव्हीड -19 विषाणूचा संसर्ग कमी होवून कार्यालये पूर्ववत सुरु करता येतील.\n5.2) खाजगी वाहतूक व्यवस्था : (Private Transport)• खाजगी वाहने तसेच खाजगी बस सेवा या अत्यावश्यक सेवेसाठी तसेच या आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणासाठी सुरू राहतील • नियमांचे उल्लघन करणारा व्यक्ती रक्कम रूपये 1000/- दंडास पात्र राहतील. • खाजगी बस सेवा ही खालील प्रमाणे सुरू राहतील. • खाजगी बसेस मधून बसणेच्या क्षमते इतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. उभा राहून एकाही प्रवाशाला प्रवास करणेस परवानगी असणार नाही. • सर्व खाजगी वाहतूक व्यवस्थेमधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे भारत सरकारकडील निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करणेत यावे आणि कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना वाहनांमध्ये प्रर्दशित करणे अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री.सुरेश वानखेडे सहायक पोलिस आयुक्त, वाहतुक औरंगाबाद 982370836302 श्री.स्वप्नील माने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद 9960005421\n5.3) रेस्टॉरंट बार आणि हॉटेल्स विषयक : (Restaurants, Bars, Hotels)• सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार हे एकत्रित बसून सेवा देणेस बंद राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंट आवारामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत प्रवाशांसाठी रेस्टॉरंट आणि बार सेवा सुरू राहतील.• हॉटेल, रेस्टॉरंट व बारसाठी फक्त घरपोच सेवा सुरू राहतील. कोणासही हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मध्ये सेवा घेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. • हॉटेल मध्ये असलेले रेस्टॉरंट आणि बार हे हॉटेल अंतर्गत वास्तव्यास असलेल्या प्रवाशांसाठी / पाहुण्यांसाठी सुरू राहतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेरच्या प्रवाशांसाठी हॉटेल सेवा देता येणार नाही. बाहेरील लोकांनी हॉटेल व रेंस्टॉरंटसाठी वर नमूद केलेनूसार प्रतिबंधाचे पालन करावे लागेल. या आदेशामध्ये नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा अथवा सुट देणेत आलेल्या कार्यालयातील सेवा बजावणेसाठी जात असलेल्या प्रवाशांसाठी फक्त आवागमन करणे वैध असेल. • घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे भारत सरकारकडील निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे.• एकापेक्षा जास्त कुटुंबातील इमारतीमध्ये घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचारी वर्गाची हालचाल प्रवेशव्दारा पर्यत नियंत्रित असेल आणि आतील सेवा संबंधित गृहनिर्माण संस्थेने नियुक्त केलेल्या संबंधित कर्मचारी वर्गामार्फत पोहोच केल्या जातील. याअनुषंगाने सर्व घरपोच सेवा देणारा कर्मचारी वर्ग आणि इमारती मधील कर्मचारी वर्ग यांनी कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक असेल. • सदर नियमाचा भंग करणारी व्यक्ती याबद्दल रक्कम रुपये 1000/- दंडास पात्र राहिल आणि संबंधित आस्थापनेकडून रक्कम रूपये 10,000/- दंड आकारला जाईल. वारंवार या सूचनेचा भंग केल्यास वा असे कृत्य वारंवार घडल्यास सदर आस्थापनेचा परवाना आणि सदर प्रक्रियेबाबत देणे आलेली परवानगी कोव्हिड-19 साथीची अधिसूचना आहे तो पर्यंत रद्द करण्यात येईल.• भारत सरकारकडील निकषाप्रमाणे सर्व रेस्टॉरंट आणि बार आस्थापनामध्ये काम करणारे व्यक्ती / कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणूचा संसर्ग कमी होवून शासनास रेस्टॉरंट आणि बार सुरू करणे बाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री.सुधाकर कदम अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद 758812014202 श्री.एस.व्ही.कुलकर्णी सहा.आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, औरंगाबाद 9420401403\n5.4.1) खालील उत्पादन क्षेत्रे ही वेगवेगळया शिफटमध्ये आवश्यकतेनुसार सुरु राहतील.• या आदेशामध्ये नमूद अत्यावश्यक सेवा सुरु राहणेसाठी आवश्यक असलेल्या सर्व उत्पादन कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.• निर्यात मागणी पूर्ण करणेसाठी आवश्यक निर्यात विषयक उत्पादन पुरवठा करणारे सर्व उद्योग सुरु राहतील.• तात्काळ बंद न करता येणारे आणि तात्काळ मर्यादित वेळेमध्ये सुरु न करता येणारे सर्व उद्योग हे दिलेल्या वेळेमध्ये 50% क्षमतेने सुरु राहतील. उद्योग विभाग, औरंगाबाद जिल्हा यांचेकडून वर नमूद कोणताही उद्योग संबंधित नियमाचे भंग करीत नसलेबाबत आणि, कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करत असलेबाबत तपासणी करतील. सदर उद्योग हे मोठया प्रमाणात ऑक्सिजनचा वापर करणारे नसावेत, जे की फक्त अत्यावश्यक सेवा संबंधित उत्पादन करणारे असावेत.त्याचबरोबर संबंधित उद्योगानी त्याच्या कामगाराची राहणेची व्यवस्था, संबंधित उद्योग परिसरामध्ये किंवा एका स्वतंत्र ठिकाणी करणेची आहे.जेणेकरुन कामगारांचे अवागमन किंवा येणे जाणे हे कोणत्याही इतर नागरिकांशी संपर्क न येता करणे सोयीचे होईल.\n5.4.2) वरील सर्व उद्योगानी त्यांचे कामगारासाठी राहणेची सुविधा कामाचे ठिकाणी उपलब्ध करणे किंवा स्वतंत्र अलगीकरण असलेल्या ठिकाणी करावी जेणेकरुन कामगाराच्या आवागमन या कोणाशी ही संपर्क न येता होतील. बाहेरुन येणा-या फक्त 10% व्यवस्थापकीय कर्मचारी राहू शकतात. सदर आधिसूचना संपेपर्यत कामगाराना कामाच्या ठिकाणाच्या क्षेत्राबाहेर आवागमन करता येणार नाहीत. सदर उद्योग हे त्यांना आवश्यक असलेल्या शिफ्ट मध्ये सुरु राहतील. 5.4.3) उदयोगामध्ये कार्यरत व्यवस्थापकीय व इतर कार्यरत कर्मचारी अधिकारी यांचे भारत सरकारकडील निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करणेत यावे. उदयोगाच्या ठिकाणी लसीकरणासाठी भारत सरकारकडील पात्रतेच्या निकषात घट होत असल्यास तात्काळ लसीकरण करण्याचे आहे. 5.4.4 ) वर नमूद अटींवर सुरु असलेले कारखाने आणि उत्पादक उदयोग यांनी खाल��ल नमूद शिस्तीचे पालन करणे आवश्यक राहिल. • सर्व कामगारांचे कामाच्या ठिकाणी प्रवेश देण्याअगोदर शरीराराचे तापमान तपासावे आणि त्यांचेकडून महाराष्टू शासनाने निर्गमित केलेल्या कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचनांप्रमाणे /Covid Appropriate Behavior (CAB) उपाय योजनांचे पालन केले जात आहे हे तपासावे.• जर एखादा कामगार किंवा कर्मचारी वर्ग कोविड 19 पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या संपर्कातील सर्व कामगारांचे कारखाना प्रशासनाने स्वखर्चाने अलगीकरण करावे.• 500 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखाना किंवा उदयोगाच्या ठिकाणी त्यांनी स्वत:चे अलगीकरण केंद्र तयार करावे. सदर केंद्रावर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध उपलब्ध करुन देण्यात याव्यात आणि जर सदर अलगीकरण केंद्र हे कारखाना परिसराच्या बाहेर असल्यास बाधित व्यक्तींची ने-आण करताना ते इतर नागरिकांच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घेणे. • जर एखादा कामगार कोविड 19 पॉझिटिव्ह आल्यास सदर कारखाना युनिट पूर्ण निर्जंतूक करेपर्यंत बंद करण्यात येईल. • गर्दी टाळण्यासाठी दुपारचे जेवण आणि चहाच्या वेळा वेगवेगळया करण्यात याव्यात. तसेच खाण्याचे एकत्र ठिकाण बंद करावे. • सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतूकीकरण करणेत यावे\n5.4.5 ) जर एखादा कामगार कोव्हीड सकारात्मक आल्यास त्याला वैद्यकीय रजा देणेत यावी व त्याला कामावर गैरहजर या कारणास्तव कामावरुन कमी करता येणार नाही. सदर कामगार यांस पूर्ण पगारी वेतन देणेत यावे. 5.4.6 ) या आदेशानुसार परवानगी न देणेत आलेल्या सर्व कारखाने आणि उद्योग यांनी त्यांचे कामाकाज सदर आदेशाची मुदत संपेपर्यत तात्काळ बंद करावे. या संदर्भात काही शंका असल्यास उद्योग विभाग यांचेशी संपर्क करावा. अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री.राजेश जोशी प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी औरंगाबाद 942223005502 श्री.दिपक शिवदास उपसंचालक, उद्योग 8308607671\n5.5) रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रते : (Roadside Eatable Vendors)• रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना त्याच ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास देवू नयेत – फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी 07.00 वा ते रात्री 08.00 वा. यावेळेत सर्व दिवशी सुरु ठेवाव्यात.• प्रतिक्षाधीन ग्राहकांना काऊंटर पासून दूर अंतरावर सामाजिक अंतर राखून उभे करावे.• सदर आदेशाचा भंग करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यावर साथ���ोग संपूर्ण संपेपर्यंत व्यवसाय बंद ठेवणेची कार्यवाही करावी.• ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यानी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे. त्याची मुदत 15 दिवस असेल. सदर नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.• स्थानिक प्रशासनाने / स्थानिक स्वराज्य संस्थेने सदर विक्रेत्यांवर प्रत्यक्ष किंवा सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवावे. जे विक्रेते आणि ग्राहक सदर कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयक नियमांचे उल्लंघन करतील, ते दंडनीय कारवाईस पात्र राहतील.• जर विक्रते पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन करत असलेची स्थानिक प्रशासनाची खात्री झालेस व सदर विक्रते दंड करुनही नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांचेवर निलंबनाची किंवा साथरोग आटोक्यात येई पर्यंत तात्पुरते किंवा कायम स्वरुपी बंद ठेवणेची कारवाई करणेत यावी. अ.क्र. Covid-19 निरीक्षक01 संबंधित उपविभागीय अधिकारी : SDM02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा03 संबंधित मुख्याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती\n5.6 ) वृत्तपत्रे / मासिके / नियतकालिके : (Newspapers/ magazines/periodicals) शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रे, उपगृह वाहीनीवरुन प्रसारित होणारे चॅनल्स अधिस्वीकृती धारक (Accreditation) पत्रकार, (साप्ताहिक, YouTube चॅनल,Web Portal वगळून)• वृत्तपत्रे / मासिके / नियतकालिके छपाई व वितरण • फक्त घरपोच सेवा सुरु राहिल.• या सेवेशी संबंधीत सर्व कर्मचाऱ्यांचे भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री.मुकुंद चिलवंत जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद 986919313502 श्री. श्याम टरके माहिती सहाय्यक जिल्हा माहिती कार्यालय औरंगाबाद 9860078988\n6) मनोरंजन, करमणूक, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स वगैरे विषयक : (Recreation, Entertainment, shops, malls, shopping centres etc.) सदर आदेशातील मुद्द क्र. 1 बाबत कोणताही पूर्वग्रह न ठेवता असे जाहीर करणेत येते की -• सिनेमा हॉल बंद राहतील. • नाटयगृहे आणि प्रेक्षागृहे बंद राहतील. • मनोरंजन पार्क/ आर्केडस्/ व्हिडीओ गेम्स पार्लर्स बंद राहतील.• वॉटर पार्क बंद राहतील. • क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रीडा संकुले बंद राहतील. • वरील आस्थापनाशी निगडीत व्यक्ती / कामगार वर्ग या सर्वांचे भा���त सरकारकडील निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास कार्यालये सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.• चित्रपट / मालिका / जाहिराती यांचे चित्रीकरण बंद राहिल.• ज्या दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स मधून अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविल्या जात नाहीत ती बंद राहतील.• सर्व सार्वजनिक ठिकाणे जसे की, बगिचे, खुल्या जागा इ. ठिकाणे बंद राहतील. या व्यतिरिक्त या आदेशाच्या अंमलबजावणी दरम्यान एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाबाबत परवानगी देणे / परवानगी नाकारणे बाबतचे निर्णय स्थानिक प्रशासन घेवू शकेल. अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्रीमती अपर्णा थेटे उपायुक्त महानगरपालिका औरंगाबाद 909654999002 श्री. सुखानंद बनसोडे करमणूकर विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय 9552470317\n7) धार्मिक / प्रार्थना स्थळे : (Religious Places of Worship)• सर्व धार्मिक / प्रार्थना स्थळे बंद राहतील. • सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारिक आणि धार्मिक सेवा करता येतील. परंतु यावेळी कोणत्याही अभ्यागतांस / भक्तांस प्रवेश असणार नाही. • धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये सेवा देणारे सेवेकरी यांचे भारत सरकारकडील निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास धार्मिक / प्रार्थना स्थळे सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.अ.क्र. Covid-19 निरीक्षक01 संबंधित उपविभागीय अधिकारी02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा03 संबंधित मुख्याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती 8) केशकर्तनालय दुकाने/स्पा/ सलून/ ब्युटी पार्लरस : (Barber Shops/Spa/Salon/Beauty Parlors)• सर्व केशकर्तनालय दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लरस बंद राहतील. • भारत सरकारकडील निकषाप्रमाणे सर्व केशकर्तनालय दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लरस मधील कामगार वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास सर्व केशकर्तनालये दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लरस सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल. अ.क्र. Covid-19 निरीक्षक01 संबंधित उपविभागीय अधिकारी02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा03 संबंधित मुख्याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती\n9) शाळा आणि महाविद्यालये : (Schools and Colleges) • सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. • वरील नियमामधून 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना सूट असेल. परीक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणे किंवा 48 तासापर्यत वैध असलेले कोरोनाचे –Ve RTPCR/RAT/TruNAT/CBNAAT Test प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहिल. • महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परीक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणाकडून औरंगाबाद जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी कोणताही त्रास होऊ न देता, स्थानिक आपत्ती प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन परीक्षा घेता येतील.• ज्या विद्यार्थ्यांना ऑफ लाईन परीक्षा द्यावयाची आहे अशा विद्यार्थ्यांसोबत एक व्यक्तीला प्रवास करणेस परवानगी असेल सदर प्रवासावेळी विद्यार्थांने संबंधीत परीक्षेचे प्रवेश पत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.• सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील.• अशा प्रकारच्या आस्थापनेतील सर्व कर्मचारी यांनी भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे जेणेकरुन पुन्हा वेगाने सुरु करण्याबाबत निर्णय घेणे सोईचे होईल.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री. सुरज जैस्वाल शिक्षणाधिकारी, (प्रा )जि.प.औरंगाबाद 9226966366०२ श्री.बी.बी.चव्हाण शिक्षणाधिकारी,(माध्य) जि.प.औरंगाबाद 9423155444\n10) धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम : (Religious, Social, Political, Cultural Functions) 10.1) कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांना परवानगी असणार नाही. 10.2) ज्या जिल्हयामध्ये निवडणुका प्रस्तावित असतील, त्या ठिकाणी राजकीय सभा / मेळावे घेण्यास खालील अटी व शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी यांचेकडून परवानगी देणेत येईल. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनूसार संबंधित राजकीय मेळावे / सभा यांना बंदिस्त सभागृहासाठी ( Closed Space )50 पेक्षा जास्त नाही किंवा सभागृहाच्या बैठक क्षमतेच्या 50 % चे अधीन राहून आणि खुल्या ठिकाणी ( Open Space) 200 पेक्षा जास्त नाही किंवा खुल्या ठिकाणच्या क्षमतेच्या 50 % या पैकी कमी असेल त्या क्षमतेच्या अधिन राहून सर्व कोव्हीड -19 शिष्टाचाराचे पालन करणेच्या अटीवर परवानगी देणेबाबतची कार्यवाही करावी. संबंधित परवानगी देणेत आलेल्या राजकीय सभा / मेळावे संबंधित क्षेत्राचे त्या त्या स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा नेमलेल्या अधिकारी यांचेमार्फत योग्य नियमांचे पालन केले जात असलेची खात्री केली जाईल. सदर ठिकाणी कोव्हीड -19 शिष्टाचाराचे उल्लंघन झालेस संबंधित ठिकाणचा जागा मालक हा यासाठी जबाबदार राहिल आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नूसार दंडास पात्र राहील. गंभीर प्रकारचे उल्लंघन झाल्यास सदर ठिकाण हे कोव्हीड -19 साथ संपेपर्यत बंद करण्यात येईल. एखाद्या उमेदवारांच्या दोन पेक्षा जास्त राजकीय सभा आणि मेळाव्यामध्ये सदर बाबींचे उल्लंघन झालेस, पुन्हा सदर उमेदवाराच्या राजकीय सभा / मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही. कोणत्या प्रकारच्या मिरवणुका, कोपरा सभा या ठिकाणी कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल. वरील सर्व मार्गदर्शक सूचना या निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वासाठी समान राहतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत, याविषयी दक्षता घेणे. मतदानाच्या दिवशी रात्री 08.00 वा. पासून सदर आदेशातील इतर सर्व तरतुदी मतदान झालेल्या क्षेत्रासाठी संपूर्णपणे अंमलात येतील.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री.डॉ.अनंत गव्हाणे अपर जिल्हाधिकारी जि.का. औरंगाबाद 942020555502 श्री.संतोष कवडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. औरंगाबाद 9021496627\n10.3) लग्नसमारंभाला जास्तीत जास्त 25 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल : (Marriages will be allowed only with maximum of 25 people present) लग्नसमारभांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी सेवा देणाऱ्या सर्व कामगार वर्गाचे लसीकरण करणे बंधनकारक असेल आणि जोपर्यत लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यत वैध – Ve RTPCR/RAT/TruNAT/CBNAAT Test प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहिल. तसेच लग्नसमारंभासाठी उपस्थित असणा-या सर्व व्यक्तींची नावे,पत्ता , मोबाईल नंबर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था( मनपा/नपा/ग्रा.प.) यांचेकडे देणे बंधनकारक राहिल. कारण अशा ठिकाणी एखाद्या व्यक्तीस कोविडचा संसर्ग झाल्यास, संबंधित व्यक्तींची Contact Tracing करणे सोईचे होईल. – Ve RTPCR Test प्रमाणपत्र व लसीकरण केलेले नाही अशा सेवा देणारा व्यक्ती निर्दशर्नास आल्यास त्यास रक्कम रूपये 1000/- दंड आकारला जाईल आणि संबंधित आस्थापना मालकास रक्कम रूपये 10,000/- दंड आकारला जाईल. लग्नसमारंभ आयोजित केले जात अस��ेल्या हॉलच्या परिसरामध्ये पुन्हा पुन्हा उल्लघंन झालेस सदर परिसर हा सिल केला जाईल, तसेच सदर ठिकाणी दिलेली परवानगी कोव्हीड -19 साथीची अधिसचूना संपेपर्यत रद्द केली जाईल. धार्मिक स्थळाच्या आंतमध्ये ( Inside Temple ) लग्नसमारंभ आयोजित करणेस वरील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. अ.क्र. Covid-19 निरीक्षक01 संबंधित उपविभागीय अधिकारी02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा03 संबंधित मुख्याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती\n10.4) अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना परवानगी असेल. सदर अंत्यविधी चे ठिकाणी असणाऱ्या कर्मचारी वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण करावे. सदर कर्मचाऱ्यांस वैध – Ve RTPCR / RAT / TruNAT / CBNAAT Test प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. वरील बाबीसाठी समन्वय अधिकारी म्हणून महानगरपालिकेचे उपायुक्त, संबंधित नगरपालिका/नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी व संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ( त्यांनी त्यांचे स्तरावरुन संबंधित ग्रा.पं.च्या ग्रामसेवकाची नेमणूक करावी.) समन्वय अधिकारी यांनी वरील बाबींसाठी शासनाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुनसार धार्मिक स्थळी विवाह संबंधीत कार्यक्रम मर्यादित लोकांचे उपस्थितीत होत आहे किंवा नाही याबाबत तपासून खात्री करावी. अ.क्र. Covid-19 निरीक्षक01 संबंधित उपविभागीय अधिकारी02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा03 संबंधित मुख्याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती\n11) ऑक्सिजन उत्पादक : (Oxygen Producers)• सर्व औद्योगिक आस्थापनांना ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरता येणार नाही. तथापी योग्य कारणास्तव त्यांचे परवाना प्राधिकाऱ्याकडून पूर्व परवानगी घेवून फक्त अत्यावश्यक सेवेशी निगडीत असणाऱ्या सेवांसाठीच वापर करता येईल. • ऑक्सिजनच्या वापराबाबत पुढीलप्रमाणे केवळ 3 बाबी अनुज्ञेय आहेत. 1) Pharmaceutical Companies2) Vaccine Production Companies3) Production of Essential Medical Equipment• सर्व ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्याकडे असणारा ऑक्सिजन साठा हा वैद्यकीय व औषधनिर्माणासाठीच राखीव ठेवणेचा आहे. त्यांनी त्यांचे ग्राहकांची नांवे व वापर दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून प्रमाणीत करुन प्रसिध्द करावीत. अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री. श्रीमंत हारकर उपसंचालक, प्रादेशिक पर्यटन औरंगाबाद 758864923002 श्री.हेम��त गांगे सहायक विक्रीकर आयुक्त औरंगाबाद 883049227603 श्री विजय जाधव सहायक संचालक पर्यटन संचालनालय एम टी डि सी औरंगाबाद 8999097255\n12) ई-कॉमर्स : (E-Commerce)• ई-कॉमर्स सेवेद्वारे फक्त मुद्दा क्र. 2 मध्ये उल्लेख केलेल्या अत्यावश्यक वस्तूंचीच घर पोहोच सेवा सुरु ठेवणेत यावी.• ई-कॉमर्स सेवेद्वारे घर पोहोच सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे. जे कर्मचारी घरपोहोच सेवे व्यतिरीक्त इतर कार्यात सहभागी असतील व त्यांचे घरपोहोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांशी सुसंवाद होत असेल तर त्यावेळी मुद्दा क्र. ५ मधील निर्देशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.• ज्या बिल्डींग मध्ये एका पेक्षा जास्त कुटूंबे रहात असतील अशा बिल्डींग मध्ये घर पोहोच सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या आत न जाता गेटजवळूनच वस्तु द्याव्यात अथवा बिल्डींगच्या कर्मचाऱ्यामार्फत सदर वस्तु द्याव्यात. घर पोहोच सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड-19 निर्देशांचे तंतोतंत पालन करणेचे आहे.• कोविड-19 निदेशांचे काटेकोर पालन न करणाऱ्या आस्थापनांना रु. 1000/- दंड करणेत यावा व पुन्हा अशा चुकांची पुनरावृत्ती झालेचे आढळलेस अशा आस्थापनांचा परवाना कोविड-19 चा प्रादुर्भाव साथ संपुष्टात येईपर्यंत रद्द करणेत यावा. अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री. अनिल थोरात राष्टूीय सूचना विज्ञान केंद्र, औरंगाबाद 937036291402 श्री.शरद दिवेकर जिल्हा व्यवस्थापक माहिती तंत्रज्ञान विभाग जि.का.औरंगाबाद 9168511100\n13) सहकारी गृह निर्माण संस्था : (Cooperative Housing Societies)• कोणत्याही सहकारी गृह निर्माण संस्थेत एका वेळी पाच कोरोना सकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्ती आढळल्यास सदर सहकारी गृह निर्माण संस्था सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल.• अशा गृह निर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या प्रवेशद्वारावर अभ्यागतांना प्रवेश बंदी असलेबाबतचा फलक लावणे बंधन कारक असेल.• सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राशी ( Micro Containment Zone ) संबंधित सर्व नियमांचे सोसायटीने काटेकोरपणे पालन करावे. तसेच सोसायटीमध्ये येणा-या व जाणा-या सर्व नागरिकांना सोसायटीने प्रतिबंधित करावे. • जर एखाद्या गृह निर्माण संस्थेने उक्त नमूद निर्देशांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस रक्कम रुपये 10000/- दंड करणेत येईल व दुसऱ्य��� वेळेस त्यापेक्षा जास्त दंड तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळोवेळी ठरविले प्रमाणे आकारणेत येईल. सदर आकारणेत आलेल्या दंडाच्या रक्कमेचा वापर हा सोसायटीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे पालन करणेसाठी नेमणेत आलेल्या कामगारांच्या पगारासाठी करणेत येईल. • सर्व सहकारी गृह निर्माण संस्थानी त्यांच्या संस्थेत वेळोवेळी येणाऱ्या व्यक्तींची ते जोपर्यंत लस घेत नाहीत तोपर्यंत RTPCR/RAT/TRUNAT/CBNAAT चाचणी शासकीय निर्देशानुसार करावी.अ.क्र. Covid-19 निरीक्षक पद मोबाईल क्रमांक 01 श्री. सुधाकर गायके जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग 1 सहकारी संस्था औरंगाबाद 832982464802 श्री. मुकेश बाराहाते उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद 7588154362\n१४) बांधकाम विषयक कामे : (Construction Activity)• ज्या बांधकाम क्षेत्रात बांधकामाशी संबंधित कर्मचारी / मजूर यांना त्याच ठिकाणी राहणेची सोय आहे अशा बांधकाम व्यवसायास परवानगी असेल. अशा ठिकाणी साधन सामुग्री वाहतुकी व्यतिरिक्त कामगार व इतर वाहतुकीस परवानगी असणार नाही.• ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असतील त्यानी भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे.• नियमांचे भंग करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांस रक्कम रुपये 10,000/- दंड आकारणेत येईल. तसेच पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लघन झालेस सदर बांधकामाचे ठिकाण हे कोव्हीड -19 संसर्ग कमी होत नाही, तोपर्यत बंद करणेत येईल. • एखादा कामगार हा कोव्हीड -19 विषाणू + Ve आढळून आल्यास त्याला वैद्यकीय रजा मंजूर करणेत यावी. त्याला कामावर गैरहजर या कारणास्तव कामावरुन कमी करता येणार नाही. सदर कामगार यांस पूर्ण पगारी वेतन देणेत यावे.• नागरिकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने जी मान्सुनपूर्व बांधकामे करणे अत्यावश्यक आहे अशा मान्सुनपूर्व बांधकामास परवानगी असेल.अ.क्र. Covid-19 निरीक्षक 01 संबंधित उपविभागीय अधिकारी 02 संबंधित वॉर्ड अधिकारी, मनपा 03 संबंधित मुख्याधिकारी , नगरपरिषद/ नगरपंचायत 04 संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती 05 श्री सुमेध खरवडकर, सहायक संचालक, नगररचना औरंगाबाद 942220907306 श्री जयंत खरवडकर , सहायक संचालक, नगररचना औरंगाबाद 976499965607 श्री. विजय इंगोले, सहायक संचालक, नगररचना औरंगाबाद 9422295365\n15) दंडनीय कारवाई : (Penalties)• यापूर्वी इकडील दिनांक 27/03/2021 व 05/04/2021 रोजीच्या आदेशामध्ये नमूद दंड या आदेशास संलग्न असून तो दिनांक 01/05/2021 पर्यत लागू राहिल. • जमा होणाऱ्या दंडाची रक्कम संबंधीत आपत्ती व्यवस्थान प्राधिकारणाकडे देणेत येईल. सदर दंडाच्या रक्कमेचा वापर कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपायोजनासाठी करणेत येईल. • उपरोक्त आदेशाच्या तंतोतंत अंमलबजावणी साठी Covid-19 निरीक्षक/पर्यवेक्षक यांच्या नियुक्ती बाबत श्री.संजीव जाधवर निवासी उप जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद, श्री.नंदकिशोर सारंगधर भोंबे, सहायक आयुक्त म.न.पा औरंगाबाद व श्री.अशोक बनकर, सहायक पोलीस आयुक्त, औरंगाबाद कार्यवाही करतील. सदरचा आदेशांची अंमलबजावणी दिनांक 14 एप्रिल, 2021 चे रात्री 8.00 वाजलेपासून ते दिनांक 01 मे , 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यंत लागू राहिल. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.\n← औरंगाबाद जिल्ह्यात 1329 कोरोनाबाधित रुग्णांची भर,23 मृत्यू\n मनोबल खचू देऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे →\nनांदेड:कौडगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्या 13 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल\nलसीकरणाला प्राधान्य द्या- आ.सतीश चव्हाण\nवैद्यकीय प्रवेश : ७०:३० चा कोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरुध्द दाखल याचिका फेटाळल्या\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर���थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/communists-rush-to-mumbai-on-moral-logistics-from-mahavikas-aghadi-government/", "date_download": "2021-05-18T02:28:19Z", "digest": "sha1:UWAHZ774SKSNOXZZYPF5TAEMWUSDSN3Q", "length": 3433, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Communists rush to Mumbai on 'moral' logistics from Mahavikas Aghadi government! Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNashik News : महाविकास आघाडी सरकारकडून मिळणाऱ्या ‘नैतिक’ रसदीवर कम्युनिस्टांची मुंबईकडे…\nएमपीसी न्यूज : कृषीक्षेत्रात कार्यरत असलेल्या दलालांच्या पाठिंब्यावर दिल्लीच्या सीमेवर गेली ५७ दिवस दोन राज्यातील शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन राजकीय वातावरण निर्मिती करण्याच्या हेतूने होत आहे.मात्र आंदोलनाला आणखी निर्णायक…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/sandeep-bishnoi-transfer/", "date_download": "2021-05-18T01:46:19Z", "digest": "sha1:VIBEGJPINK3N7O3KDP24HKZLCYILRHPT", "length": 3279, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Sandeep Bishnoi Transfer Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad News : मुदतपूर्व बदलीच्या विरोधात पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची ‘कॅट’मध्ये…\nएमपीसी न्यूज - एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट) मध्ये धाव घेतली आहे. नियमानुसार किमान एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्ष एखादा अधिकारी संबधित…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वी���पुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/mass-feeding-of-the-poor-for-bottled-water/11181010", "date_download": "2021-05-18T01:36:13Z", "digest": "sha1:QA4WL6WGFXPBGOWYH76LDCM4H4KDOYMZ", "length": 10718, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "बाटलीबंद पाण्यासाठी गरीबांचे जनाहार Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nबाटलीबंद पाण्यासाठी गरीबांचे जनाहार\n– दिड वर्षांपासून प्रवाशांची वानवा\nनागपूर: प्रवासादरम्यान बाटलीबंद पाण्याला मोठया प्रमाणात मागणी असली तरी त्या पाण्याचा वापर गरीब आणि सामान्य प्रवाशांकडून टाळला जातो. नळाचे थंड पाण्यालाच त्यांची पसंती असते. अलिकडे गरीब प्रवाशांसाठी राखीव आणि प्रसिध्द असलेल्या जनाहारमध्ये गरीबांचे खाद्य पदार्थ तर दुरापास्त झाले. मात्र, त्याच जागेचा बाटलीबंदपाणी साठवणुकीसाठी उपयोग केला जात असल्याची धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.\nगरीब आणि सामान्य प्रवाशांना अंत्यत वाजवी दरात गुणवत्तापूर्ण नास्ता आणि भोजन मिळावे अशी व्यवस्था भारतीय रेल्वेने जनाहार अंतर्गत केली आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाèया सामान्य प्रवाशांसाठी ही सुविधा फारच उपयुक्त ठरली आहे. देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावरील जनाहारचे पूर्वीपासूनच आगळे वेगळे महत्त्व राहिले आहे. नाममात्र दरात मिळणाèया खाद्य पदार्थासोबत केवळ पंधरा रुपयांत पुरी-भाजीचे संपूर्ण जेवण प्रवाशांना मिळते. ही जबाबदारी आयआरसीटीसीकडे सोपविण्यात आल्यानंतर खाद्य पदार्थांची गुणवत्ता आणि शुल्कावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. येथून खाद्यपदार्थांची चढ्या दराने विक्री होत असल्याने वाणिज्य विभागाने कारवाई सुध्दा केली आहे. शिवाय गरीब प्रवाशांकडून मोठी मागणी असूनही जनता खाना उपलब्ध करून दिले जात नसल्याच्याही तक्रारीही पुढे आल्या. काही महिन्यापुर्वी निकृष्ठ दर्जाचे अन्न उपलब्ध करून दिल्याच्या कारणावरून दंडही करण्यात आला होता.\nत्यानंतर कंत्राटच संपल्याने १ जुलैपासून जनाहारला कुलूप लावण्यात आले. निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून प्रशासनाकडून जबाबदारी झटकली जात आहे. अलीकडे तर बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या साठविण्यासाठी जनाहारच्या जागेचा उपयोग होऊ लागला आहे. यामुळे गरीब प्रवाशांना मात्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.\nविशेष म्हणजे जनाहार सुरू होण्याची अपेक्षा असताना त्याच ठीकाणी गोडावून सुरू झाले. बाटलीबंद पाणी ठेवण्यासाठी निवीदा काढली होती का मुख्यालयाकडून तशी परवानगी घेण्यात आली का मुख्यालयाकडून तशी परवानगी घेण्यात आली का किराया ठरविण्यात आला का किराया ठरविण्यात आला का हे सगळ परस्पर केल्या जात आहे, आदी प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे.\nपाकीटबंद स्वत जेवण उपलब्ध व्हावे\nकोरोनाचे संकट काहिसे ओसरले असून टप्प्या टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविली जात आहे. त्यातून कामानिमित्त प्रवास करणाèया मजूर वर्गाची संख्या मोठी आहे. त्यांच्या सुविधेसाठी पाकीटबंद स्वत जेवण उपलब्ध व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. आयआरसीटीसीचे दुर्लक्ष होत असल्याने जनआहार केंद्र अद्याप सुरू झाले नाही. ते कधी सुरू होईल आणि गरीब प्रवाशांना स्वस्त दरात कधी भोजन मिळेल, या प्रतिक्षेत प्रवासी आहेत.\nबंद शटर के अंदर साड़ी की भव्य साड़ी सदन दुकान में छपडे 13 ग्राहक\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारप्राप्त सांची जीवनेचा महापौरांनी केला सत्कार\nप्राथमिक आरोग्य केंद्रात पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन\nडॉ. नितीन राऊत यांचे विधान राजकीय नौटंकी : ॲड.धर्मपाल मेश्राम\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारप्राप्त सांची जीवनेचा महापौरांनी केला सत्कार\nप्राथमिक आरोग्य केंद्रात पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन\nडॉ. नितीन राऊत यांचे विधान राजकीय नौटंकी : ॲड.धर्मपाल मेश्राम\nप्राणवायू् निर्मितीत स्वयंपूर्ण होणे ही राष्ट्रीय जबाबदारी : ना. गडकरी\nगोंदिया: पुलिस ने मालिकों को लौटाए गहने\nMay 17, 2021, Comments Off on गोंदिया: पुलिस ने मालिकों को लौटाए गहने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/shree-keshtra-ramling-mandir-at-shirur-taluka", "date_download": "2021-05-18T01:57:45Z", "digest": "sha1:MO7KNR3YKOVKNSPLPR5SVNIMG5QRER6L", "length": 13524, "nlines": 86, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "shree keshtra ramling mandir at shirur taluka", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nप्रभू श्री रामचंद्र यांना ज्या वेळी वनवासाला पाठवले त्या वेळचा रामलिंगचा इतिहास आहे. श्री रामचंद्र ज्या वेळी वनवासाला होते त्यावेळी त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. दिवसभर पायी चालायचे व रात्री मुक्काम करायचा.\nगुरुवार, 02 जुलै, 2020 16:28 सतीश केदारी 1 प्रतिक्रिया A + A -\nप्रभू श्री रामचंद्र यांना ज्या वेळी वनवासाला पाठवले त्या वेळचा रामलिंगचा इतिहास आहे. श्री रामचंद्र ज्या वेळी वनवासाला होते त्यावेळी त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. दिवसभर पायी चालायचे व रात्री मुक्काम करायचा. रात्री जेथे मुक्काम करायचा तेथे वाळूची पिंड बनवायची व सकाळी सूर्योदयाच्या अगोदर ती पिंड शेजारील नदीत विसर्जित करायची, असा दिनक्रम ठरलेला.\nनित्यक्रमाणे आत्ता जेथे रामलिंग क्षेत्र आहे तेथे रामचंद्राने रात्री मुक्कामाच्या वेळी पिंड बनवली होती. श्री राम जेथे मुक्कामाला थांबले होते तेथे सुर नावाच्या ऋषींचा आश्रम होता. ऋषीबरोबर गाठभेट झाल्याने संपूर्ण रात्र गप्पा मारण्यात गेली व नेमकी सूर्योदयाच्या वेळेस श्री रामचंद्र यांना गाढ झोप लागली. सूर्योदयाच्या अगोदरचा पिंड विसर्जनाचा दिनक्रम राहून गेला. नियमाप्रमाणे पिंड सूर्योदयाच्या अगोदर विसर्जित करायची असल्याने श्री राम यांनी सुर्योदायानंतर ती विसर्जित केली नाही. ठरल्याप्रमाणे पुढील प्रवासास ते निघाले. तयार केलेल्या पिंडीची व्यवस्था सुर ऋषींकडे सोपवली, म्हणून त्या पिंडीस रामलिंग असे नाव पडले. पुढे त्याचेच रामलिंग मंदिर झाले. या मंदिरामुळे पुढे हे क्षेत्र श्री क्षेत्र रामलिंग या नावाने नावरुपास आले.\nप्राचीन काळी रुर नावाच्या राक्षसाने शंकराची उपासना करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते. शंकर प्रसन्न झाल्यामुळे रुर राक्षसाने धुमाकूळ घालायला सुरवात केली. रुर राक्षसाच्या त्रासाला कंटाळून लोकांनी देवाचा धावा केला. या राक्षसामुळे देवांना सुद्धा चिंता पडली. त्यातच भर नारदमुनिंनी रुर राक्षसाला कळ लावली. नारदमुनींनी या रुर राक्षसाची वारेमाप स्तुति केली व त्या राक्षसाला देवांचे राज्य घेण्यास सांगितले. नंतर त्याने देवांवर स्वारी करायला सुरुवात केली. रुर राक्षसाने देवांना फार त्रास दिला. मग सर्व देवदेवता घाबरून देवाधिदेव महादेवाकडे गेले. देवांनी शंकराला प्रसन्न केले. परंतु शंकरापुढे एक अडचण होती. रुर राक्षस हा शंकराचा भक्त होता, यामुळे शंकर आपल्या भक्तावर शस्त्र उचलू शकत नव्हते. यातून शंकराने एक मार्ग काढला, शंकराच्या जटेतून एक शांती नावाची देवी निघाली होती. सर्व देवतांनी तिला प्रसन्न केली व शंकराच्या आज्ञेवरून शांती नावाच्या देवीने बाकी देवांना दिलासा दिला व रुर राक्षसास मारण्याचे वाचन दिले. शांतीच्या डोळ्यातून ज्वालाच-ज्वाला बाहेर पडू लागल्या व तोंडातून हजारो डाकिण्या बाहेर पडल्या. रुर राक्षसाचा पराभव झाला. रुर राक्षस पळून गेला. देवीने त्याचा पाठलाग केला व सडपा जेथे शिरुर गाव आहे या गावाच्या वेशीवर राक्षसाला गाठले व त्याचा वध केला. म्हणून त्या गावास शिवरूर असे नाव पडले व पुढे शिवरूरचेच शिरुर असे नाव झाले, असे सांगितले जाते.\nरामलिंग क्षेत्र हे शिरूर शहरापासून पाबळ रस्त्यावर ३ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी एसटी सेवा व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. शिवाय, श्रावणी सोमवारी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.\nयह जानकारी हिंदी में भी होनी चाहिए मैं मराठी नहीं समझता \nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आ��े अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%8F%E0%A4%B2.%E0%A4%93._%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T02:42:34Z", "digest": "sha1:KS3SMVXI6VX7WLWNWMRBD56VHGF2V2WD", "length": 4753, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एलो गुणांकन पद्धत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(इ.एल.ओ. गुणवत्ता पध्दती या पानावरून पुनर्निर्देशित)\nएलो गुणांकन पद्धत (इंग्लिश: Elo rating system) ही काही खेळांमधील खेळाडू अथवा संघाचा इतरांच्या तुलनेतील दर्जा किंवा गुणवत्ता ठरवण्यासाठी वापरली जाते. अर्पड एलो ह्या हंगेरीयन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञाने सर्वप्रथम बुद्धीबळ ह्या खेळासाठी ही पद्धत विकसीत केली.\nह्या प्रणालीमध्ये दोन विरुद्ध खेळाडूंच्या अथवा संघांच्या लढतीमधील विजेत्याचा अनुमान लावण्याकरिता त्यांच्या दर्जामधील फरक विचरात घेतला जातो. जर त्यांची क्रमवारी समान असेल तर प्रत्येकाला जिंकण्याची ५० टक्के शक्यता वर्तवली जाते. जर दोघांमध्ये १०० गुणांचा फरक असेल तर श्रेष्ठ खेळाडूची जिंकण्याची शक्यता ६४ टक्के व २०० गुणांचा फरक असेल तर ७६ टक्के वर्तवली जाते. प्रत्येक सामन्यानंतर एलो गुणांमध्ये बदल होतो. जर कनिष्ठ खेळाडूने श्रेष्ठ खेळाडूला नमवल्यास श्रेष्ठ खेळाडूच्या गुणांचा मोठा भाग कनिष्ठ खेळाडूला देण्यात येतो.\nबुद्धीबळाव्यतिरिक्त फुटबॉल, मेजर लीग बेसबॉल इत्यादी सांघिक खेळांमध्ये देखील एलो पद्धत वापरली जाते.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nजागतिक फुटबॉल एलो गुणांकन\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०४:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/arvind-kejriwal/", "date_download": "2021-05-18T03:12:43Z", "digest": "sha1:YUKR6G3L3P4N5LK76LDFZN2BVWFST2KK", "length": 33063, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अरविंद केजरीवाल मराठी बातम्या | Arvind Kejriwal, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus: दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला, २४ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवालांची घोषणा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCoronaVirus: दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी (lockdown) वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm arvind kejriwal) यांनी ही माहिती दिली आहे. ... Read More\ncorona virusCorona vaccinedelhiArvind KejriwalState Governmentकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसदिल्लीअरविंद केजरीवालराज्य सरकार\nCoronaVirus Live Updates : कोरोनावर मात देण्यासाठी केजरीवाल सरकारचा नवा प्लॅन; प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCoronaVirus Marathi News and Live Updates : दिल्लीतील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ... Read More\ncorona virusdelhiArvind KejriwalAAPOxygen CylinderIndiaकोरोना वायरस बातम्यादिल्लीअरविंद केजरीवालआपऑक्सिजनभारत\nCorona Vaccination : तीन महिन्यांत सर्व दिल्लीकरांचे लसीकरण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCorona Vaccination : राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. ... Read More\ndelhiArvind KejriwalCorona vaccinecorona virusदिल्लीअरविंद केजरीवालकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या\nकेजरीवालांची आता लसीसाठी लढाई; केंद्र सरकार म्हणते, आम्ही मर्यादित लसी देऊ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदिल्लीला ऑक्सिजन मिळावा म्हणून दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत केंद्राला ताकीद दिली. त्यानंतरच दिल्लीत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला आहे. ... Read More\nArvind Kejriwalcorona virusCorona vaccineअरविंद केजरीवालकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस\nमहिन्याला ६० लाख डोस द्या, ३ महिन्यात सर्वांचं लसीकरण पूर्ण करतो; केजरीवालांनी मोदींना रोखठोक सांगितलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCorona Virus Updates Delhi: दिल्लीतील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारसमोर रोखठोक प्रस्ताव ठेवला आहे. ... Read More\nArvind KejriwalNarendra ModiCorona vaccinecorona virusअरविंद केजरीवालनरेंद्र मोदीकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या\nDelhi Extended Lockdown : दिल्लीत लॉकडाऊन वाढविला; कडक निर्बंधासह उद्यापासून मेट्रो सेवाही बंद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nDelhi Extended Lockdown : दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ... Read More\ndelhiNew Delhicorona virusArvind Kejriwalदिल्लीनवी दिल्लीकोरोना वायरस बातम्याअरविंद केजरीवाल\nदिल्लीत २ महिन्यांपर्यंत मोफत रेशन, रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५ हजारांची मदत; केजरीवालांची घोषणा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nDelhi CM Arvind Kejriwal : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५००० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ... Read More\nArvind KejriwalNew Delhicorona virusअरविंद केजरीवालनवी दिल्लीकोरोना वायरस बातम्या\nWest Bengal Election Result 2021: जमीन हिलाने वाली जीत मुबारक दीदी, भारीच...; केजरिवालांकडून ममतांना खास अंदाजात शुभेच्छा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nममता बॅनर्जी यांनी आठव्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांचे लीड जवळपास निम्म्याने कमी केले. नंतर अल्पशा मतांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर आघाडी घेतली होती, नंतर थोड्या वेळाने त्यांनी जवळपास 2700 मतांनी आघाडी मिळविली आहे. ... Read More\nWest Bengal Assembly Elections 2021Assembly Election Results 2021Mamata BanerjeeArvind Kejriwalwest bengalपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१विधानसभा निवडणूक निकाल 2021ममता बॅनर्जीअरविंद केजरीवालपश्चिम बंगाल\nऑक्सिजनअभावी दिल्लीत मृत्यूचे तांडव, डॉक्टरसह १२ जणांनी गमावला जीव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nडॉक्टरसह १२ जणांनी गमावला जीव : एक तास २० मिनिटे ऑक्सिजनविना ... Read More\ncorona virusdelhiArvind Kejriwalकोरोना वायरस बातम्यादिल्लीअरविंद केजरीवाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवैचारिक संघर्षाचा तो भाग असला तरी, लोकनियुक्त सरकारला सत्ता चालविण्यापासून रोखणे, हा लोकशाही संकेतात बसणारा निर्णय नव्हता. ... Read More\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3672 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2319 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_646.html", "date_download": "2021-05-18T02:21:22Z", "digest": "sha1:VY6KJBUAD5BENXTDA3AK4R4WPOS6WG42", "length": 9978, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रविण मुसळे यांनी केली देशी ८० रोपांची लागवड शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त उपक्रम - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रविण मुसळे यांनी केली देशी ८० रोपांची लागवड शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त उपक्रम\nराष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रविण मुसळे यांनी केली देशी ८० रोपांची लागवड शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त उपक्रम\nकल्याण, कुणाल म्हात्रे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याणमध्ये राष्ट्रवादी अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांच्या वतीने देशी ८० रोपांची लागवड करण्यात आली.\nकल्याण पश्चिम परिसरातील महापालिकेचे गार्डन व हौऊसिंग सोसायटीस मध्ये हा सामाजिक उपक्रम करण्यात आला. या सामाजिक उपक्रमात श्री खोपडे, विसपुते, मुसळे, दांडवेकर, काळे, चौधरी, संदीप वाकचौरे, मंगेश वाकचौरे, बलवंत खंडेलवाल, स्टॅनली डिमेलो, समृध्दि, संस्कृती, अधिरा आणि अधिराज आदींचे सहकार्य लाभले.\nसामाजिक कार्याद्वारे शरद पवार यांचा वाढदिवस साजरा व्हावा आणि समाजाला काहीतरी याचा फायदा व्हावा या उद्देशाने या ८० रोपांची लागवड करण्यात आली असून या रोपांची निगा राखण्यात येऊन या रोपांची मोठी वृक्ष झाल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाऊन नागरिकांनाच याचा फायदा होणार असल्याची माहि��ी राष्ट्रवादी अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांनी दिली.\nराष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रविण मुसळे यांनी केली देशी ८० रोपांची लागवड शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त उपक्रम Reviewed by News1 Marathi on December 15, 2020 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/12076/", "date_download": "2021-05-18T02:48:22Z", "digest": "sha1:NVDJ36BJB54HWIRTWHUK2NDT62QCJ7WS", "length": 11186, "nlines": 78, "source_domain": "aajdinank.com", "title": "तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक होणार नांदेडचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nतांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक होणार नांदेडचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र\nअशोक चव्हाण यांचे प्रयत्न सार्थकी, विजय वडेट्टीवारांची तत्वतः मंजुरी\nनांदेड येथील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक करण्याचे पालकमंत्री अशोक चव्��ाण यांचे प्रयत्न सार्थकी लागले असून, मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या मागणीला तत्वतः मंजुरी दिली आहे.\nमदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. बिपीन ईटकर आदी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांसाठीचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र नांदेड येथे आहे. हे केंद्र तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक करण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण प्रयत्नशील आहेत. या केंद्रासाठी पुरेशा पायाभूत सुविधा असलेली इमारत उभारण्यासाठी त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भूखंड देण्यासाठीही पुढाकार घेतला. तसेच हे केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांनी सुसज्ज असण्याची आवश्यकताही त्यांनी विषद केली.\nया मागणीचे महत्व व गरज लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रासाठी नवीन इमारत उभारण्यासाठी तात्काळ तत्वतः मंजुरी दिली. नांदेड येथील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या नवीन इमारतीच्या उभारणीसाठी सुमारे ७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून, अत्याधुनिक उपकरणांसाठी सुमारे १९ कोटी रूपयांचा खर्च अंदाजित आहे. याचा फायदा नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांना होणार असून, आपत्ती निवारणासाठी हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उभय मंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.\n← टास्क फोर्स समितीच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना रुग्णांसाठी रेमडिसीवीरचा वापर करावा- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nलेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन – अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश, विजय वडेट्टीवारांनी दिली तत्वतः मान्यता →\nनांदेड जिल्ह्यात 21 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nडॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना – पालकमंत्री अशोक चव्हाण\nनांदेड जिल्ह्यात 71 कोरोना बाधितांची भर\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ��७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-05-18T01:47:40Z", "digest": "sha1:SZYYQOJL4DHUCFYQPJAWNE7XVOF44FZK", "length": 7034, "nlines": 130, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सौदी अरेबिया फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसौदी अरेबिया फुटबॉल संघ\nसौदी अरेबिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب المملكة العربية السعودية لكرة القدم) हा पश्चिम आशियातील सौदी अरेबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आजवर फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये चार वेळा खेळलेला व ए.एफ.सी. आशिया चषक तीन वेळा जिंकणारा सौदी अरेबिया हा आशियामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो.\nसौदी अरेबिया फुटबॉल मंडळ\nसौदी अरेबिया 1–1 लेबेनॉन\n(बैरूत, लेबेनॉन; १८ जानेवारी १९५७)\nसौदी अरेबिया 8–0 मकाओ\n(तैफ, सौदी अरेबिया; १४ मे १९९३)\nयुनायटेड अरब प्रजासत्ताक 13–0 सौदी अरेबिया\n(कासाब्लांका, मोरोक्को; ९ सप्टेंबर १९६१)\n१६ संघांची फेरी (१९९४)\nविजयी (१९८४, १९८८ व १९९६)\n१९९४ १६ संघांची फेरी\nसौदी अरेबिया फुटबॉल संघ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया ��ानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2021-05-18T02:46:04Z", "digest": "sha1:N2M6DTTFUALJWE7RB5MAJO5UVLRDWACK", "length": 7493, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शांता राव - विकिपीडिया", "raw_content": "\nडिसेंबर २८, इ.स. २००७\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९७०)\nपद्मश्री पुरस्कार (इ.स. १९७१)\nशांता राव (जन्म : इ.स. १९३०; मृत्यू : २८ डिसेंबर २००७) ह्या एक भारतातील उल्लेखनीय नर्तकी होत्या. त्या भरतनाट्यम नृत्य कलेत पारंगत होत्या आणि त्यांनी कथकली आणि कुचीपुडीचाही अभ्यास केला होता.\nत्यांना भारत सरकारने १९७१ मध्ये पद्मश्री पुरस्कार, १९७० मध्ये संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि १९९३-९४ मध्ये मध्य प्रदेश सरकारने कालिदास सन्मान प्रदान केला.[१][२][३]\nमंगलोरमध्ये इ.स. १९३० मध्ये जन्मलेल्या राव ह्या मुंबई आणि बंगलोरमध्ये राहत होत्या.[४] २८ डिसेंबर २००७ रोजी त्यांचे बंगलोर शहरातील मल्लेश्ववरम येथील घरी निधन झाले.[५]\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nइ.स. २००७ मधील मृत्यू\nइ.स. १९३० मधील जन्म\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०२० रोजी २३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/mumbai/two-arrested-molesting-woman-a685/", "date_download": "2021-05-18T03:13:19Z", "digest": "sha1:T5GRUHHIYDKVFJ6CYA2HP2RETR7ZYYN4", "length": 32186, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for molesting a woman | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० ��रोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n रा���्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nमहिलेचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक\nलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रिक्षात बसलेल्या प्रवाशाकडून विनयभंग करत छेडछाड करण्यात आली तसेच रिक्षाचालकाला तिने गाडी थांबविण्यास सांगितले ...\nमहिलेचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक\nमुंबई : रिक्षात बसलेल्या प्रवाशाकडून विनयभंग करत छेडछाड करण्यात आली तसेच रिक्षाचालकाला तिने गाडी थांबविण्यास सांगितले असता त्यानेही नकार दिल्यानंतर महिलेने चालत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.\nअनिकेत महावीर जैस्वाल (२१) आणि सूरजकुमार दूधनाथ राजभर (२४) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अंधेरी पूर्वच्या गुंदवली मार्गावर ७ मार्च, २०२१ ऑटोरिक्षामध्ये बसलेल्या पीडितेला रिक्षामधील मागे बसलेल्या इसमाने तिच्या छातीला, हाताला स्पर्श करून छेड काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने रिक्षाचालक जैस्वाल याला गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र तो मागे बसलेल्या राजभरच्या सांगण्यावरून रिक्षा न थांबवता पुढे जाऊ लागला. त्यावेळी घाबरलेल्या महिलेने चालत्या रिक्षामधून खाली उडी मारली.\nत्यात तिच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. याप्रकरणी तिने अंधेरी पोलिसात तक्रार दाखल केली. फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे आरोपींचे रेखाचित्र पोलिसांकडून काढण्यात आले. तसेच घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरामधून संशयित ऑटोरिक्षांचे वर्णन व क्रमांक प्राप्त करून अखेर मंगळवारी दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या दोघांनाही समतानगर पोलिसांच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार त्यांना अटक करण्यात आल्याचे अंधेर��� पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांनी सांगितले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nIPL 2021 : MI vs RCB T20 Live : सलग ९व्या वर्षी मुंबई इंडियन्स मागचं 'ग्रहण' कायम, रोमहर्षक सामन्यात RCBचा विजय\nIPL 2021 : MI vs RCB T20 Live : विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, केला जगात एकाही कर्णधाराला न जमलेला पराक्रम\n, १५ कोटींच्या कायले जेमिन्सनच्या वेगानं कृणाल पांड्याच्या बॅटीचे दोन तुकडे, Video\nIPL 2021 : MI vs RCB T20 Live : काळजाचा ठोका चुकला, विराट कोहलीच्या डोळ्याच्या खाली चेंडूचा फटका बसला, Video\nIPL 2021 : MI vs RCB T20 Live : हर्षल पटेलनं गतविजेत्यांचं कंबरडं मोडलं, MIचा निम्मा संघ बाद करून मोठा पराक्रम केला\nIPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माचा सलामी धावेचा चौकार; नोंदवला वेगळा विक्रम\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3672 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2320 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/neha-kakkar-and-rohanpreet-singh-gurudwara-wedding-varmala-photos-a590/", "date_download": "2021-05-18T02:41:57Z", "digest": "sha1:FAFMMWXGGOOB2IGENYWSYTRKI3E3JTNS", "length": 28355, "nlines": 337, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नेहूप्रीत दा ब्याह...! नेहा कक्करने शेअर केलेत गुरूद्वारा वेडिंगचे Unseen फोटो - Marathi News | neha kakkar and rohanpreet singh gurudwara wedding varmala photos | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावि��रणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील ���हिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\n नेहा कक्करने शेअर केलेत गुरूद्वारा वेडिंगचे Unseen फोटो\nनेहाने तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.\nबॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली. रोहनप्रीत सिंगसोबत तिने लग्नगाठ बांधली.\nनेहाच्या शाही लग्नाची जोरदार चर्चा झाली. या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल झालेत. आता नेहाने तिच्या लग्नाचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.\nनेहाने गुरूद्वारात झालेल्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहा कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.\nनेहाने गुरुद्वारा वेडिंगमध्ये सब्यसाचीने डिझाईन केलेला लहंगा परिधान केला होता. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘लोक सब्यसाचीने डिझाईन केलेले कपडे परिधान करण्यासाठी मरतात. हे आऊटफिट आम्हाला सब्यसाचीने गिफ्ट केले. स्वप्न खरी होतात. पण कष्ट घेतले तरच...’\nनेहाने लग्नात पिंक कलरचा लहंगा कॅरी केला होता. यावर जरदोजी आणि मीनाकारी वर्क होते. तिचे दागिणेही सब्यसाचीने डिझाईन केलेले होते.\nनेहाचा पती रोहनप्रीत सिंगदेखील गायक आहे. अलीकडे दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते.\nलग्नाला नेहा आणि रोहनप्रीतचे जवळचे नातेवाईकच उपस्थित होते. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला या लग्नाला हजर होती.\nनेहाच्या रोका सेरेमनीपासून हळदी आणि मेहंदी सेरेमनीच्या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटस करत शुभेच्छा दिल्या होत्या.\nनेहाच्या लग्न सोहळ्यात खास लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. यात उर्वशी ढोलकिया, पंजाबी गीतकार बानी संधू, जस्सी लोहका आणि अवनीत कौर ही मंडळी उपस्थित होती.\nगेल्या काही दिवसांपासून नेहा व रोहनप्रीतच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.\n‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता.\nआपल्या आवाजाने तरूणाईला वेड लावणारी बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत असते.\nकधीकाळी नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली कधी काळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. अनेक प्रयत्नानंतर नेहा ब्रेकअपच्या या दु:खातून बाहेर आली.\nयानंतर ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर असा काही ड्रामा रंगला की नेहा उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणसोबत लग्न करणार, अशा चर्चा रंगल्या.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/marathi-cinema/red-sari-green-chuda-her-hand-and-garland-her-hair-amrita-khanwilkar-traditional-attire-looks-very-a603/", "date_download": "2021-05-18T01:36:00Z", "digest": "sha1:A6ULJUF7PW7BO322BRK7QRJ47ATMQHA6", "length": 27590, "nlines": 334, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लाल साडी, हातात हिरवा चुडा अन् केसात माळलेला गजरा, पारंपारिक वेशात अमृता खानविलकर दिसतेय लय भारी ! - Marathi News | A red sari, a green chuda in her hand and a garland in her hair, Amrita Khanwilkar in traditional attire looks very rhythmic! | Latest marathi-cinema News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १७ मे २०२१\nCyclone Tauktae Updates: तौत्के चक्रीवादळ आणखी मुंबईच्यानजीक येतंय; १५० किमी वरून आता थेट १२० किमी अंतरावर\n\"तौत्के\" चक्रीवादळ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून परिस्थितीचा आढावा, दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक\nCyclone Tauktae Updates: चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर; वादळी पावसामुळे मुंबईकरांना भरतेय धडकी\nमढ तळपशा बंदरात नागरून ठेवलेल्या दोन मासेमारी नौकांचे नांगर दोर तुटले, नौका एकमेकांवर आदळून झाला अपघात\nतब्बल १४ श्वानांना इराणच्या तरुणीने घेतले दत्तक; 'ती' म्हणते, हेच माझे कुटुंब\n'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी\nMiss Universe 2020 : मेक्सिकोची एंड्रिया मेजा ठरली ‘मिस युनिव्हर्स’, थोडक्यात हुकली भारताची संधी\nशाहरुख खानसोबतच्या एक सीनमुळे सनी देओलचा दिग्दर्शकाबरोबर झाला होता वाद, कारण वाचून व्हाल हैराण\nBirthday Special : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे यशस्वी अभिनेत्री\n ४६व्या वर्षी आजी झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, सांगितली या मागची इंटरेस्टिंग स्टोरी\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nगरोदरपणात सेक्स करावा की करु नये आणि केलाच तर काय होतं\nसुमोना चक्रवर्तीला १० वर्षांपासून एंडोमेट्रियोसिसचा त्रास; वाचा महिलांसाठी घातक ठरणाऱ्या आजाराची लक्षणं, उपाय\nCoronaVirus News: ब्लॅक फंगसनंतर कोरोनामुळे नवं संकट; शरीराला सूज, हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका\n नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\nमीरारोड - भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट अजूनही समुद्रातच; 6 जण अडकले, मदतकार्यही अशक्य\nPMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका\nSandpaper Gate: संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत सापडणार; कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या विधानाचं मायकेल क्लार्ककडून समर्थन\nनवी मुंबई - विद्युत खांब अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, रविवारी रात्री 11 वाजता पामबीच मार्गावर मोराज सर्कल लगतची घटना\nनागपूर : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत मोहगाव झिलपी तलावात तिघे बुडाले. एकाला बाहेर काढले बापलेका चा मृत्यू\nचेन्नई- अभिनेते रजनीकांत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीला; कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द\n'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार\nममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज\nपालघर - नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे नागरिकांना आवाहन\nचक्रीवादळ आज रात्री आठ ते अकरा दरम्यान गुजरातला धडकणार, शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग यांची माहिती\nमुंबईत पावसाचा जोर वाढला, पूर्व उपनगरात मुसळधार पावसासह जोरदार वारे...\nउत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर प्रचंड वारा आणि पाऊस, लाटाचा मारा वाढला\nऔरंगाबाद - राज्यात सगळे व्हेंटिलेटर सुरळीत सुरू, देवेंद्र फडणवीस यांचा दावा\n\"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत,\" जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा\nमीरारोड - भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट अजूनही समुद्रातच; 6 जण अडकले, मदतकार्यही अशक्य\nPMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका\nSandpaper Gate: संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत सापडणार; कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या विधानाचं मायकेल क्लार्ककडून समर्थन\nनवी मुंबई - विद्युत खांब अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, रविवारी रात्री 11 वाजता पामबीच मार्गावर मोराज सर्कल लगतची घटना\nनागपूर : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत मोहगाव झिलपी तलावात तिघे बुडाले. एकाला बाहेर काढले बापलेका चा मृत्यू\nचेन्नई- अभिनेते रजनीकांत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीला; कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द\n'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार\nममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज\nपालघर - नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे नागरिकांना आवाहन\nचक्रीवादळ आज रात्री आठ ते अकरा दरम्यान गुजरातला धडकणार, शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग यांची माहिती\nमुंबईत पावसाचा जोर वाढला, पूर्व उपनगरात मुसळधार पावसासह जोरदार वारे...\nउत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर प्रचंड वारा आणि पाऊस, लाटाचा मारा वाढला\nऔरंगाबाद - राज्यात सगळे व्हेंटिलेटर सुरळीत सुरू, देवेंद्र फडण���ीस यांचा दावा\n\"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत,\" जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा\nAll post in लाइव न्यूज़\nलाल साडी, हातात हिरवा चुडा अन् केसात माळलेला गजरा, पारंपारिक वेशात अमृता खानविलकर दिसतेय लय भारी \nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या लाल साडीतील फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.\nमराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच इंस्टाग्रामवर लाल साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.\nअमृताने लाल साडीसोबत हिरवा चुडा, केसात गजरा, गळ्यात नेकलेस घालून तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.\nलाल साडीत अमृता खूपच सुंदर दिसते आहे.\nअमृता खानविलकरच्या या लाल साडीतील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.\nतिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.\nअमृता वेस्टर्न आउटफिट इतकीच पारंपारिक वेशातही तितकीच ग्लॅमरस दिसते आहे.\nअमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा वेल डन बेबी चित्रपट रिलीज झाला आहे.\nयात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत.\nयाशिवाय ती पॉंडीचेरी या मराठी चित्रपटात दिसणार आहे.\nअमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.\nमराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे.\nराजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nअमृता खानविलकर पुष्कर जोग वंदना गुप्ते\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\n ४६व्या वर्षी आजी झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, सांगितली या मागची इंटरेस्टिंग स्टोरी\nPICS: कधी काळी ३१०० रुपयांसाठी डान्स करणारी सपना चौधरी आज आहे कोट्यवधींची मालकीण\nही ‘जन्नत गर्ल’ काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई, बॉलिवूडमधून कधीच झाली बाद\nविकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल ध���्का\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\nPMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका\nBirthday Special : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे यशस्वी अभिनेत्री\nपोहण्यासाठी गेलेले दोन युवक झरी तलावात बुडाले\n\"अजित पवारांनी मंत्रालयात येऊन पाहणी तरी केली, मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार\nनागपूर एमआयडीसीतील हत्याकांडाची मास्टरमाइंड नात गजाआड\nNarada Scam: ममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज\nPMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका\nCyclone Tauktae Updates: चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर; वादळी पावसामुळे मुंबईकरांना भरतेय धडकी\n\"अजित पवारांनी मंत्रालयात येऊन पाहणी तरी केली, मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार\n\"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत,\" जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा\nTauktae Cyclone: पहिला बळी; राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृ��्यू तर एकजण गंभीर जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11294/", "date_download": "2021-05-18T02:41:27Z", "digest": "sha1:JZ7QOUJFSNWADRUYDD77MSRVCGBMLQTZ", "length": 11425, "nlines": 78, "source_domain": "aajdinank.com", "title": "प्रतिष्ठित कंपनीच्या मालकाला संशयास्पद पद्धतीने अटक करण्यामागे महाविकास आघाडीचा काय हेतू असावा ?-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nप्रतिष्ठित कंपनीच्या मालकाला संशयास्पद पद्धतीने अटक करण्यामागे महाविकास आघाडीचा काय हेतू असावा -माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nफार्मा कंपनीच्या प्रमुखांना मुंबईत संशयास्पद अटक\nमुंबई : राज्यातील वाढती कोरोनास्थिती आणि रुग्णसंख्येच्या प्रमाणात कमी संख्येत उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शन यावर उपाय म्हणून दमन येथील एका फार्मा कंपनीने महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासाठी तयारी दर्शवली होती आणि त्याच कंपनीच्या प्रमुखांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने मुंबईतून अटक केली आहे. दरम्यान, याच कंपनीला केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याची परवानगी दिली आहे, ज्याचा पाठपुरावा महाराष्ट्र प्रदेश भाजपने केला होता.\nराज्यातील कोरोनाची एकंदर परिस्थिती आणि औषधांची कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश भाजपने दमन येथील फार्मा कंपनीला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी विनंती केली होती. भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देत संबंधित कंपनीने राज्याला पुरवठा करण्याची हमी दिली होती. मात्र राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने या बाबतीत कसलाही सहभाग नोंदवला नाही, उलटपक्षी संबंधित कंपनीवर दबाव टाकण्याचे काम सरकारने केले अशी चर्चा माध्यमांत होती. फार्मा कंपनीच्या प्रमुखांना झालेल्या या “संशयास्पद” अटकेमुळे त्या चर्चेला आता कुठे तरी दुजोरा मिळतोय.\nया संशयास्पद अट���ेनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठून सदरील प्रकरणाबाबत पोलिस अधिकाऱ्याशी चर्चा केली असता केवळ संशयाच्या आधारे त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली..\nएखाद्या प्रतिष्ठित कंपनीच्या मालकाला अशा संशयास्पद पद्धतीने अटक करण्यामागे महाविकास आघाडी सरकारचा काय हेतू असावा सरकार विरोधात उठणारा प्रत्येक आवाज दडपण्याचे काम राज्यातील सरकार करत आहे का सरकार विरोधात उठणारा प्रत्येक आवाज दडपण्याचे काम राज्यातील सरकार करत आहे का असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत, ज्याची उत्तरे राज्य सरकारला द्यावी लागणार आहेत.\n← ब्रुक फार्मा कंपनीचा मालक पोलिस ठाण्यात, त्यांच्या वकिलीसाठी देवेंद्र फडणवीस का जात आहेत -मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nकेंद्र सरकारने फडणवीस आणि भाजपला रेमडेसिवीरची साठेबाजी करण्याची परवानगी दिली आहे का: नाना पटोले →\nआषाढी एकादशीनिमित्त बळीराजा सुखी होण्यासाठी घातले पांडुरंगाला साकडे\nकोरोना संकटकाळात बेरोजगारांना मोठा दिलासा\nसहकार्य करा,कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बद�� केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/eknath-shashthi-121033000022_1.html", "date_download": "2021-05-18T00:48:31Z", "digest": "sha1:7CFJ65WNQAMJ6KGIPFVLKCRKZPGEFJJR", "length": 20465, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एकनाथ षष्ठी : संत एकनाथ महाराजांनी या दिवशी समाधी घेतली | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएकनाथ षष्ठी : संत एकनाथ महाराजांनी या दिवशी समाधी घेतली\nसंत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो. या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव होतो. त्यावेळी भरणाऱ्या यात्रेला लाखोंचा जनसमुदाय नाथांच्या समाधीच्या दर्शनाला येतो.\nश्री एकनाथष्ठी हा दिवस श्री एकनाथमहाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा केला जातो. पैठण येथील नाथषष्ठीची वारी मोठी असून यासाठी मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध जागांहून आलेल्या ४७५ दिंडया, भानुदास-एकनाथ चा गजर हयाने संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो.\nपैठण येथे फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यंत श्री केशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण होतं. षष्ठीला पहाटे २ वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक होतो.\nगावातील मंदिरातून नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी श्री एकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात वारकरी व हरिदासी कीर्तनं करण्यात येतात. येथे आरती होते आणि सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंडया नगर प्रदक्षिणा करुन गोदाकाठी आपापल्या मठात विसावतात.\nसप्तमीच्या सोहळ्याला रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीला छबिना असे म्हणतात. मिरवणूक काढून पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर येथे पादुकांना गोदास्नान घातलं जातं, भारुड सादर केली जातात. सकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. येथे वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तन इत्यादींचे आयोजन केलं जातं.\nअष्टमीला काला दिंडी निघते. या दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून काला दिंडी निघते. उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळल्या जातात. हे दृश्य बघण्यासाठी हजारो भक्त हाजर असतात. समाधी मंदिरात पोहचल्यानंतर मंदिराच्या समोर पटांगणावर शेकडो भाविक टाळमृदुंगाच्या गजरात पावल्या खेळण्यात लीन होऊन जातात.\nमंदिराची सजावट म्हणजे येथे उंच ठिकाणी गुळ- लाह्यांचे मोठेमोठे लाडू बांधण्यात येतात. मध्यभागी काला भरलेली हंडी लटकवली जाते. सूर्यास्तावेळी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून हंडी फोडण्यात येते. त्याचा प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो.\nया उत्सवात हजारो वारकरी सहभागी होतात. फाल्गुन षष्ठी ह्या दिवशी पाच घटना घडल्याने याला पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. नंतर नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतली त्यामुळे श्री एकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.\nपंचपर्व याप्रकारे आहेत - नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म, स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह, नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह, श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी आणि श्री एकनाथमहाराज जलसमाधी.\nयामुळे फाल्गुन षष्ठीला वेगळचं महत्त्व आहे आणि भाविक या सोहळ्याचा आनंद घेतात.\nपरदेशी गायींचे दूध महिलांनी फिगर गमावली: नेत्याचं वादग्रस्त विधान\nगजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले\nमहाशिवरात्री विशेष 2021 : \"शिवाची आराधना करण्याचा दिवस \"\nऔरंगाबाद पर्यटन आणि तीर्थस्थळं\nमकर संक्रांतीचे विविध रूप, 6 मनोरंजक गोष्टी\nयावर अधिक वाचा :\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये...अधिक वाचा\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या....अधिक वाचा\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात...��धिक वाचा\nआज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली...अधिक वाचा\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल....अधिक वाचा\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल....अधिक वाचा\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. ...अधिक वाचा\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा...अधिक वाचा\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. ...अधिक वाचा\nआर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या...अधिक वाचा\nइतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार...अधिक वाचा\nहुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये...अधिक वाचा\nगंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व\nभागीरथ एक प्रतापी राजा होते. त्यांनी आपल्या पूर्वजांना जीवन-मरण या दोषापासून मुक्त ...\nGanga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि ...\nयंदा गंगा सप्तमी सण मंगळवारी, 18 मे रोजी साजरा केला जाईल. गंगा नदी ही हिंदूंच्या ...\nआपल्यावर भगवान शिवाचे ऋण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती\nमनुष्य जन्म घेतो आणि त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक प्रकाराचे ऋण, पाप, पुण्य त्याचा पिच्छा ...\nशास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे\n1. धर्मग्रंथानुसार या जीवाची उत्पत्ती पाच घटकांपासून झाली आहे. मृत्यूनंतर, सर्व घटक ...\nधार्मिक मान्यतानुसार, आदी शंकराचार्य यांचा जन्म वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या ...\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्���, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-05-18T02:39:33Z", "digest": "sha1:IOZNJNPIXN2JHBEXV25UEQFGY3SC4PB5", "length": 22259, "nlines": 256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शम्मी कपूर - विकिपीडिया", "raw_content": "\n२१ ऑक्टोबर, इ.स. १९३१\n१४ ऑगस्ट, इ.स. २०११\nशम्मी कपूर (रोमन लिपी: Shammi Kapoor ;), (२१ ऑक्टोबर, इ.स. १९३१ - १४ ऑगस्ट, इ.स. २०११) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. इ.स. १९५० आणि इ.स. १९६० च्या दशकांमध्ये त्यांचे यशस्वी चित्रपट झळकले.\nशम्मीचा जन्म मुंबईत झाला तेव्हा त्याचे नामकरण शमशेर राज कपूर असे झाले. त्याकाळातील नाटक तसेच सिनेमाचे प्रसिद्ध कलावंत पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांपैकी शम्मी हे दुसरे अपत्य (दुसरे दोन - राज कपूर आणि शशी कपूर). तीनही भावंडांनी आपल्या वडिलांप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत अपार यश संपादन केले.\n५ शम्मी कपूर यांच्यावरची पुस्त्के\nशम्मीने अनेक विनोदी, खेळकर, तसेच रोमांचक प्रेमकथांवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या; इ.स. १९६० च्या दशकात आपल्या आगळ्या नृत्यशैली, तसेच लकबी आणि दिमाखदार व्यक्तिमत्त्वासाठी शम्मी कपूरला बरेच जण भारताचा एल्विस प्रिसली म्हणत.\nशम्मीने अभिनयाची सुरूवात गंभीर भूमिकांपासूनच केली, पण फिल्मिस्तानच्या नासिर हुसेन - दिग���दर्शित तुमसा नही देखा (इ.स. १९५७ अमितासोबत) आणि दिल देके देखो (इ.स. १९५९ आशा पारेखसोबत), ह्या चित्रपटांनंतर शम्मीची एका खेळकर प्लेबॉयची प्रतिमा तयार झाली. जंगली (इ.स. १९६१) मुळे ही प्रतिमा वृद्धिंगत होत गेली आणि नंतरचे बहुतेक चित्रपट ह्याच धर्तीवर आधारित होते. शम्मी कपूर हे आपले पार्श्वगायक म्हणून नेहमी मोहम्मद रफीची निवड करीत. मोहम्मद रफी आणि शम्मी कपूर अतिशय चांगले मित्र होते. आपल्या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणात मोहम्मद रफीकडे असल्याचे प्रांजळ मत शम्मी कपूर व्यक्त करत. विशेषत: जंगली (इ.स. १९६१) मधील \"याहू चाहे कोई मुझे जंगली कहे\" हे सिनेमात शम्मी कपूरच्या धुम-धडाका आणि माकडउड्यांनी तुफान लोकप्रिय झालेले गाणे रफींच्याच आवाजात आहे. गतकाळात शम्मीला प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर दुय्यम दर्जाच्या भूमिका पत्कराव्या लागल्या (उदा. मधुबालासोबत रेलका डिब्बा). तरी इ.स. १९६० च्या दशकात निर्माते त्याची जोडी मोठ्या नायिका - विशेषत: आशा पारेख, सायरा बानू आणि शर्मिला टागोर बरोबर बनवीत असत. आपल्या सर्व नायिकांपैकी शर्मिला टागोर, राजश्री आणि आशा पारेख बरोबर सहज काम जमायचे असे ते म्हणत. शम्मी कपूर आणि आशा पारेख ची जोडी चार चित्रपटांमध्ये एकत्र दिसली, त्यापैकी तीसरी मंजिल (इ.स. १९६६) हा विजय आनंददिग्दर्शित आणि राहुल देव बर्मन यांचे बहारदार संगीत असलेला थरारक रहस्यपट सर्वात जास्त गाजला.\nपण तीसरी मंजिल (इ.स. १९६६) च्या चित्रीकरणादरम्यान गीता बाली या शम्मीच्या पहिल्या पत्नीचे 'देवी'च्या आजारामुळे निधन झाले आणि वैयक्तिक जीवनात शम्मीला आणि त्यांच्या दोन मुलांना एका खरोखरच्या शोकांतिकेचा सामना करावा लागला. त्यानंतर शम्मीचा मुमताझ (ब्रम्हचारी (इ.स. १९६८) च्या सहनायिका))हिच्याबरोबर संबंध जुळले, पण तेही फार काळ टिकले नाहीत. पुढे इ.स. १९६९ साली शम्मीने 'नीला' हिच्याबरोबर दुसरे लग्न केले. त्यांची 'रोमँटिक हीरो'ची कारकीर्द इ.स. १९७०च्या दशकात शरीराच्या वाढत्या स्थूलपणामुळे संपुष्टात आली. अंदाज (इ.स. १९७१) हा शम्मीचा नायक म्हणून शेवटचा गाजलेला चित्रपट ठरला. '७० च्या दशकात ते यशस्वी चरित्र-अभिनेता म्हणून काम करू लागले. जंगली (इ.स. १९६१) आणि ब्लफ मास्टर (इ.स. १९६४) मध्ये ज्या सायरा बानू बरोबर नायकाचे काम केले होते तिच्याच जमीर (इ.स. १९७५) मध्ये त्यांनी त्याच सायराच्या वडिलांचे काम पत्करले. शम्मीने मनोरंजन (इ.स. १९७४)(इंग्रजी इर्मा ल दूस वर आधारित) आणि बंडलबाज़ (इ.स. १९७६) चे दिग्दर्शन केले. 'मनोरंजन'मध्ये स्वतः चरित्र अभिनयही केला. पुढे इ.स. १९८० आणि इ.स. १९९० च्या दशकांत त्यांनी चरित्र-कलाकार म्हणून काम सुरू ठेवले आणि विधाता (इ.स. १९८२)मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. इ.स. १९९० आणि इ.स. २००० ह्या दशकांमधल्या कालावधीत हळूहळू त्यांनी चित्रपटांमधले काम कमी केले. इ.स. २००६ सालचा सँडविच हा त्यांचा अखेरचा प्रदर्शित चित्रपट होय.\nशम्मी कपूरांचे नाव भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या सुरुवातीच्या व्यक्तींमध्ये गणले जाते[ संदर्भ हवा ]. ते इंटरनेट यूझर्स कम्युनिटी ऑफ इंडिया (आययूसीआय) - या संस्थेचे संस्थापक-चालक होते आणि एथिकल हॅकर्स असोशिएशन यांसारख्या इंटरनेट संस्थांमध्ये कार्यरत होते.\nमूत्रपिंडांच्या विकारामुळे ७ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी शम्मी कपूरांस मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. १४ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार ०५:१५ वाजता त्यांचे निधन झाले.\nइ.स. १९६२ - फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारसाठी नामांकन प्राध्यापक\nइ.स. १९६८ - फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार ब्रम्हचारी\nइ.स. १९८२ - फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार विधाता\nइ.स. १९९५ - फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार\nइ.स. १९९८ - कलाकार पुरस्कार\nइ.स. १९९९ - झी सिने अॅवॉर्ड फ़ॉर लाइफटाइम अचीवमेंट\nइ.स. २००१ - स्टार स्क्रीन लाइफटाइम अचीवमेंट अॅवॉर्ड\nइ.स. २००२ - २००२ - इनव्हॅल्युएबल काँट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा - IIFA कडून\nइ.स. २००५ - लाइफटाइम अचीवमेंट अॅवॉर्ड - बॉलिवुड मूव्ही अॅवॉर्ड्स् तर्फे\nइ.स. २००८ - लाइफटाइम अचीवमेंट अॅवॉर्ड - भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये\nभारतीय मनोरंजन उद्योगाला दिलेल्या बहुमोल योगदानासाठी शम्मी कपूर हे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री (फिक्की)च्या 'लिव्हिंग लेजेंड अॅवॉर्ड'ने पुरस्कृत.\nजीवन ज्योति इ.स. १९५३\nरेल का डिब्बा इ.स. १९५३\nलैला मजनू इ.स. १९५३\nगुल सनोबर इ.स. १९५३\nशमा परवाना इ.स. १९५४\nचोर बाज़ार इ.स. १९५४\nमिस कोका कोला इ.स. १९५५\nरंगीन रातें इ.स. १९५६\nहम सब चो�� हैं इ.स. १९५६\nतुमसा नही देखा इ.स. १९५७\nकॉफी हाऊस इ.स. १९५७\nमिर्ज़ा साहिबान इ.स. १९५७\nदिल देके देखो इ.स. १९५८\nरातके राही इ.स. १९५९\nकॉलेज गर्ल इ.स. १९६०\nजंगली इ.स. १९६१ – पहिला रंगीत चित्रपट\nदिल तेरा दिवाना इ.स. १९६२\nशहीद भगत सिंग इ.स. १९६३\nचायना टाऊन इ.स. १९६२\nब्लफ़ मास्टर इ.स. १९६३\nकश्मीर की कली इ.स. १९६४\nतीसरी मंज़िल इ.स. १९६६\nप्रीत न जाने रीत इ.स. १९६६\nअॅन इव्हनिंग इन पॅरिस इ.स. १९६७\nलाट साहब इ.स. १९६७\nतुमसे अच्छा कौन है इ.स. १९६९\nपगला कहींका इ.स. १९७०\nजवां मोहब्बत इ.स. १९७१\nजाने अंजाने इ.स. १९७१\nछोटे सरकार इ.स. १९७४\nप्रेम रोग इ.स. १९८२\nदेश प्रेमी इ.स. १९८२\nसोनी महिवाल इ.स. १९८४\nऔर प्यार हो गया इ.स. १९९६\nजानम समझा करो इ.स. १९९९\nईस्ट इज ईस्ट इ.स. १९९९\n तेरा क्या केहना इ.स. २००२)\nभोला इन बॉलिवुड इ.स. २००५)\nशम्मी कपूर यांच्यावरची पुस्त्के[संपादन]\nशम्मी कपूर : तुमसा नही देखा (मराठी अनुवाद, अनुवादक मुकेश माचकर, मूळ इंग्रजी लेखक - रौफ अहमद)\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील शम्मी कपूरचे पान (इंग्लिश मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३१ मधील जन्म\nइ.स. २०११ मधील मृत्यू\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०२१ रोजी ०४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/18/varnechavagh/", "date_download": "2021-05-18T01:03:51Z", "digest": "sha1:UKRCLVZJHDYVHYUR3XAYJ6ONV5BO4NUP", "length": 8338, "nlines": 99, "source_domain": "spsnews.in", "title": "” वारणेचा वाघ ” अनंतात विलीन – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n” वारणेचा वाघ ” अनंतात विलीन\nबांबवडे ( प्रतिनिधी ) : पन्हाळा-गगनबावडा -वैभववाडी मतदारसंघाचे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील (दादा ) (वय ८८ वर्षे )यांचं हृदय विकाराने निधन झाले. मंत्रालयात “वारणेचा वाघ ” म्हणून एकेकाळी त्यांची ख्याती होती. जनतेत मिसळणारं आणि जनतेला भावलेलं, हे रांगडं व्यक्तिमत्व हरपलं आहे.\nते यशवंत एकनाथ म्हणून प्रसिद्ध होते, तर ‘यशवंत दादा ‘ हे एकेकाळी सर्वसामान्य जनतेच्या हृदयातील एक महत्वाचा भाग होता. दादांची रांगडी भाषा सामान्य जनतेला भावली होती. “माझ्या दादांनो” अशी त्यांनी घातलेली साद आजही जुने कार्यकर्ते विसरलेले नाहीत. त्यामुळे दादांनी काही म्हटलं तर कोणास राग येत नसे.\nकुस्ती च्या माध्यमातून आपल्या आयुष्याला सुरुवात केलेले दादा, ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकारणात १९५७ साली प्रवेश करते झाले. १९६७ मध्ये जिल्हा परिषदेत सदस्य झाले, तर १९६८ साली कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा प्रतिनिधी बनले. १९७५ ला सर्वोदय विकास सेवा संस्थेत सदस्य झाले, तर १९७६-७७ त्या संस्थेचे ते अध्यक्ष झाले. ग्रामीण जनतेला मुलभूत सेवा मिळवून देत असताना, त्या जनतेशी त्यांची नाळ जुळली, आणी १९७८ पासून ते सलग २५ वर्षे पन्हाळा-गगनबावडा-वैभववाडी मतदारसंघाचे ते आमदार म्हणून कार्यरत राहिले. दादांचा शब्द हा जनतेसाठी आदेश असायचा,असेच दादांचे आणि सामान्य जनतेचे नाते होते. दादा त्यावेळी प्रत्येकाला नावानिशी ओळखायचे, हीच त्यांची ख्याती होती. जनतेच्या प्रश्नासाठी आपल्याच पक्षातील वरिष्ठांशी संघर्ष करायला त्यांनी कधी मागे-पुढे पहिले नव्हते. म्हणूनच पक्षात दादांचा आदरयुक्त दरारा होता.\nजनतेला भावलेलं हे, रांगडं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्या पश्चात चिरंजीव माजी जि.प.सदस्य अमरभाऊ पाटील, नातू डॉ.संजय पाटील, सुना नातवंडे असा परिवार आहे.\n← ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं हृदय विकाराने निधन\nमराठी भाषा सक्तीची करा – साहित्य महामंडळाचे अध्यक्ष →\nवारणानगर येथे ‘ वर्षा ‘ व्याख्यानमाला\nजिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप\nकोडोली मध्ये विशेष अध्यात्मिक सभा उसाहात\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/videos/mumbai/traffic-jams-due-weekly-police-mns-raju-patil-corrupt-police-and-traffic-jam-shilphata-a678/", "date_download": "2021-05-18T02:40:28Z", "digest": "sha1:YFIX3UMPHOTBOXEH56FQSJKT6355QPRN", "length": 21771, "nlines": 321, "source_domain": "www.lokmat.com", "title": "हफ्तेखोर पोलिसांमुळे वाहतूक कोंडी ? MNS Raju Patil On Corrupt Police And Traffic Jam | Shilphata - Marathi News | Traffic jams due to weekly police? MNS Raju Patil On Corrupt Police And Traffic Jam | Shilphata | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोण��्या \nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nहफ्तेखोर पोलिसांमुळे वाहतूक कोंडी \nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nवाहतूक पोलीसवाहतूक कोंडीराजू पाटीलमनसेमुंबईमहाराष्ट्र\nम्हाळसा सध्या काय करतेय\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nमानसी नाईक हे काय केलं\nओमने स्वीटूसाठी वाजवली शाहरुख खान स्टाईल गिटार | Yeu Kashi Tashi Mi Nandayala | Om And Sweetu\nIPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nतुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nआज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nराजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्समध्ये कोण जिंकणार\nयंदाची IPL 2021 ही स्पर्धा कशी आहे\nमहाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\n'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nआयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nतूप खाल्ल्याने केस वाढतात का\nडोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/59-new-corona-patients-found-in-panvel-on-january-7-59984", "date_download": "2021-05-18T01:39:52Z", "digest": "sha1:ATNH6GEREHZ63HFN5CTL522YVD7QEY34", "length": 7199, "nlines": 143, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ५९ नवीन कोरोना रुग्ण | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nपनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ५९ नवीन कोरोना रुग्ण\nपनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ५९ नवीन कोरोना रुग्ण\nपनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (७ जानेवारी) ५९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nपनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (७ जानेवारी) ५९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.\nपनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १५, नवीन पनवेल ५, खांदा काॅलनी ६, कळंबोली ७, कामोठे ४, खारघर २०, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे.\nबरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ३, नवीन पनवेल ५, कळंबोली ४, कामोठे ३, खारघर येथील ९ येथील रुग्णांचा समावेश आहे.\nआजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७८५३ कोरोना रूग्णांपैकी २६८२३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४२० ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.\n'या' भागांत पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज\nआमदार सरनाईक यांना ‘ईडी’चे पून्हा समन्स\nविद्या बालन स्टारर 'शेरनी' हा सिनेमा पुढील महिन्यात होणार प्रदर्शित\nDRDO चे अँटी-कोविड औषध ‘2-DG’ लाँच, 'असा' होणार फायदा\nमुंबईत आपत्कालीन परिस्थिती, सत्ताधारी, कंत्राटदारांना पळ काढता येणार नाही…\ncyclone tauktae: तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने\nउच्च रक्तदाब ठरतोय सायलंट किलर\nमुंबईच्या किनाऱ्याजवळ दोन बोटी भरकटल्या, ४०० हून अधिक जणांचा जीव संकटात\nCyclone Tauktae : मुंबई, ठाण्यात पुन्हा हायअलर्ट, IMDचा अतिमुसळधार पावासाचा इशारा\nहॉटेल ट्रायडंटजवळ इमारतीचा भाग कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या सत्य\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/12096/", "date_download": "2021-05-18T00:54:51Z", "digest": "sha1:FJIEXDOYHFIWRZEMHNY6DYTQ2QSE73HC", "length": 17628, "nlines": 88, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्यात औरंगाबादसह १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nराज्यात औरंगाबादसह १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट\n१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी ९ लाख डोस प्राप्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nमुंबई, ४ मे /प्रतिनिधी : राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे.राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठ��� आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nमंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी साधलेल्या संवादातील प्रमुख मुद्दे असे:\nराज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते.\nआज राज्याला ९ लाख डोस मिळाले आहेत. त्यातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ४५ वर्षांवरील सुमारे ३.५ कोटी लोकसंख्येपैकी ४५ टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे.\nदि. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे १ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे १३ लाख ५८ हजार तर कोवॅक्सिन लसीच्या ४ लाख ८९ हजार असे एकूण १८ लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.\nस्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील.\nतरुणाईने लसीकरणासाठी गर्दी करू नये. पोर्टलवर नोंदणी आणि दिनांक,वेळ निश्चिती नंतरच लस दिली जाईल. त्यामुळे संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.\nराज्य शासनाने रेमडेसिविर,ऑक्सिजन यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मदत व पुर्नवसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसिविर, २० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, २७ स्टोरेज टॅंक उपलब्ध होतील. जेणे करून ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवता येईल.\nराज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० ऑक्सिजन प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुर्नवसन निधी यामधून निधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nकेंद्र शासनाकडून राज्याला जे १० पीएसए प्लांट मंजूर आहेत त्यातील ९ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.\nसध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज ४० हजाराच्या आसपास रेमडेसिविर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे ते कमी पडत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसिविर जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांना वाटप केले जात आहेत.\nराज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’ मोहिमेचे सकारात्मक परिणाम\nकोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशात हाहाकार माजवत असताना लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरा, असा संदेश देशाचे पंतप्रधान देत होते. महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या पाहता महाविकास आघाडी सरकारने मात्र जनतेच्या जीविताचा विचार करुन #BreakTheChain मोहिम राबवत लॉकडाऊन घोषित केला. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसू लागला असून महाराष्ट्राच्या 15 जिल्हायंमध्ये रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसतोय. याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनीच पत्रकार परिषदेत दिली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, वाशिम, नंदूरबार, औरंगाबाद, भंडारा, गोंदिया, जळगाव, धुळे, लातून, नांदेड या जिल्ह्यामध्ये रुणांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. आता 15 मे पर्यंत ब्रेक द चेन मोहिमेचा दुसरा टप्पा पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात सकारात्मक परिणाम दिसल्यानंतर या दुसऱ्या टप्प्यात देखील असेच चित्र दिसावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.\n← आजपासून औरंगाबादेत हेल्मेट सक्ती नाही,१६ मे पासून होणार अंमलबजावणी\nजालना जिल्हा रुग्णालयातून गायब झालेला कोरोनाग्रस्त रुग्ण अपघातात ठार →\nपरभणी जिल्ह्यात 437 रुग्णांवर उपचार सुरू, 38 रुग्णांची वाढ\nऔरंगाबाद जिल्ह्यात 111 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nकारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’स्थापन करावी – मुख्यम��त्री उद्धव ठाकरे\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/accused-of-black-marketing-remedesivir-passes-out-of-police-custodyescape-under-the-pretext-of-leaving-rosa/", "date_download": "2021-05-18T02:13:11Z", "digest": "sha1:OO2G5Z22DGATWKYCJBJ2EKTOO2SHZO4I", "length": 11698, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार; माणुसकी आली पोलिसांच्या अंगाशी, रोजा सोडण्याच्या बहाण्याने पलायन - बहुजननामा", "raw_content": "\nरेमडेसिवीरचा काळा बाजार करणारा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार; माणुसकी आली पोलिसांच्या अंगाशी, रोजा सोडण्याच्या बहाण्याने पलायन\nनागपूर : बहुजननामा ऑनलाईन – रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्या एक आरोपी पाचपावली पोलीस ठाण्यातून पसार झाला आहे. उबेद रजा इकराम उल हक असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. पाचपावली येथील मुख्य गुरुद्वाराजवळ अपोलो मेडिकल स्टोअर्स आहे. तेथून तो ५० हजार रुपयांना दोन इंजेक्शन विकत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्याला इंजेक्शन उपलब्ध करुन देणारा दुसरा आरोपी अहमद हुसेन जुल्फिकार हुसेन यालाही पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.\nमंगळवारी सकाळी पाच पावली पोलीस ठाण्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखुची विक्री करणार्या आरोपींवर कारवाई सुरु होती. तसेच दुसर्याही काही गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यात असल्याने गर्दी झाली होती. सायंकाळी उबेद रजा याने रोजा सोडण्याच्या बहाण्याने पोलिसांनी हात तोंड धुण्यासाठी कोठडी बाहेर काढण्याची विनंती केली. माणुसकीखातर एका पोलिसाने त्याला कोठडीबाहेर काढले. हात तोंड धुतल्यावर उबेद हा ठाण्याच्या आवारात बसला.\nनमाज पठन करत असल्याचा बहाणा केला. हे पाहिल्यावर त्याला कोठडीबाहेर काढणारा पोलीस दुसर्या आरोपीची चौकशी करु लागला. आपल्याकडे त्याचे लक्ष नसल्याचे पाहून उबेद याने संधी सांधून पोलीस ठाण्यातून पळ काढला. काही वेळाने तो पळून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. संपूर्ण शहरात त्याचा शोध घेतला जात आहे.\nTags: accusedApollo Medical Storesblack marketMain GurudwaraPassarpoliceRemedesivir injectionअपोलो मेडिकल स्टोअर्सआरोपीकाळा बाजारपसारपोलिसांमुख्य गुरुद्वारारेमडेसिवीर इंजेक्शन\n1 लाख रुपयांची लाच घेताना महिला व बालविकास अधिकारी ACB च्या जाळ्यात\nसंपूर्ण महाराष्ट्राचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी बैठक बोलावली\nसंपूर्ण महाराष्ट्राचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी बैठक बोलावली\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा ���ात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nरेमडेसिवीरचा काळा बाजार करणारा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार; माणुसकी आली पोलिसांच्या अंगाशी, रोजा सोडण्याच्या बहाण्याने पलायन\nजगण्याची लढाई हरली ’लव्ह यू जिंदगी’ गाण्यावर थिरकणारी ‘ती’ मुलगी, VIDEO मध्ये दिसले होते जगण्याचे मनोधैर्य; पाहा व्हिडीओ\nब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका कोणाला कसा करावा बचाव, जाणून घ्या आरोग्यमंत्री काय म्हणतात…\nउन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या\nपेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक, लोणीकाळभोर परिसरातील घटना\n‘कोरोनाबाबत मुंबई, पुण्याकडून शिकावं’, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कौतुक\nSBI क्लार्क पदाच्या परीक्षेसाठी करा ‘अशी’ तयारी; पहिल्याच प्रयत्नात मिळू शकेल यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-american-election-donald-trump-and-hillary-clinton-personal-attack-5436654-PHO.html", "date_download": "2021-05-18T02:27:08Z", "digest": "sha1:PAUK6YWVON6UMSWFSGF6VUOOWF3OIUMS", "length": 4152, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "American Election Donald Trump and Hillary Clinton personal Attack | अध्यक्षपदाच्या दुसऱ्या वादात परस्परांवर वैयक्तिक हल्ले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nअध्यक्षपदाच्या दुसऱ्या वादात परस्परांवर वैयक्तिक हल्ले\nमहिलांबाबत तुमचे विचार कसे आहेत हे कळाले : हिलरी\nसेंट लुइस - अमेरिकेत अध्यक्षपद निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या दुसऱ्या चर्चेत हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन उमेदवारांनी परस्परांवर तिखट शब्दांत वैयक्तिक हल्ले केले. ९० मिनिटांपैकी ८० मिनिटे त्यातच गेली. अपेक्षेप्���माणे ट्रम्प यांच्या अलीकडील व्हिडिओचा मुद्दा उपस्थित झाला. डेमाेक्रॅटिक उमेदवार हिलरी म्हणाल्या की, महिलांबाबत तुमचे विचार किती वाईट आहेत हे नुकत्याच जारी झालेल्या टेपवरून दिसत आहे, तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष बनण्यास लायक नाही. ट्रम्प यांनीही त्याला तिखट प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, माझे तर फक्त शब्द होते. तुमच्या पतीने तर कृती केली. तुम्ही बलात्कार करणाऱ्याला वाचवले. मी अध्यक्ष झालो तर तुम्हाला तुरुंगात पाठवेन.\nदोन्ही उमेदवारांमध्ये एवढे मतभेद होते की, वाद सुरू होण्याआधी दोघांनी हस्तांदोलनही केले नाही. शेवटी मात्र हस्तांदोलन केले. वाद संपल्यानंतर तत्काळ झालेल्या मतदानात हिलरी क्लिंटन या ट्रम्प यांच्या खूप पुढे आहेत, चर्चेत त्या विजयी झाल्या आहेत, असे सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-no-pressure-on-police-for-the-dabholkar-murder-investigation-r-4361268-NOR.html", "date_download": "2021-05-18T01:26:36Z", "digest": "sha1:JFJXWI5S4V56STJDQBCOW2KX5OEEBXQD", "length": 10550, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "No Pressure On Police For The Dabholkar Murder Investigation- R.R.Patil | दिव्य मराठी विशेष: दाभोलकर खूनप्रकरणी पोलिसांवर दबाव नाहीच - गृहमंत्री - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nदिव्य मराठी विशेष: दाभोलकर खूनप्रकरणी पोलिसांवर दबाव नाहीच - गृहमंत्री\nजळगाव - ‘दाभोलकर खून प्रकरणातील आरोपींना शोधून काढायला महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. ते या प्रकरणाचा छडा लावतील, याविषयी मला पूर्ण खात्री आहे. आम्ही यंत्रणेवर दबाव आणला तर आमच्या समाधानासाठी कदाचित वेगळीच माणसे ताब्यात घेतली जातील आणि ख-या गुन्हेगारांना त्याचा फायदा होईल’, अशी शक्यता राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी व्यक्त केली. निवडणूक प्रचारासाठी जळगावात आले असता त्यांनी ‘दिव्य मराठी’ला विशेष मुलाखत दिली.\nपाटील यांनी दिलेली उत्तरे त्यांच्याच शब्दात...\nप्रश्न: डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून होऊन आठवडा उलटला तरी पोलिस आरोपींपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पोलिस यंत्रणेला काहीच सुगावा लागत नाहीये की, काही माहिती दक्षता म्हणून मुद्दाम सांगणे टाळले जाते आहे\n० आर. आर. पाटील (आबा) : पोलिस यंत्रणा तिचे काम योग्य पद्धतीने करते आहे. आरोपींपर्यंत अजून पोहोचू शकले नसल��� तरी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. गुन्हेगारांचा तपास लागायला वेळ लागल्याची उदाहरणे आधीही घडली आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेला लगेच आरोपीच्या पिंज-यात उभे करण्याची गरज नाही. महाराष्ट्र पोलिस या प्रकरणाचा लवकरच छडा लावतील याविषयी मला पूर्ण खात्री आहे.\nप्रश्न: गृहमंत्रालयाला, विशेषत: तुम्हाला या प्रकरणात मुद्दाम ‘टार्गेट’ केले जाते आहे का\n० आबा : मी तसे म्हणणार नाही; पण पोलिसांना त्यांचे काम मोकळेपणे करू दिले पाहिजे, या मताचा मी आहे. मी ठरवलं तर यंत्रणेवर दबाव आणू शकतो; पण त्यातून काय साध्य होईल आमच्या समाधानासाठी पोलिस कोणाला तरी ताब्यात घेतील आणि आमच्या समोर उभे करतील. त्याचा फायदा खरे गुन्हेगार घेतील. त्यामुळे मी तसे करत नाही आणि करणारही नाही.\nप्रश्न: विशिष्ट कालावधीत तपास लागला नाही आणि दबाव वाढत गेला तर अन्य यंत्रणांकडे तपास दिला जाण्याची शक्यता आहे का\n० आबा : मला त्याची आवश्यकता वाटत नाही. अन्य यंत्रणांकडे तपास द्यायचा म्हणजे काय करायचे सीआयडी किंवा सीबीआयकडे तो सोपवायचा. आजही या यंत्रणा या प्रकरणात पोलिस यंत्रणेला मदत करीतच आहेत. स्थानिक माहिती, संदर्भ जेवढे स्थानिक पोलिसांना माहिती असतात तेवढे इतर यंत्रणांना माहिती असतातच असं नाही. त्यामुळे तपास अन्य यंत्रणेकडे देण्याचा विचार नाही.\nप्रश्न: लोकसभेत लॅँड सीलिंग बिल आले आहे. शरद पवार यांनी या कायद्यातील तरतुदींविषयी नापसंती व्यक्त केली आहे. तुम्ही काय सांगाल\n० आबा : या प्रस्तावात ज्या तरतुदी आहेत त्यानुसार दुष्काळात सामान्य शेतकरी कुटुंबही तितक्या जमिनीवर गुजराण करू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच भूमिकेतून पवार साहेबांनी मत मांडलं आहे. शेवटी राज्य सरकारांवर याची अंमलबजावणी अवलंबून आहे. महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले आहे.\nप्रश्न: मग राष्ट्रवादी कॉँग्रेस विरोधाची भूमिका घेणार आहे का\n० आबा : या कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारांवरच अवलंबून असल्याने लोकसभेत विरोध किंवा समर्थन करण्याने फारसा काही फरक पडेल असे वाटत नाही.\nप्रश्न: येणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर सर्वात मोठी आव्हानं कोणती आहेत असं वाटतं\n० आबा : फारशी काही आव्हानं आहेत असं दिसत नाही. त्यामुळे दोन्ही निवडणुकीत आमचा विजय होणार हे नक्की.\nप्रश्न: तरीही प्रामुख्याने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कोण वाटतो मित्रपक्षाशीच प्रमुख लढत द्यावी लागेल असं नाही वाटत\n० आबा : (हसत) काय आहे, राज्यात विरोधी पक्ष कमजोर आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिकाही आम्हालाच निभवावी लागते आहे.\nलँड सीलिंग कायदा महाराष्ट्रात येणार नाही\nप्रश्न: जर लॅँड सीलिंग बिलमधील तरतुदी शेतकरी विरोधी असतील तर केंद्र सरकार त्या लागू करण्यासाठी आग्रही का आहे\nआबा : हा केंद्राचा विषय आहे. माझं म्हणणं आहे की तुम्हाला जमिनीच काढून घ्यायच्या असतील तर उद्योगांच्या काढा ना. शेतक-यांच्या का काढता पण उद्योजकांच्या जमिनी काढण्याची हिंमत कोणी करत नाही. असो. आम्ही महाराष्ट्रात हा कायदा स्वीकारणार नाही हे महत्त्वाचं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-agarwals-efficiency-chief-security-officer-work-for-bring-profit-in-st-5002388-NOR.html", "date_download": "2021-05-18T00:36:29Z", "digest": "sha1:S66O3GZFLCMOSMSZM7HIEEOPUVRTU4NW", "length": 10219, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Agarwal's efficiency chief security officer Work for bring profit In ST | अपहारकर्त्या वाहकांविरुद्ध होणार बडतर्फीची कारवाई - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nअपहारकर्त्या वाहकांविरुद्ध होणार बडतर्फीची कारवाई\nअकोला- एसटी महामंडळाच्या उत्पन्नात तोटा येत आहे. यामधील प्रमुख कारण वाहकांकडून होत असलेला अपहार आहे. यावर अंकुश बसून, एसटीला नफ्यात आणण्यासाठी महामंडळाचे मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी अग्रवाल यांनी कंबर कसली आहे. अपहार करणाऱ्या वाहकांविरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.\nया आर्थिक वर्षामध्ये महामंडळाला ६४५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. संचित तोटा १८३९ कोटींपर्यंत गेलेला आहे. एसटीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर असताना होत असलेला आर्थिक तोटा महामंडळाच्या जिवावर उठला असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. एसटीचा तोट्यामध्ये वाहकांकडून होत असलेला अपहार हासुद्धा मुख्य विषय ऐरणीवर आलेला आहे. सन २०११ ते २०१५ पर्यंत राज्यातील अपहार प्रकरणांपैकी ५४ हजार ३११ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. त्यातील ४५१ वाहकांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. हजार २३४ प्रकरणांत अशा वाहक��ंची वेतनवाढ रोखण्यात आलेली आहे. सध्या राज्यात अपहाराची हजार २२६ प्रकरणे दाखल करण्यात आलेली आहेत. अकोला विभागीय कार्यालयांतर्गत ३१५ प्रकरणे सध्या दाखल आहेत. मात्र, अपहार करणाऱ्या वाहकांविरुद्ध सध्या महामंडळात शिस्त आवेदन पद्धतीनुसार कारवाई केल्या जाते. परंतु, न्यायालयाप्रमाणेच या प्रकरणांना विलंब लागतो. शिक्षेमध्ये सुसूत्रता नसल्याने तत्काळ शिक्षेचा निर्णय महामंडळाचे मुख्य सुरक्षा दक्षता अधिकाऱ्यांनी घेतला आहे.\nसीबीआय शाखेतून एसटी महामंडळामध्ये रुजू झालेले मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी अग्रवाल यांनी वाहकांच्या अपहार प्रकरणाबाबतचे परिपत्रक काढले आहे. मार्ग तपासणी पथक किंवा सुरक्षा शाखेला जे वाहक अपहार करताना आढळतील, त्यांच्याविरुद्ध थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ही कारवाई आगार विभागीय कार्यालयाने तीन महिन्यांच्या आत पूर्ण करून, दोषी वाहकांना बडतर्फ करण्याच्या स्पष्ट सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. वाहकांना नैसर्गिक न्याय, संधी द्यावी आणि प्रामाणिक वाहकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आदेशित केल्याप्रमाणे प्रत्येक वाहकाला या परिपत्रकाची प्रत वितरणाचे काम अकोला विभागातील सुरक्षा दक्षता शाखेच्या वतीने १८ १९ मे रोजी पूर्ण करण्यात आले आहे. विभागातील नऊ आगारांमधील ८७२ वाहकांना या परिपत्रकाची प्रत देण्यात आली. या निर्णयामुळे महामंडळातील कार्यरत वाहक कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.\nपोलिसांतही दाखल होणार गुन्हा\nया परिपत्रकामध्ये २० मे २०१५ नंतर एक किंवा जास्त प्रकरणात वाहकाने अपहार केल्यास त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच कोणत्या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात येईल, याबाबतचे नवीन परिपत्रक लवकरच काढण्यात येईल, असेही या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.\nचौकशीसाठी तीन महिन्यांचाच कालावधी\nवाहकांच्या अपहार प्रकरणांच्या चौकशीसाठी बराच विलंब लागत होता. शिवाय शिक्षेबाबत सुसूत्रता नव्हती. आताच्या निर्णयानुसार असे प्रकरण दाखल झाल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण चौकशी पूर्ण करून, संबंधित वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासोबतच त्याला बडतर्फ करण्याचे कामकाज पूर��ण करावे लागणार आहे. शिवाय जुनी प्रकरणे तत्काळ निकाली काढून कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.\nप्रामाणिक वाहकांच्या पाठीशी प्रशासन\n- एसटीच्या उत्पन्न वाढीची जाणीव वाहकांमध्ये निर्माण व्हावी, आपले कुटुंब याच कार्यावर चालते, ही भावना निर्माण होऊन वाहकांचा ब्रेन वॉश व्हावा, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वाहकांना यामुळे कोणताच त्रास होणार नसून, त्यांच्या पाठीशी महामंडळ प्रशासन खंबीरपणे उभे आहे.''\nएस.बी. क्षीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी, अकोला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2021-05-18T01:07:09Z", "digest": "sha1:GBGYAPUMRSIJFUFA7PKHAFX4CLJHEO6I", "length": 9320, "nlines": 190, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बफेलो - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबफेलो (इंग्लिश: Buffalo) हे अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर (न्यू यॉर्क शहराच्या खालोखाल) आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या पश्चिम भागात ईरी सरोवराच्या व नायगारा नदीच्या काठावर वसले असून नायगारा धबधबा बफेलोपासून १७ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली २,६१,३१० इतकी लोकसंख्या असलेले बफेलो अमेरिकेतील ७०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nबफेलोचे न्यू यॉर्कमधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १८०१\nक्षेत्रफळ १३६ चौ. किमी (५३ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ६०० फूट (१८० मी)\n- घनता २,५६९ /चौ. किमी (६,६५० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\n१९व्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन झालेले बफेलो त्या शतकादरम्यान अमेरिकेमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर होते. ईरी कालव्याच्या उद्घाटनानंतर बफेलोला वाहतूक केंद्र म्हणून मोठे महत्त्व लाभले. त्यामुळे येथील औद्योगिक धंद्यांची झपाट्याने भरभराट झाली. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून येथील उद्योग घसरणीला लागला व येथील लोकसंख्या झपाट्याने कमी होत गेली. सध्या आरोग्यसेवा व शिक्षण हे येथील प्रमुख उद्योग आहेत.\nन्यू यॉर्क राज्यामधील इतर ठिकाणांप्रमाणे बफेलो शहर येथील हिमवर्षेसाठी प्रसिद्ध आहे. येथील हिवाळे अत्यंत थंड तर उन्हाळे सौम्य असता��.\nबफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी हवामान तपशील\nविक्रमी कमाल °फॅ (°से)\nसरासरी कमाल °फॅ (°से)\nसरासरी किमान °फॅ (°से)\nविक्रमी किमान °फॅ (°से)\nसरासरी वर्षाव इंच (मिमी)\nसरासरी हिमवर्षा इंच (सेमी)\nसरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in)\nसरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in)\nखालील व्यावसायिक संघ बफेलोमध्ये स्थित आहेत.\nबफेलो बिल्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग राल्फ विल्सन स्टेडियम\nबफेलो सेबर्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग फर्स्ट नायगारा सेंटर\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:३२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/20-to-26-july-weekly-horoscope-shirur-taluka", "date_download": "2021-05-18T00:55:06Z", "digest": "sha1:X7V5T3Y2FAB7SONMVEEVLBB266QKHCKY", "length": 18846, "nlines": 103, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "20 to 26 july weekly horoscope shirur taluka", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nनवी मैत्रीण, नवी ओळख टाळण्याचा प्रयत्न करा. नातेवाईक व शेजारी यांच्याशी वादविवादाचे प्रसंग टाळा. कुटुंबातील कलह कमी करून योग्य बदल घडवा.\nसोमवार, 20 जुलै, 2020 11:52 ओंकार जोशी A + A -\nमेष : आर्थिक कोंडी कमी होईल\nनोकरदार व्यक्तींनी कामाकडे लक्ष केंद्रित करावे. ��नातील विचार काम सुचू देणारे नाही. कामाव्यतिरिक्त विचार करणे टाळा. दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. आर्थिक कोंडी कमी होईल. खर्च सांभाळणे उत्तम जमेल. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. तुमच्यावर असणारी कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडा. ध्यानधारणा व योगासनात मन गुंतवा. मानसिक कणखरपणा वाढवा. आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करा.\nवृषभ : नवी मैत्रीण, नवी ओळख टाळण्याचा प्रयत्न करा\nनोकरदारांना नोकरीतील कामाचा अंदाज येणार नाही. दडपणाखालील कामाचे स्वरूप बदलेल. ठरवून ठेवलेल्या व्यवसायात बदल होतील. इतरांच्या बरोबरीने व्यवसाय करू नका. कोणतीही न जमणारी जबाबदारी घेऊ नका. अडचणीतून मार्ग काढा. आर्थिक संकोच बाळगू नका. मागे केलेल्या बचतीचा उपयोग होईल. नवी मैत्रीण, नवी ओळख टाळण्याचा प्रयत्न करा. नातेवाईक व शेजारी यांच्याशी वादविवादाचे प्रसंग टाळा. कुटुंबातील कलह कमी करून योग्य बदल घडवा.\nमिथुन : आर्थिक संकल्पना पूर्ण होतील\nनोकरीतील प्रसंग कमी होईल. तुमच्या बौद्धिक कौशल्याचे कौतुक होईल. तुमची जिद्द व प्रयत्न यश मिळवून देईल. प्रलंबित कामांना वेग येईल. आर्थिक हिशोबाचा ताळमेळ उत्तम साधता येईल. समाधानकारक आर्थिक संकल्पना पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात तुमच्या कारकीर्दीला उत्तम प्रतिसाद मिळेल. नातेवाईकांशी सुसंवाद घडेल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. शारीरिकदृष्टय़ा होणारी दगदग कमी होईल. आरोग्य उत्तम राहील.\nकर्क : आर्थिक लाभ चांगले राहतील\nनोकरदारांना सतर्क राहून काम करावे लागेल. बेकायदेशीर गोष्टींना हात घालू नका. उत्पन्नाची गरज लक्षात घ्या. आर्थिक लाभ चांगले राहतील. अनावश्यक खर्चावर मात्र आळा घाला. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचा आदर करा. भावंडांविषयीची गोड बातमी कानावर येईल. त्याचा आनंद निर्माण होईल. कुटुंबात एकीचे वातावरण असेल. कौटुंबिक जबाबदारीबरोबरच स्वत:चे आरोग्यही जपा.\nसिंह : मैत्रीच्या नात्यात सुखद क्षण अनुभवाल\nनोकरदार वर्गाने आगामी गरजा लक्षात घ्या. तुमच्या प्रात्यक्षिक कामाचा बोजवारा कमी होईल. विचार टाळा, काही कमावणे यापेक्षा काही न गमावणे याकडे लक्ष द्या. मोठे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल, तर थोडे थांबावे लागेल. दुसऱ्याने दिलेले व्यावसायिक सल्ले टाळा. आर्थिक वाटचाल टप्प्याटप्प्याने चालू राहील. मैत्रीच्या नात��यात सुखद क्षण अनुभवाल. घरगुती वातावरण उत्साही राहील, याकडे लक्ष द्या. प्रकृती ठीक राहील.\nकन्या : धनाचा प्रश्न हळूहळू मिटू लागेल\nशासकीय कर्मचारी वर्गाचा वरिष्ठांशी असलेला कलह कमी होईल. कष्टाचे प्रमाण वाढेल. किरकोळ असणाऱ्या कुरबुरीकडे लक्ष देऊ नका. धनाचा प्रश्न हळूहळू मिटू लागेल. त्यासाठी तुमची बचत वाढवण्याचा प्रयत्न करा. खर्च मोजून-मापून करा. सामाजिक कल उंचावता राहील. मित्रांवर अतिविश्वास टाकणे टाळा. मुलांना असणारी अडचण लक्षात घ्या व वेळीच मुलांचे प्रश्न हाताळा. जोडीदाराशी सुसंवाद साधताना वादाचा प्रसंग टाळा. प्रकृतीच्या दृष्टीने काळजी घ्या.\nतूळ : मैत्रीचे नाते घट्ट होईल\nनोकरीचे स्वास्थ्य उत्तम ठेवा. सतत प्रयत्नशील राहून आडवळणी मार्ग कमी करा. दुसऱ्याशी तुलना करून मानसिक स्वास्थ्य बिघडवू नका. व्यावसायिक चढ-उतार स्वीकारून काम करत राहा. कष्टाचा मोबदला चांगला मिळेल. लाभाचे प्रमाण चांगले राहील. मैत्रीचे नाते घट्ट होईल. नातेवाईकांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. मानसिक चंचलता कमी करा. प्रकृती उत्तम राहील.\nवृश्चिक : आर्थिक विवंचना कमी होईल\nनोकरदार व्यक्तींची भावनिकता वाढवणारा आठवडा आहे. कामात गती निर्माण होईल. गैरसोयीची परिस्थिती हळूहळू कमी होईल. आर्थिक विवंचना कमी होईल. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्यास अडचणीचा प्रश्न निर्माण होणार नाही. कामापुरते जवळ येणाऱ्या मित्रांपासून लांब राहा. कुटुंबासमवेत वेळ घालवा. आध्यात्मिक आवड राहील. संतुलित आहार घ्या व आरोग्य जपा.\nधनू : आर्थिक व्यवहार रोखीने करा.\nनोकरदार व्यक्तींनी कामाचा जास्त तणाव घेऊ नका. कामाचे संतुलन बिघडू देऊ नका. परिपूर्ण नियोजन तणावमुक्त करणारे ठरेल. आर्थिक व्यवहार रोखीने करा. उधारीचे व्यवहार टाळा व राजकीय क्षेत्रात वरिष्ठांच्यात हस्तक्षेप करू नका. नातेवाईकांशी आनंदाने हितगुज कराल. कुटुंबातील वृद्धांची काळजी घ्या. जोडीदाराच्या तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. आरोग्याचे पथ्यपाणी सांभाळा.\nमकर : आवश्यक गरजेनुसार खर्च करा\nनोकरदार व्यक्तींना वेगवेगळ्या स्तरांवर काम करावे लागेल. रोजचे काम आता बदलत्या स्वरूपाचे असेल. आवश्यक गरजेनुसार खर्च करा. आर्थिक बाबतीत काळजी करणे टाळा. योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न असू द्या. सामाजिक स्तरावर सध्या मन रमणार नाही. कौटुंबिक अ��चणीवर मात करा. सकस आहार घ्या व आरोग्याची काळजी घ्या.\nकुंभ : मैत्रीचे नाते दृढ होईल व स्नेह वाढेल\nनोकरीतील अवघड गोष्टी सोप्या करा. दर वेळी मानसिक त्रास वाढवून विचार करणे टाळा. कर्जाची परतफेड टप्प्याटप्प्याने करत राहा. आवक पाहून खर्च करा. सर्वागीण विकासाचा विचार करताना मागील त्रुटींचा विचार प्रथम करा. मैत्रीचे नाते दृढ होईल व स्नेह वाढेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना फटकून बोलणे टाळा. मनाची एकाग्रता वाढवा. आरोग्याची प्रतिकारशक्ती वाढवा .\nमीन : धनाचा प्रश्न मार्गी लागेल\nनोकरदारांना चांगले दिवस पाहावयास मिळतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नोकरीत वाट पाहत असलेली संधी मिळण्याचे शुभ संकेत मिळतील. धनाचा प्रश्न मार्गी लागेल. मैत्रीच्या भावनेत केलेली मदत फलद्रूप ठरेल. मुलांचे कोडकौतुक कराल, पण शिस्तबद्ध वागणूक बदलू देऊ नका. घरगुती वातावरणाची अनुकूलता वाढेल. मातृ सौख्य उत्तम राहील. प्रकृती जपा.\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vidyarthimitra.org/news/Maharashtra-Engineering-Admission-2020-Eligibility", "date_download": "2021-05-18T01:13:00Z", "digest": "sha1:LQVJOWWOOBWEZ67FV3DYBWF4MO6DWGMM", "length": 7898, "nlines": 137, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "इंजिनीअरिंग प्रवेश २०२०: बारावीच्या किमान गुणांची अट शिथील", "raw_content": "\nइंजिनीअरिंग प्रवेश २०२०: बारावीच्या किमान गुणांची अट शिथील\nइंजिनीअरिंग प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट ५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे सीईटीमध्ये किमान १ गुण आणि बारावीला किमान ४५ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहे.\nयापूर्वी बारावीच्या गुणांची अट ही ५० टक्के इतकी होती. मागासवर्गासाठी किमान गुणांची अट ही ४० टक्के इतकी असणार आहे.\nइंजिनिअरिंग तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे करायचे याबाबतचे राजपत्र राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केले. यामध्ये इंजिनीरिंग पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांमध्ये किमान ४५ टक्के गुण तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. यापूर्वी ही अट अनुक्रमे ५० व ४५ टक्के इतकी होती. नव्या निकषांनुसार पाच टक्क्यांची अधिक सवलत देण्यात आली आहे.\nकर्नाटकसह इतर राज्यांप्रमाणे महारष्ट्रातही ही अट शिथिल करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मात्र गुणवत्तेचा विचार करत ती मान्य केली जात नव्हती. इंजिनीअरिंग सोबतच औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, विधी पाच वर्षे अभ्यासक्रम, बॅचलर इन फाइन आर्ट, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांसाठीचे बारावीच्या किमान गुणांची अट ही ५० व ४५ टक्क्यांवरून अनुक्रमे ४५ व ४० टक्के अशी करण्यात आली आहे. यामुळे कमी गुण मिळालेले विद्यार्थी कर्नाटकला प्रवेश घेण्यासाठी जातात. ते तेथे न जाता आपल्या राज्यात प्रवेश घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.\nयाचबरोबर दरवर्षी रिक्त राहणाऱ्या हजारो जागा भरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची टीकाही शिक्षण वर्तुळातून होऊ लागली आहे. तसेच आधीच देशातील इंजिनीअरिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोजगार कौशल्याबाबत अनेक कंपन्या प्रश्न उपस्थित करत त्यांना पुन्हा प्रशिक्षण देतात. असे असताना ही अट आणखी शिथिल करणे म्हणजे गुणवत्तेसोबत तडजोड होईल, असे मत इंजिनीअरिंग कॉलेजच्या एका माजी प्राचार्यांनी नोंदविले.\nइंजिनीअरिंग प्रवेशासाठी बारावीत मॅथ्स व फिजिक्स विषय असणे बंधनकारक नाही: एआयसीटीई\nदहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१\nऔरंगाबाद जेएनईसीत अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरू\nबीई-बीटेकसह अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशअर्जांना मुदतवाढ: जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/36860", "date_download": "2021-05-18T01:38:46Z", "digest": "sha1:4XUUPHPA4TWU5JXB42RUHERI73YVX2M5", "length": 10439, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "आनंदाची बातमी, वणीत पाच जनांची कोरोनावर मात, ग्रामिण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटर मधुन पाच जनांना डिस्चार्ज,सभापती पिंपळशेंडे यांच्या प्रयत्नाला यश | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome यवतमाळ आनंदाची बातमी, वणीत पाच जनांची कोरोनावर मात, ग्रामिण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटर...\nआनंदाची बातमी, वणीत पाच जनांची कोरोनावर मात, ग्रामिण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटर मधुन पाच जनांना डिस्चार्ज,सभापती पिंपळशेंडे यांच्या प्रयत्नाला यश\nवणी : परशुराम पोटे\nजिल्ह्यासह वणी तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरु असुन दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. परीणामी खाजगी सह शासकीय कोविड सेंटरमध्ये रुग्णाला भर्ती करण्यासाठी बेड शिल्लक नसल्याने लोकांना मोठे हाल सोसावे लागत होते. तसेच\nसद्याच्या आपातकालीन परिस्थितीत जनतेला लोकप्रतिनिधींच्या मदतीची गरज निर्माण झाली होती, ति गरज लक्षात घेता\nयेथिल ग्रामिण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर करिता आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी आमदार निधीतुन ५० लाख रुपये तात्काळ मंजुर करुन दिल्याने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर सुरु करण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी डॉक्टर, एम्बुलंस,वार्ड बॉय तसेच औषधांची कमतरता भासत असल्याचे लक्षात येताच सभापती संजय पिंपळशेंडे यांनी तात्काळ ग्रामिण रुग्णालयात जाऊन भेट दिली, यावेळी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर मध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांची भेट घेऊन तेथील समस्या जाणुन घेतल्या व चार एम्बुलेंस ची व्यवस्था करून दोन नविन डॉक्टरांची भर्ती करण्यात आली तसेच काही वार्ड बॉय ची सुद्धा भर्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथिल डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये भर्ती असलेल्या रुग्णांपैकी विराणी टॉकीज परिसरातील १,जैन ले आऊट १, भालर १,वारगाव १ तर विद्यानगर १ असे पाच जनांची प्रकृति ठणठणाट झाल्याने आज दि. २ मे रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्णांसह नातेवाईकांत समाधान व्यक्त केले जात असुन सभापती संजय पिंपळशेंडे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. कारण या कोरोनाच्या आपातकालीन परिस्थितीत एकमेव पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे यांनीच अथक प्रयत्न करून येथिल व्यवस्थेला सहकार्य केल्याचे दिसून येत आहे.\nPrevious articleतालुकास्तरावरही कोवीडसाठी उपाययोजना करा युवक काँग्रेसची राज्य शासनाकडे मागणी…..\nNext articleकोरोना आजारानेे मृत्यू झाला तर तब्बल दोन लाख रुपये मिळणार\nवणीत दोन भंगार दुकानावर एक लाखाचा दंड, नगर पालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई\nप्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने तरुणीची हत्या.\nश्री अंकुश युवा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने भुकेल्यांना अंन्नदान\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nवेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे घराची भिंत कोसळली,मजुराचा संसार उघड्यावर,नुकसान भरपाईची मागणी\nजेष्ठ शिवसैनिक सुभाष ताजने यांचे उपचारादरम्यान दु:खद निधन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/groom-passes-away-before-marriage-one-day-corona-positive", "date_download": "2021-05-18T02:05:28Z", "digest": "sha1:P4MSWV2CT2LJPRDZXHRMCYZQICYI67G6", "length": 11894, "nlines": 88, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "groom passes away before marriage one day corona positive", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nनवरदेवाच्या लग्नाला आले पण अंत्यसंस्कार करून गेले...\nदोन्ही कुटुंबाकडून लग्नाची तयारी सुरू होती. अचानक बुधवारी पृथ्वीराजला पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.\nशुक्रवार, 30 एप्रिल, 2021 20:33 प्रतिनिधी A + A -\nबंगळूर (कर्नाटक): विवाहाची संपूर्ण तयारी झाली होती. नवरदेव सुखी संसाराची स्वप्ने पाहात असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला आणि विवाहाच्या आदल्या दिवशी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला.\nशिक्रापूरमध्ये घडले खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन...\nकुटुंबियांनी नवरदेवाची कोरोना तपासणी करुन घेतली होती. दहा दिवसांत दोनदा त्याची तपासणी झाली. परंतु, दोन्ही वेळा कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली. नवरदेवाची प्रकृती बुधवारी अचानक चिंताजनक झाली. उपचारासाठी त्याला शिवमोगा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि येथेच त्याचा मृत्यू झाला. मात्र, कोरोनाचा अहवाल निधनानंतर पॉझिटिव्ह आला.\nपुणे-नगर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळेल्या व्यक्तीचा मृत्यू\nचिक्कमंगलूरू येथे राहणारा पृथ्वीराज डी.एम याचे गुरुवारी (ता. 29) लग्न होते. पण, लग्नाच्या एक दिवस आधीच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. नवरा मुलगा बंगळूरमध्ये सेल्स एग्जिक्यूटिव्ह म्हणून काम करत होता. त्याचे वडील मंजूनाथ हे शेतकरी आहेत. पृथ्वीराज हा त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. बंगळूरवरून आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखत होते. शिवाय, श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. त्यानंतर लगेचच स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते. कुटुंबियांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. पण, चाचणी निगेटिव्ह आली आणि मुलाला बरे वाटू लागल्यामुळे ठरलेल्या दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nसुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...\nउमेश तावसकर यांच्या विरोधात आता खंडणीची तक्रार\nदोन्ही कुटुंबाकडून लग्नाची तयारी सुरू होती. अचानक बुधवारी पृथ्वीराजला पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तत्काळ र���ग्णालयात दाखल केले. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असूनही लक्षणांमध्ये तीव्रतेने वाढ झाली होती. अखेर पृथ्वीराजला शिवमोगा येथील मॅकगॅन रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याला कोविड वॉर्डमध्ये दाखल केले आणि व्हेंटिलेटरवर ठेवले गेले. मात्र तरीही प्रकृती सुधारली नाही अखेर बुधवारी सायंकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू नंतर त्याचा तिसरा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह होता. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत पृथ्वीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी लग्नाला आलेल्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास हजेरी लावली. पण, कोणालाही मृतदेह पाहता आला नाही.\nशिरूर तालुक्यातील एका गावात किरकोळ कारणातून युवकाला मारहाण\nतू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2020/07/15/school-children-give-each-other-gifts-by-making-slippers/", "date_download": "2021-05-18T01:49:46Z", "digest": "sha1:VP4X7SOI4S3UXGTMSD27OZR75PHG32JQ", "length": 19045, "nlines": 183, "source_domain": "yuvakatta.com", "title": "महाराष्ट्रातील अनोखी शाळा या शाळेतील मुले एकमेकांना चप्पल बनवून गिफ्ट देतात...! - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या महाराष्ट्रातील अनोखी शाळा या शाळेतील ���ुले एकमेकांना चप्पल बनवून गिफ्ट देतात…\nमहाराष्ट्रातील अनोखी शाळा या शाळेतील मुले एकमेकांना चप्पल बनवून गिफ्ट देतात…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nमहाराष्ट्रातील या गावच्या शाळेतील मुले एकमेकांना चप्पल बनवून गिफ्ट देतात…\nगरिब आणि मध्यमवर्गीय घरातील अनेक मुलांना कधी वेळेवर शाळेचा ड्रेस तर कधी वेळेवर बूट मिळत नाही, ही जरी खरी गोष्ट असली, शिक्षणाची आवड असल्यास या सर्व गोष्टीमुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहत नाही. अनेकदा बिना चप्पल, बूट अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपण शाळेत जाताना पाहिलेय.\nआज आम्ही तुम्हाला अश्याच एका गावातील विद्यार्थ्याविषयी सांगणार आहोत जे आपसातील बंधुभाव जपत एकमेकांना मदत म्हणून स्वतः चप्पल बनवून दुसऱ्याला भेट देत असतात..\nमहाराष्टातील औरंगाबाद जिल्ह्यातील बरखेडी खुर्द जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थी आपली जुनी-पुराणी अर्धवट तुटलेली चप्पल एका कोपऱ्यात जमा करतात. आठवड्याच्या शेवटी हेच विद्यार्थी एका तासात या चप्पलांची दुरुस्ती करून त्या पुन्हा वापरण्याजोग्या करतात.\nएवढंच नाही तर यांनतर जर आपल्यातीलच कोणत्याही विद्यार्थ्यांना चप्पलची गरज असेल तर त्या चप्पल त्याला भेट म्हणून दिल्या जातात. याने विद्यार्थ्यांतील आपसातील बंधुभाव आणि एकमेकांना मदत करण्याचा दृष्टिकोन जाहीरपणे दिसून येतो.\nमुख्याध्यापकांच्या मते या विद्यार्थ्यांमध्ये आपसात बंधुभाव वाढावेत आणि त्याना आपल्या आई वडिलांच्या परिस्थितीची कल्पना यावी यामुळे ते असा आठवड्याला एकदा शेवटचा तास घेतात.\n2500 पेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या या गावात अधिकतर मजूर वर्ग,आणि अल्पभूधारक शेतकरी राहतात. या शाळेततील विद्यार्थ्यांपैकी मुलींची संख्या ही मुलांपेक्षा जास्त आहे. एक मुख्याध्यापक आणि 2 शिक्षिका असलेली ही शाळा पहिली ते पाचवी वर्गापर्यंत भरवली जाते.\nशाळेत एक मुख्याध्यापक खोली आणि बाकी एका एका वर्गाला एक खोली एवढंच बांधकाम असून, बाकी सर्व मोकळे पटांगण आहे. येथे 2018 पासून शैक्षणिक मूल्यांसह सामाजिक आणि बंधुभाव वाढण्यास मदत होणाऱ्या अश्या पद्धतीचे कार्यक्रम राबवले जातात.\nमुख्याध्यापक सांगतात कि कधी काळी आमच्या काही विद्यार्थ्यांच्या पायात चप्पल नसायच्या, परंतु मुलांच्या या कार्य���मुळे आज सर्व मुलांच्या पायात चप्पल आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात एक आत्मविश्वास तयार होत आहे. आणि सगळी मुले रोज शाळेत येऊ लागली आहेत. अशी परिस्थिती एका वर्षाअगोदर नव्हती.\nते म्हणतात कि, अगोदर आमच्या अनेक विद्यार्थ्यांच्या पायात चप्पल नसल्यामुळे त्यांना शाळेत येतेवेळी, जातेवेळी पायात खडे रुतत असत. यामुळे एवढ्या लांब मुले शाळेत येण्यास कंटाळा करत असत. परंतु आजघडीला आम्ही मूल्यमापन करून या मुलांनाच एकमेकांना मदत करण्यास शिकवले असून त्यांना स्वतःही या कामात गोडी वाढत आहे एवढंच काय तर मुलांची विचार करण्याची शक्ती सुद्धा प्रबळ होत आहे.\nसमोर चालून सामाजिक जीवनात आपल्यावर येणाऱ्या जिम्मेदारीचे महत्व त्यांना कळण्यास या मुख्यमापन कार्यक्रमातून समजत आहे. ही बाब आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आहे. मूल्यमान कार्यक्रमाअंतर्गत मुले अनेक कामात सुद्धा स्वतःहून सामील झाले.\nशाळेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे मुले अनेक कामात स्वतःहून भाग घेऊ लागले आहेत. थोड्याच दिवसापूर्वी पावसाळ्यात शाळेच्या गेटसमोर एक मोठा खड्डा पडला होता. ज्यामुळे पावसाचे पाणी त्यात साचून मुलांना जाण्या- येण्यास अडथळा निर्माण होऊ लागला. तर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून तो खड्डा बुजवण्याचानिर्णय घेतला. आणि स्वतःमाती आणि दगडे आणून तो खड्डा बुजवला..\nमुख्याध्यापक सांगतात ज्या पद्धतीने या मुलांमध्ये एकमेकांची मदत करण्याची आणि बंधू भाव जपण्याची गोडी लागली आहे. तश्याच प्रकारे गावातील अन्य नागरिकांनी सुद्धा शाळेसाठी बंधुभाव जपून शाळेचीकाळजी घेतली पाहिजे.\nआणि मुलांच्या भावी शिक्षणासाठी गावातर्फ लागणारी आवश्यक मदत त्यांच्या मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावी. जेणे करून या मुलांच्या उज्जल भविष्यासाठी ती कामा येईल.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहेही वाचा.. हिटलरनी खरोखर आत्महत्या केली होती का\nPrevious articleधनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्त….\nNext articleहि आहे भारतातील पहिली किन्नर महापौर..\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखे��चा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊनची तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय…\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\nया सनकी रोमन सम्राटाने आपल्या घोड्याला मंत्री बनवले होते…\nयुद्धाच्या सर्व सीमा ओलांडून या देशातील सैनिकांनी 40000 महिलांच्या इज्जतीवर हात...\nबापरे किती खतरनाक बाऊन्सर पदार्पणाच्या सामन्यात ‘या’ पाकिस्तानी गोलंदाजाने फलंदाजांचे तोडले...\n‘प्राण जाये पर कैंडी न जाये’ या जाहिरातीनेच पल्स कैंडीला जगभरात...\nया रक्तगटाच्या लोकांना डास चावल्यामुळे होत आहेत गंभीर रोग, अशी घ्या...\nचीनमध्ये मशिद पाडून त्याजागी चक्क सार्वजनिक शौचालय बनवले आहे\n रक्तदानात ठोकले द्विशतक: सोलापूरच्या ‘या’ रक्तदात्याने केलाय हा अनोखा विक्रम….\nहि आहेत भारतातील 9 सर्वात श्रीमंत मंदिरे, एकूण संपत्ती पाहून...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://blog.railyatri.in/ry-blog-mr/", "date_download": "2021-05-18T01:05:44Z", "digest": "sha1:HUBAAU2DR676GPPCUOLNUVJN4LGNKB6L", "length": 13613, "nlines": 156, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "ry-blog-mr - RailYatri Blog", "raw_content": "\nअलाहाबादमधील कुंभमेळ्याची तुम्हाला कधीही माहिती नसलेली 8 तथ्ये\nतुम्हा सर्वांना तिकीट रद्द करण्याबाबत जाणून घ्यायचे आहे न\nचार धाम यात्रेबाबत तुम्हाला सर्व काही माहिती असायला हवे\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे\n ही घोषणा महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. या उत्सवामध्ये संगीत, परंपरा, खाद्यपदार्थ यांचा तर समावेश आहेच पण त्याचबरोबर मुंबई व संपूर्ण महाराष्ट्रभरातील वातावरण मंगलमय होऊन जाते. पण तुम्हाला जर खरोखर या सुंदर उत्सवाची परंपरा जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला आधुनिक मंडळांच्या भपकेबाजपणा आणि रोषणाईपासून थोडे दूर जाऊन काही ऐतिहासिक गणेश पूजांना भेट द्यावी लागेल. तर अशा पवित्र...\nतुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम\nजरी या ट्रेन्स प्रवास सुखकर करण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आल्या असल्या तरी त्यांचे नियम मात्र बरेचदा प्रवाशांसाठी समस्या निर्माण करतात. त्यामुळे, सुविधा ट्रेन्ससह तुमची सहल ठरवण्यापूर्वी खाली नमूद केलेले नियम वाचा आणि सहजपणे प्रवास करा. बुकिंग कालावधी हंगामी गर्दीच्या कालावधीत कन्फर्म तिकीट नसणाऱ्या प्रवाशांसाठी या ट्रेन्स एक सुटकेचा निश्वास ठरणे हेदेखील त्यांचे एक उद्दिष्ट आहे. त्यामुळेच सुविधा ट्रेन्सची तिकिटे कमाल 30...\nपरिणामकारक स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे:\nआपल्या भागीदार रेस्टोरंट्ससह रेलयात्री ट्रेनवर आरोग्यदायक आहार पुरविण्याचे वचन देते. त्यांनी स्वयंपाकघरात स्वच्छतेची मानके राखण्यासाठी पालन करावयाची एक स्वच्छतेची तपासणी सूची बनविली आहे. साठवणूक तुम्ही खरेदी करत असलेली उच्च गुणवत्तेची उत्पादने स्वस्त नसतात. त्यामुळे, त्यांना योग्य रीतीने साठवून ठेवल्यास तुमचा माल शुद्ध राहतो आणि आणि त्याचा जास्तीत जास्त वापर केला जाऊ शकतो. पहिल्या मालाचा पहिला वापर: उत्पादनाची शेल्फ-लाइफ आणि वापराची अंतिम तारीख...\nसामान नेण��याचे नवे नियम\nएसी प्रथम श्रेणीचे प्रवासी 70 किलोपर्यंत वजन मोफत नेऊ शकतात आणि पार्सल ऑफिसमध्ये अतिरिक्त वजनासाठी पैसे देऊन 150 किलोपर्यंत वजनाचे सामान नेऊ शकतात. एसी टू टायरच्या प्रवाशांना 50 किलोपर्यंत वजन नेण्याची मुभा असते आणि स्टेशनच्या लगेज/पार्सल ऑफिसमध्ये अतिरिक्त वजनासाठी पैसे देऊन ते जास्तीत जास्त 100 किलोपर्यंत वजनाचे सामान नेऊ शकतात. एससी तृतीय श्रेणीत किंवा एसी चेअरकारमध्ये प्रवास करणारे प्रवासी 40 किलोपर्यंत...\nट्रँक्वेबारच्या डॅनिश शहरावर ओझरती नजर\nतामिळनाडूच्या किनाऱ्यावर एक अल्पपरिचित असे शहर आहे, जेथे एकेकाळी डॅनिश लोकांचे शासन होते हे तुम्हाला माहित आहे काय आज थरंगबंडी नावाने ओळखले जाणारे ट्रँक्वेबार 15 वर्षांपूर्वी डॅनिश लोकांचा प्रांत होता. सोळाव्या शतकाच्या आरंभी डॅनिश लोकांचे दक्षिण भारतीय राज्ये आणि आजच्या श्रीलंकेशी घनिष्ट असे व्यापार संबंध होते. तथापि, भरभराट होणाऱ्या या व्यापारावर इतर वसाहती ताकदींचा परिणाम होऊ लागला. आपल्या व्यापाराला...\nकाही अपरिचित आरएससी तिकिटांच्या नियमांवर एक नजर\nतुम्हाला रोमांचकारी कथानक असलेल्या रहस्यमय कादंबऱ्या वाचणे आवडते काय जर असेल, तर भारतीय रेल्वेच्या नियम आणि नियमनांच्या संदर्भात वाचताना तुम्हाला काहीशी तशीच जाणीव होईल. यात शंका नाही, की ट्रेनच्या सामान्य प्रवाशांच्या मनात हजारो प्रश्न...\nया उन्हाळी सीझनमध्ये थंडाव्याचा अनुभव घ्या: शिलॉंग\nमेघालयमधील शिलॉंग हे सौंदर्य व नैसर्गिक वारसा लाभलेल्या काही स्थळांपैकी एक आहे. उंचच उंच डोंगर, खोल अरूंद द-या, त्यामधून जाणारे ढग, धबधबे यांचे विहंगमय दृश्य तुम्हाला अचंबित करेल, हरित वनराई आनंद प्रदान करेल आणि संस्कृती तुम्हाला...\nया उन्हाळ्यात तुम्हाला व्यस्त ठेवण्यासाठी मजेदार उपक्रमे\nजर तुम्ही धाडसी खेळांचे कट्टर चाहते असाल, तर येथे तुमच्यासाठी भली मोठी यादी आहे. तुम्हाला उंच जायचे आहे की हळू हे विचारात न घेता, आम्ही तुम्हाला वचन देतो की यंदाच्या तुमच्या उन्हाळ्यातील गोष्टी सर्वाधिक...\nरेलयात्री बस सेवा उत्तम का आहे\nएखाद्या सुट्टीचे नियोजन करणे सोपे नसते आणि वेळापत्रक, दारे आणि आराम या सर्व गोष्टींची तुलना करण्यात तुमचा बराच वेळ आणि उर्जा खर्ची पडते. तुम्ही सहसा ट्रेन किंवा विमानाने प्रव��स करीत असाल, पण काही ठिकाणी...\nचंदिगढमधील 5 सांस्कृतिक वारशाची भोजनालये\nअलीकडच्या काळात चंदिगढमध्ये पाककलेसंबंधी दृश्यात बरीच प्रगती दिसून येते. अत्यंत महागड्या रेस्टॉरंट्सपासून रस्त्यांवरील स्टॉल्सपर्यंत, शहरात खवय्यांसाठी बरेच काही आहे या शहरात तुम्ही मनसोक्त खाऊ शकाल अशा काही पर्यायांवर नजर टाकूया. सिंधी स्वीट्स: सेक्टर 17 च्या...\nबराबर पर्वत – इतिहास आणि धर्माची साक्ष\nदेशभरात प्राचीन शंकराची अनेक देवस्थाने आहेत. परंतु, सर्वात प्राचीन मंदिराचा प्रश्न येतो, तेव्हा मगध प्रांतातील बराबर पर्वतांमध्ये वसलेले सिद्धेश्वर मंदिर सर्वात अग्रणी ठरते. हे सिद्धनाथ यात्रेसाठी देखील प्रसिद्ध आहे. आजही अस्तित्वात असलेली महाभारत काळातील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/astro/religion-festival-news/these-5-zodiac-signs-will-benefit-mercury-enters-aries-in-marathi/articleshow/82107149.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-05-18T01:43:44Z", "digest": "sha1:HUVTT4RMS6MQGG6JHPQOPH6GOSIOPNOO", "length": 25592, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबुध ग्रहाचा मेष राशीत प्रवेश, या ५ राशींना बुधादित्य योगाचा होईल लाभ\nकार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळेल. तुमच्यावर या संयोगाचा कसा परिणाम असेल जाणून घ्या...\nबुध ग्रहाचा मेष राशीत प्रवेश, या ५ राशींना बुधादित्य योगाचा होईल लाभ\nशुक्रवारी १६ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी बुध ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला. सूर्य आधीच मेष राशीत आहे. सूर्य-बुधाच्या संयोगाने बुधादित्य योग होईल. पुढचे १५ दिवस हा सूर्यबुध योग मेष राशीत राहील. ग्रहांच्या या संयोगाने मेष राशीचे लोक बुद्धीने व समर्पणाने कामात यशस्वी होतील. कार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळेल. तुमच्यावर या संयोगाचा कसा परिणाम असेल जाणून घ्या...\nमेष राशीवर बुधच्या परिवर्तनाचा प्रभाव\nबुद्धीचा राजा बुध राशीच्या लग्न स्थानात प्रवेश करणार आहे. हे संक्रमण अत्यंत शुभ आहे. करिअरच्या बाबतीत विशेष लाभ होईल. तुमच्या मनात आलेल्या कल्पनांचा कार्यक्षेत्रात उपयोग करू शकता. या संक्रमणामुळे ���ैर्य-सामर्थ्य वाढेल. घेतलेले निर्णय योग्य ठरतील. तुमच्या कृतींचे कौतुक होईल. आर्थिक बाजू मजबूत असेल परंतू पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही.\nवृषभ राशीवर परिवर्तनाचा प्रभाव\nबुध राशीच्या १२ व्या स्थानात प्रवेश करेल व हे स्थान विदेशात स्थायिक होण्याशी संबंधित आहे म्हणून जर परदेशात आपला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, विद्यार्थी असल्यास परदेशात अभ्यासाचा विचार करत असाल तर या काळात यश मिळू शकेल. यावेळी शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळेल. यावेळी या प्रभावाने गोष्टी पक्षात येतील. तसेच,तुम्हाला खर्चाकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. रोमान्सच्या बाबतीत, हा प्रवेश अविवाहित आणि विवाहित दोघांनाही फायदेशीर ठरेल.\nमिथुन राशीवर परिवर्तनाचा प्रभाव\nबुध या राशीचा स्वामी आहे. राशीच्या ११ व्या स्थानात प्रवेश करेल. हे स्थान सर्व प्रकारचे लाभ जाणतो. परिवर्तनाच्या प्रभावाने प्रत्येक क्षेत्रात फायद्याबरोबर संवाद कौशल्यांमध्ये सुधारणा घडून येईल. लोकांना त्यांच्या कल्पना कार्यक्षेत्रात वापरण्याची संधी मिळेल व त्यांचे कौतुक केले जाईल. प्रतिकारशक्ती सुधारेल आणि रोगांविरूद्ध लढण्यास तुम्ही सक्षम व्हाल. नवीन व्यवसाय किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर यश मिळेल. लग्नाबद्दल विचार करत असाल तर या काळात चांगले निकाल तुम्हाला मिळतील.\nकर्क राशीवर परिवर्तनाचा प्रभाव\nबुध कर्क राशीच्या १० व्या स्थानात प्रवेश करेल. १० वे स्थान हे करिअरचे मानले जाते. संक्रमणाच्या प्रभावामुळे कारकीर्दीत मोठे फायदे मिळू शकतात. यावेळी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळू शकेल. लक्ष्य मर्यादित वेळेमध्ये साध्य करण्यात सक्षम व्हाल. परदेशी कंपनीत काम करत असल्यास किंवा कोणत्याही आयात-निर्यात व्यवसायात गुंतलेले असल्यास त्या दरम्यान काही चांगली बातमी मिळेल. जर तुम्ही सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. परंतू सद्य परिस्थितीत कोविडच्या नियमांचे पालन करावे लागेल. या दरम्यान विवाहित जीवन चमकेल.\nबरंच काही दर्शवते करंगळी,जाणून घ्या कसे\nसिंह राशीवर बुध परिवर्तनाचा प्रभाव\nबुध राशीच्या ९ व्या स्थानात प्रवेश करेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल. कमाईच्या बाबतीत हे परिवर्तन पैशांचा पाऊस पाडेल. तुम्हाला समाजात चांगली प्रतिष्ठा मिळेल. तुमचे नाव होईल. यावेळी एखाद्या खटल्यात अडकल्यास निकाल तुमच्या बाजूने येऊ शकेल. जरी तुम्ही कौटुंबिक व्यवसायाशी जोडलेले असाल तरीही यशाची चव चाखायला मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठीही हा काळ खूप चांगला आहे. यावेळी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा आपल्या संपूर्ण योजनेवर पाणी फिरू शकते.\nकन्या राशीवर बुध परिवर्तनाचा प्रभाव\nबुध राशीच्या ८ व्या स्थानात प्रवेश करेल. कुंडलीतील आठवे घर अचानक होणारा बदल दर्शविते. बुध परिवर्तन तुमच्यावर नकारात्मक परिणाम करेल. करिअरशी निगडित मानला जाणारा बुध तुमच्या १० व्या स्थानाचे देखील प्रतिनिधित्व करतो जो करियरशी संबंधित आहे. या काळात या प्रभावामुळे व्यावसायिक जीवनात बदल घडून येतील ज्याचा विचार केला नव्हता व जे हिताचे नाही. जीवनात तणाव वाढू शकतो. तुम्ही जबाबदाऱ्यापासून पाळण्याचा प्रयत्न कराल. चुकीच्या मार्गाने पैसे कमविण्याचा विचार सुद्धा करू शकता. असे केल्याने तोटा होऊ शकतो.\nतूळ राशीवर बुध परिवर्तनाचा प्रभाव\nबुध राशीच्या ७ व्या स्थानात प्रवेश करेल. हे स्थान वैवाहिक जीवन आणि भागीदारीशी संबंधित असल्याचे मानले जाते. परिवर्तनाच्या परिणामामुळे वैवाहिक जीवन आनंदाचे असेल. व्यवसायाच्या बाबतीत भागीदारीशी संबंधित नवीन कल्पना मनात येऊ शकतात. या कल्पनांसोबत व्यवसायात यश देखील मिळेल. तुम्ही नाव कमवाल. यावेळी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जर परदेशात भागीदारासह व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर यश मिळेल. यावेळी, जे लोक जीवनसाथी शोधत आहेत त्यांना यश मिळू शकते. किंवा जर तुम्ही नात्यात असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल.\nचैत्र नवरात्र २०२१: अखंड ज्योत लावण्याचे महत्व आणि नियम\nवृश्चिक राशीवर बुध परिवर्तनाचा प्रभाव\nबुध राशीच्या सहाव्या स्थानात प्रवेश करेल आणि हे स्थान शत्रू, एकटेपणा, रोग आणि जीवनात अडथळे दर्शविते. परिवर्तनाच्या प्रभावाने लोकांना मिश्रित परिणाम मिळेल. यावेळी कार्यक्षेत्रातील कोणाशीही वाद घालू नये. असे झाल्यास गोष्ट गंभीर होऊ शकते. त्याच वेळी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यावेळी प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे तुम्ही बर्याच रोगांनी वेढले ज��ऊ शकता. खर्चावर लगाम देखील लावण्याची आवश्यकता आहे. या महिन्यात आरोग्यावरील खर्च वाढू शकतो. कर्ज घेण्यापूर्वी ते परतफेड करण्यास सक्षम आहात की नाही याचा पूर्णपणे विचार करा.\nधनू राशीवर बुध परिवर्तनाचा प्रभाव\nबुध राशीच्या ५ व्या स्थानात प्रवेश करेल. हे स्थान प्रेम आणि प्रणयाचे मानले जाते. यावेळी एखाद्याबद्दल सखोल विचार करण्यास सुरवात होईल. नातेसंबंधात समजूतदारपणा येईल. त्याचबरोबर तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या कार्यक्षेत्रातही यश मिळेल. यावेळी तुम्ही प्रगतीच्या शिखरावर असाल. तुम्ही केलेल्या कामात यश मिळेल. जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतील त्यांनाही यश मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी यावेळी त्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.\nमकर राशीवर बुध परिवर्तनाचा प्रभाव\nबुध मकर राशीच्या चौथ्या स्थानात जाईल, जे स्थान आईचे आरोग्याचे, रिअल इस्टेट किंवा आनंदाचे मानले जाते. यावेळी, लोकांना त्यांच्या आईच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या काळात आईचे आरोग्य बिघडेल. तसेच तुम्ही खटल्यात अडकण्याची शक्यता आहे. ज्यामुळे ताण वाढेल. दरम्यान काही वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवल्यास फायदा होईल. विवाहित लोकांसाठी हे परिवर्तन चांगले असेल.\nकुंभ राशीवर बुध परिवर्तनाचा प्रभाव\nबुध कुंभ राशीच्या तिसर्या स्थानात जाईल. तिसरे स्थान संवाद, भावंड व यात्रांचे मानले जाते. बुध कुंभ राशीचा तिसर्या स्थानाचा स्वामी मानला जातो, म्हणून तुम्हाला या सर्व बाबतीत यश मिळेल. कुंभ राशीचे लोक स्वभावानुसार नवनिर्मिती करणारे व कष्टकरी मानले जातात. परिवर्तनाच्या प्रभावामुळे नवीन कल्पनांवर चांगले काम करू शकता. काहीतरी नवीन खरेदी करण्यासाठी हा काळ सर्वोत्कृष्ट मानला जातो. यावेळी भावंडांना थोडी अडचण असेल तर आपण त्यांना मदत कराल.\nमीन राशीवर बुध परिवर्तनाचा प्रभाव\nबुध मीन राशीच्या दुसर्या स्थानात प्रवेश करेल. दुसरे स्थान भाषण, जमा रक्कम आणि कुटुंबातील सदस्याचे मानले जाते. बुधच्या या परिवर्तनातून तुम्हाला सर्व बाबतीत यश मिळेल. परिवर्तन काळात पैशाच्या बाबतीत स्थिरता मिळेल. संपत्ती वाढेल. तसेच, तुमचे कोणत्याही कामात मन लागत नसेल, तरीही तुमचं मन तो आळशीपणा सोडायला भाग पाडेल. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करावे लागतील.\nकेवळ नवरात्रीच्याच दिवशी मंदिर उघडते, डोक्यावर कापूर लावून देवीची आरती \nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nचैत्र नवरात्र २०२१: अखंड ज्योत लावण्याचे महत्व आणि नियम महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ मे २०२१ मंगळवार : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस या राशींसाठी उत्तम\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ उभारणार ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nक्रिकेट न्यूजभारताच्या कसोटी सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाली होती का, आज समोर आलं सत्य...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/09/ncp-mla-sangram-jagtap-ahmednagar-bjp-corporators.html", "date_download": "2021-05-18T01:05:54Z", "digest": "sha1:O3IRWNO6BELPH67I3K4NJKO4YDDISG5D", "length": 6406, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आ. संग्राम जगताप", "raw_content": "\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संप��्कात : आ. संग्राम जगताप\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : स्थायी समितीचा नवा सभापती आयात की, ओरिजनल हा भागच आता राहिला नाही. आम्ही जे ठरवले ते घडवले आहे, अशी प्रतिक्रिया शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सभापती निवडणुकीनंतर दिली. भाजपचे अजूनही अनेक नगरसेवक आमच्यात (राष्ट्रवादी) येण्यास तयार आहेत व आमच्या संपर्कातही आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.\nस्थायी समिती सभापती निवडीत जे घडले ते उघडपणे घडले आहे. वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय झाला आहे. त्यामुळे कोणाचीही काही अडचण राहिली नाही. भाजपने सभापतीपदाचा कोण उमेदवार ठरवला होता, हा विषय आमचा नव्हता, असेही त्यांनी सांगितले.\nआ. जगताप यांनी मानले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार\nमहापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. भाजपमधून कालच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकर यांची स्थायीच्या सभापतीपदी वर्णी लागली. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री शंकरराव गडाख यांच्या चर्चेतून योग्य निर्णय झाला. चर्चेप्रमाणे राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे. अहमदनगरच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून शब्द पाळला आहे. असे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे. अहमदनगर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शशिकांत गाडे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. यापुढचे निर्णय उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकत्र बसून घेतील. त्याला आमच्या आणि सेनेच्या कार्यकर्त्यांची मान्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला आणि त्यांचा निरोप मिलिंद नार्वेकर यांचं अजित पवारांशी बोलणं झाल्याप्रमाणे आम्हाला मिळाला, असेही संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर महानगरपालिका राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दो�� विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6383", "date_download": "2021-05-18T02:25:33Z", "digest": "sha1:F7L5NMYKUYY64G6JCTUIKOG3U52UODJ3", "length": 7387, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "भामरागड चा संपर्क तुटला गावात शिरले पुराचे पाणी | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र भामरागड चा संपर्क तुटला गावात शिरले पुराचे पाणी\nभामरागड चा संपर्क तुटला गावात शिरले पुराचे पाणी\nगडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यात पुराचे पाणी गावात शिरले त्यामुळे गाव जलमय झाले व नदीला पूर आला असल्याने जगाशी संपर्क तुटला आहे.\nमागील सहा ते सात दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे त्यामुळे पर्लकोटा नदीला पूर आला असून पुर्ण बाजारपेठ मध्ये पाणी शिरले व गावं जलमय झाले आहेत कदाचित गावात बोटी चालवाव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे व या तालुक्यातील जवळपास शंभर गावाचा संपर्क तुटला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे\nPrevious article15 ऑगस्ट स्वतंत्र दिना निमित्त ग्रामपंचायत सोनसरी येथे झाडे लावा झाडे जगवा असा आगळा वेगळा कार्यक्रम\nNext articleवणी येथील शाहुमहाराज चौकात स्वातंत्र्यदिन साजरा\nआॅनलाईन राज्यस्तरीय ट्रॅडिशनल वुशू स्पर्धा संपन्न\nपेट्रोल डीज़ल दरवाढी चा राष्ट्रवादी कांग्रेस राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने केला निषेध\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच. – राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन .\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nनरसाळा येथील अवैद्य दारू बंद करण्यासाठी महिला सरसावल्या: मारेगाव पोलीस...\nपंतप्रधान आवास योजना व म्हाडा अंतर्गत घरकुल बांधकामाच्या पूर्ती करिता ���ैठकीचे...\nमहाराष्ट्र July 31, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/cricket/video-mumbai-police-uses-rahul-dravids-new-advertisement-raise-awareness-covid-19-a593/", "date_download": "2021-05-18T02:33:57Z", "digest": "sha1:RYPK63JSQEBUZL3OWCY3W3EVTSIE2GNK", "length": 25230, "nlines": 247, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Video : राहुल द्रविड बनला 'इंदिरानगरचा गुंडा'; मुंबई पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल - Marathi News | Video : Mumbai Police uses Rahul Dravid’s new advertisement to raise awareness on COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "IPL HomePlay & WinSchedule and ResultsPoints Tableबातम्यासंघऑरेंज/पर्पल कॅपविजेतेविक्रम\nIPL HomePlay & WinSchedule and ResultsPoints Tableबातम्यासंघऑरेंज/पर्पल कॅपविजेतेविक्रम\nराज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य - केंद्र सरकार\n\"...तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका\", शिवसेनेचा मोदी सरकारला टोला\n 4 महिन्यांच्या आजारी मुलाला रुग्णालयात नेणाऱ्या पित्याकडून पोलिसांनी वसूल केला दंड\nअक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी ऑनलाइन, कोरोनामुळे सराफ बाजार बंदच\nसोलापूर : विजापूर नाका येथील गॅरेज व स्वीट मार्ट दुकानाला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n\"कर्मचारी कोरोना संक्रमित, तरीही 24 तास काम करत आहोत\", 'त्या' तक्रारींबाबत 'भारत बायोटेक'ची नाराजी\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश भारत 6 ते 8 आठवडे बंद राहिला पाहिजे - आयसीएमआरचे प्रमुख\nकोल्हापूर: बालकल्याण संकुलातील ३४ मुलं आणि ३ कर्मचारी कोरोनाबाधित; दोन दिवसांपूर्वी याच संस्थेतील १४ मुलींना झाली होती कोरोनाची लागण\nसीरम दहमहा १० कोटी, तर भारत बायोटेक ७.८ कोटी लसींचे उत्पादन करणार, लसींची टंचाई दूर होणार\nसोलापूर ग्रामीण भागात आज १२७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ३५ जणांचा मृत्यू\nसोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सोलापूर- पुणे महामार्गावरील टेंभुर्णीजवळ फुटली; लाखो लीटर पाणी वाया\nगडचिरोली: आरमोरी येथे माजी आमदारपुत्राकडून कोविड केअर सेंटरच्या डॉक्टरला मारहाण\nकोल्हापूर- शनिवारी रात्री १२ पासून जिल्ह्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन; पालकमंत्री आणि सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत निर्णय\n“त्या गंभीर चुकांमुळे भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झाली भयावह परिस्थिती”\nमागील २४ तासांत ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १९०८ नव्या रुग्णांची नोंद; ६८ रुग्णांचा मृत्यू\nराज्यांना मिळणार लसीचे द��न कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य - केंद्र सरकार\n\"...तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका\", शिवसेनेचा मोदी सरकारला टोला\n 4 महिन्यांच्या आजारी मुलाला रुग्णालयात नेणाऱ्या पित्याकडून पोलिसांनी वसूल केला दंड\nअक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी ऑनलाइन, कोरोनामुळे सराफ बाजार बंदच\nसोलापूर : विजापूर नाका येथील गॅरेज व स्वीट मार्ट दुकानाला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n\"कर्मचारी कोरोना संक्रमित, तरीही 24 तास काम करत आहोत\", 'त्या' तक्रारींबाबत 'भारत बायोटेक'ची नाराजी\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश भारत 6 ते 8 आठवडे बंद राहिला पाहिजे - आयसीएमआरचे प्रमुख\nकोल्हापूर: बालकल्याण संकुलातील ३४ मुलं आणि ३ कर्मचारी कोरोनाबाधित; दोन दिवसांपूर्वी याच संस्थेतील १४ मुलींना झाली होती कोरोनाची लागण\nसीरम दहमहा १० कोटी, तर भारत बायोटेक ७.८ कोटी लसींचे उत्पादन करणार, लसींची टंचाई दूर होणार\nसोलापूर ग्रामीण भागात आज १२७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ३५ जणांचा मृत्यू\nसोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सोलापूर- पुणे महामार्गावरील टेंभुर्णीजवळ फुटली; लाखो लीटर पाणी वाया\nगडचिरोली: आरमोरी येथे माजी आमदारपुत्राकडून कोविड केअर सेंटरच्या डॉक्टरला मारहाण\nकोल्हापूर- शनिवारी रात्री १२ पासून जिल्ह्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन; पालकमंत्री आणि सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत निर्णय\n“त्या गंभीर चुकांमुळे भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झाली भयावह परिस्थिती”\nमागील २४ तासांत ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १९०८ नव्या रुग्णांची नोंद; ६८ रुग्णांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nVideo : राहुल द्रविड बनला 'इंदिरानगरचा गुंडा'; मुंबई पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल\nदोन दिवसांपासून सोशल मीडियावर #Rahul Dravid # Indiranagar ka gunda hun main हे ट्रेंड सुरू आहेत.\nVideo : राहुल द्रविड बनला 'इंदिरानगरचा गुंडा'; मुंबई पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल\nदोन दिवसांपासून सोशल मीडियावर #Rahul Dravid # Indiranagar ka gunda hun main हे ट्रेंड सुरू आहेत. जंटलमन राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचा कधी न पाहिलेला अवतार सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. शांत -संयमी अशी प्रतिमा असलेल्या राहुलचा परस्परविरोधी स्वभाव एका जाहिरातीत दिसत आहे. यात राहुल द्रविड चक्क लोकांशी भांडताना, ���ॅटीनं गाडीची तोडफोड करताना दिसत आहे आणि त्याचा हा नवा अवतार पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानंही आश्चर्य व्यक्त केलं होतं. सामन्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला धक्का, महत्त्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला चिडताना क्वचितच कुणी पाहिलं असेल. प्रतिस्पर्धींच्या स्लेजिंगला शब्दानं नाही, तर कामगिरीतून उत्तर द्यायचा, हा द्रविडचा साधा सोपा फंडा. त्यामुळेच जाहिरातीतील द्रविड पाहून सर्वच अवाक् झाले. मुंबई पोलिसांनी त्याच्या या जाहिरातीवरून कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करणारं ट्विट केलं आहे. ''कोरोना व्हायरस तुमच्याकडे येतोय, हे मास्क पाहतोय,''असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे. रोहित शर्मानं सामना गमावला पण मन जिंकलं; त्याच्या सामाजिक जाणीवेचे इंग्लंडच्या दिग्गजानं कौतुक केलं\nराहुल द्रविडनं १६४ कसोटी सामन्यांत ५२.३१च्या सरासरीनं ३६ शतकं व ६३ अर्धशतकांसह १३२८८ धावा केल्या आहेत. ३४४ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर १०८८९ धावा आहेत आणि त्यात १२ शतकं व ८३ अर्धशतकं आहेत.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nRahul DravidMumbai policeराहूल द्रविडमुंबई पोलीस\nIPL 2021 : CSK vs DC T20 Live : सामन्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला धक्का, महत्त्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त\nIPL 2021 : CSK vs DC T20 Live : दोन पदार्पणवीरांसह रिषभ पंत CSKला टक्कर देणार; DCनं नाणेफेक जिंकली\nIPL 2021 : CSK vs DC T20 Live : महेंद्रसिंग धोनीची फटकेबाजी पाहून DCची उडालीय झोप, सामन्याआधीच दणाणले वानखेडे स्टेडियम\n; महेंद्रसिंग धोनी-रिषभ पंत सामन्यासाठी रवी शास्त्री आतुर; केलं मजेशीर ट्विट\nIPL 2021 : CSK vs DC T20 Live : अजिंक्य रहाणे की स्टीव्ह स्मिथ; MS Dhoniचा सामना करण्याआधीच रिषभ पंत कन्फ्यूज\nIPL 2021साठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तानला ठेंगा; खवळलेल्या शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान\n‘कधी कधी मला धोनीच्या मार्गदर्शनाची उणीव जाणवते’\nवॉटलिंगची निवृत्तीची घोषणा, अंतिम सामन्यानंतर घेणार क्रिकेटविश्वाचा निरोप\nडब्ल्यूटीसी फायनल : तयारी अर्धवट, पण अनुभवाच्या बळावर न्यूझीलंडला हरवू टीम इंडियाचे कोच अरुण, श्रीधर यांचा विश्वास\n'विराट' लक्ष्य पार; कोरोना लढ्यासाठी जमा झाले जवळपास ११ कोटी; विराट-अनुष्काच्या मोहिमेचे अजून दोन दिवस बाकी\nमोठी बातमी : टीम इंडियाविरुद्धच्या WTC Finalनंतर निवृत्ती घेण्याची न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची घोषणा\nRP Singh's Father Passed Away : भारताचा माजी क्रिकेटपटू आर पी सिंग याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nBirthday Special: एका प्रेमाची इंटरेस्टींग गोष्ट, आदिनाथ-उर्मिलाची 'प्यारवाली लव्हस्टोरी'\nCoronavirus : “त्या गंभीर चुकांमुळे भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झाली भयावह परिस्थिती”\nIN PICS: धकधक गर्ल माधुरी दीक्षित कोरोना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेऊन पोहोचली सेटवर, पाहा फोटो\nLIC कडून पॉलिसीधारकांना दिलासा; लाइफ सर्टिफिकेटसाठी सुरू केली ‘ही’ सुविधा\n महिलेचे लैंगिक शोषण करून गळा चिरून हत्या; नाल्यात आढळला मृतदेह\nअय्यो रामा..प्राजक्ता माळी दाक्षिणात्य लूकमध्ये दिसतेय की लय भारी\nHina Khan चे निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य, फोटोंमधला अंदाजही आहे खास\n चाहत्याच्या प्रश्नाला गौतमी देशपांडेचं सॉलिड उत्तर\nरॉकेट हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकल्यानं गमावली आई, दूतावासाकडून हळहळ व्यक्त\nहोय हे खरं आहे; स्कॉटलंड संघाकडून राहुल द्रविड खेळलाय 11 वन डे, पाच प्रसंग जे तुम्हाला माहितही नसतील\nश्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन | Shree Shetra Grishneshwar Jyotirlinga Darshan\nLIVE - \"स्त्री\" सर्व सुखाचे मूळ - स्वामी शांतिगिरीजी महाराज | Swami Shantigiriji Maharaj\nलसीकरणावरून भाजपचे आमदार का भडकले\nसिंपल, पार्टी लूक आता घरच्याघरीच Quick Western Makeup Tips \nतरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग का\nभारतामध्ये लसीचे उत्पादन करण्यास अमेरिका उत्सुक, जॉन्सन अँड जॉन्सनसाठी गुंतवणूक करण्याची तयारी\nकोविडची दुसरी लाट : ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती, महागाई वाढण्याची शक्यता\nपाॅकेटमनीतून काेराेना रुग्णांना नाश्ता, कोल्हापुरातील तरुणींचा आदर्श उपक्रम\nहा सार्वजनिक हॅन्डपम्प की तळीरामांचा अड्डा\nएफडी मोडून रुग्णांमध्ये फुंकतोय 'प्राण', भांडुपच्या 'ऑक्सिमॅन'चं विशाल योगदान\n\"...तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका\", शिवसेनेचा मोदी सरकारला टोला\n\"कर्मचारी कोरोना संक्रमित, तरीही 24 तास काम करत आहोत\", 'त्या' तक्रारींबाबत 'भारत बायोटेक'ची नाराजी\n 4 महिन्या��च्या आजारी मुलाला रुग्णालयात नेणाऱ्या पित्याकडून पोलिसांनी वसूल केला दंड\n31 मेपर्यंत निर्बंध कायम; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविले\nघरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर अनेक लोकांचे जीव वाचविता आले असते; हायकोर्टाने सुनावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/supreme-court-strikes-down-maratha-reservation/", "date_download": "2021-05-18T01:35:49Z", "digest": "sha1:FQNLQYBOFQDUFXU4E357IWUCVZDL22UO", "length": 13577, "nlines": 125, "source_domain": "bahujannama.com", "title": "महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का ! सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द; जाणून घ्या नेमकं काय म्हणालं सुप्रीम कोर्ट - बहुजननामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र सरकारला मोठा धक्का सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द; जाणून घ्या नेमकं काय म्हणालं सुप्रीम कोर्ट\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस.अब्दुल नाझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला.\nमहाराष्ट्रातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायालयाचा निकाल दुर्दैवी असल्याची भावना मराठा समाजाच्या विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडताना अनेक चूका झाल्या असल्याचे पाटील म्हणाले.\nगायकवाड समितीचा अहवाल स्वीकारार्ह नाही असे म्हणत न्यायालयानं समितीच्या शिफारशी फेटाळून लावल्या. मात्र मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आतापर्यंत झालेले प्रवेश रद्द होणार नाही, असा काहीसा दिलासा न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा घटनाबाह्य असल्याचे न्यायमूर्तींनी सुनावणी दरम्यान म्हटलं. यासंदर��भात बोलताना, न्यायालयाच्या निकालाचा मी आदर करतो. पण इतर राज्यात 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण चालतं. मग महाराष्ट्राला तोच न्याय का लावला जात नाही, असा सवाल उपस्थित करत खासदार संभाजीराजे छत्रपतींनी नाराजी व्यक्त केली.\nमराठा समाजाने संयम बाळगावा\nराज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू जोमाने मांडली. कोणीच कमी पडले नाही. आधीचे सरकार आणि आताचे सरकार. दोन्ही सरकारांनी आरक्षणासाठी प्रयत्न केले. या सरकारकडून आधी चुका झाल्या. मात्र त्यांनी त्या चुका दुरुस्त केल्या, असे संभाजीराजेंनी म्हटले. सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे मराठा समाजाने संयम बाळगावा. त्यांनी रस्त्यावर उतरु नये. आपण या प्रकरणात आणकी काही कायदेशीर मार्ग निघतो का, यासंदर्भात विचार कुर. पण सध्याच्या कोरोना संकटात कोणीही रस्त्यावर उतरु नये, असे आवाहन संभाजीराजेंनी केले आहे.\nTags: BenchgovernmentMaharashtraMaratha Reservation CanceledSupreme Courtखंडपीठामराठा आरक्षण रद्दमहाराष्ट्रसरकारसर्वोच्च न्यायालयासुप्रीम कोर्ट\n5 राज्यातील निवडणुकीनंतर सलग दुसर्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर\nमुल होण्यासाठी भयंकर प्रकार, विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह तिघांवर FIR दाखल\nमुल होण्यासाठी भयंकर प्रकार, विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह तिघांवर FIR दाखल\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, ���हुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमहाराष्ट्र सरकारला मोठा धक्का सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द; जाणून घ्या नेमकं काय म्हणालं सुप्रीम कोर्ट\nयेरवडा मेंटल हॉस्पीटलच्या अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानात चोरी\nपुणे पोलिसांच्या 5 जणांच्या पथकावर UP मध्ये हल्ला स्थानिकांकडून पोलिसांना बेदम मारहाण अन् इनोव्हाची प्रचंड तोडफोड (व्हिडीओ)\nएन. के. साम्राज्य टोळीच्या गुंडाला दिल्लीमधून अटक; शिरूरमध्ये केला होता भरदिवसा गोळीबार\nपत्नीचा गळा दाबून खून करणार्या डॉक्टर पतीला जन्मठेप, सासर्याला 4 वर्ष कैद\nदारु भट्टी उद्धवस्त करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक\nपोस्टात गुंतवणुकीसाठी सरकारची ‘ही’ आकर्षक योजना, रिटर्न्ससोबत सिक्युरिटी, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2019/12/renuka-shahane-slams-bjp-it-cell.html", "date_download": "2021-05-18T02:32:43Z", "digest": "sha1:TQEITVSGW5TC6YZWG53A42Q4V7HYSO33", "length": 7210, "nlines": 59, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "'मोदीजी, भाजपाचे आयटी सेलच खरी तुकडे तुकडे गँग; सर्वाधिक द्वेष तेच पसरवतात'", "raw_content": "\n'मोदीजी, भाजपाचे आयटी सेलच खरी तुकडे तुकडे गँग; सर्वाधिक द्वेष तेच पसरवतात'\nएएमसी मिरर वेब टीम\nमुंबई : भाजपाचे आयटी सेलच खरी तुकडे तुकडे गँग आहे, अशी बोचरी टीका अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरामध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेणुका यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.\nसुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये रविवारी उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला आहे. सोमवारी देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. देशातील या अशांततेसाठी भाजपाचे आयटी सेल जबाबदार असल्याचा टीका रेणुका शहाणे यांनी ट्विटवरुन केली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु अस���ेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया सोमवारी ट्विटवरुन दिली. मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या याच ट्विटला कोट करुन रेणुका शहाणे यांनी मोदींना तसेच भाजपाच्या आयटी सेलला सणसणीत टोला लगावला आहे.\n“सर (तुम्हाला देशात शांतता हवी असेल तर) तुमच्या आयटी सेलच्या ट्विटर हॅण्डलपासून सामान्यांना लांब राहण्यास सांगा. या हॅण्डलवरुनच सर्वाधिक अफवा, खोटी माहिती पसरवली जाते. ही माहिती देशाच्या बंधुत्वाला, शांततेला आणि एकतेला मारक आहे. सर तुमचे आयटी सेल हीच खरी तुकडे तुकडे गँग आहे. कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा,” असं ट्विट रेणुका यांनी केलं आहे.\nरेणुका यांचे हे ट्विट व्हायरल झाले असून आठ हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे. रेणुका यांनी थेटपणे सरकारी धोरणांवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाप्रकारे अनेक घटनांवरुन सरकारला खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार प्रकरणावरुन इंटरनेटवर दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये आंदोलकांवरील कारवाईचे समर्थन करणारा एक गट आणि दुसरा गट हा विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध करणारा गट आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/ahmednagar-swach-survekshan-corporator-appeals-citizen.html", "date_download": "2021-05-18T01:40:13Z", "digest": "sha1:YYHP2K6WYQH3FIRSOQX57UE5ENZ3TWOT", "length": 7963, "nlines": 69, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "सर्वेक्षणात नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा; प्रभाग तेरा मधील नगरसेवकांचे आवाहन", "raw_content": "\nसर्वेक्षणात नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा; प्रभाग तेरा मधील नगरसेवकांचे आवाहन\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्��ा घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे द्यावीत, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती सुवर्णा गेनाप्पा, नगरसेविका सोनाली चितळे, नगरसेवक सुभाष लोंढे, गणेश कवडे यांनी केले आहे.\nस्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपल्या महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये भाग घेतलेला आहे. या अंतर्गत \"नागरीकांचा सहभाग\" या घटकातील तपासणीसाठी केंद्र शासनाचे पथक ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान आपल्याला फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून स्वच्छ सर्वेक्षण २०२० संदर्भात सात प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नांची नागरीकांनी सकारात्मक उत्तरे देवून आपल्या शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये जास्तीत जास्त गुणांकन मिळवून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nनागरीकांना विचारण्यात येणारे सात प्रश्न व अपेक्षित उत्तरे :\nप्रश्न क्र.१ : तुमचे अहमदनगर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी झाले आहे, हे आपणास माहित आहे का\nउत्तर : होय. आमचे अहमदनगर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी आहे.\nप्रश्न क्र.२ : तुमच्या अहमदनगर शहरातील परिसर स्वच्छतेस २०० पैकी किती गुण देणार\nउत्तर : होय. शहरातील परिसर स्वच्छतेस माझे गुण २०० पैकी २०० गुण.\nप्रश्न क्र.३ : अहमदनगर शहरातील व्यावसायिक क्षेत्र व सार्वजनिक परिसर आता अधिक स्वच्छ, सुंदर व हरितसाठी २०० पैकी किती गुण देणार\nउत्तर : होय. शहरातील व्यवसायिक व सार्वजनिक परिसर स्वच्छतेस माझे २०० पैकी २०० गुण.\nप्रश्न क्र.४ : अहमदनगर महानगरपालिकेमार्फत कर्मचारी तुम्हाला ओला व सुका कचरा, नेहमी वेगळा देण्यास सांगतात का\nउत्तर : होय. महानगरपालिकेमार्फत कर्मचारी आम्हाला ओला व सुका कचरा, नेहमी वेगळा देण्यास सांगतात.\nप्रश्न क्र.५ : तुमचे अहमदनगर शहर अधिक हिरवेगार स्वच्छ व सुंदर आहे का\nउत्तर : होय. माझे शहर अधिक हिरवेगार स्वच्छ व सुंदर आहे.\nप्रश्न क्र.६ : तुमच्या अहमदनगर शहराने ODF + व थ्री स्टारचे मानांकन मिळावले आहे का\nउत्तर : होय. माझ्या शहरास ODF + व थ्री स्टारचे मानांकन मिळाले आहे.\nप्रश्न क्र.७ : आपल्या अहमदनगर शहरातील सार्वजनिक व स��मुदायिक स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेस २०० पैकी किती गुण देणार\nउत्तर : सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेस माझे २०० पैकी २०० गुण.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/akash-chopra/", "date_download": "2021-05-18T02:06:59Z", "digest": "sha1:SUYUWT2FLOQKTVYFCLUPVOIETVL64R4P", "length": 3040, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Akash Chopra Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n#AUSvIND : पृथ्वी शॉ वर खापर फोडू नका – आकाश चोप्रा\nप्रभात वृत्तसेवा 5 months ago\n…तरीही अर्जुनला गुणवत्ता सिद्ध करावी लागेल – चोप्रा\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\n…तर अनेक जण रस्त्यावर येतील\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nधोनीबरोबरचा संवाद आजही आठवतो\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-18T01:50:04Z", "digest": "sha1:CPOUDL5YKMX4C7LD3DDNWVLQAI5MHGPH", "length": 6202, "nlines": 142, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "विदेश खबर | गोवा खबर", "raw_content": "\nमनुष्यबळ आणि कौशल्य विकासावरच भर\nगोव्यातील किनारे पर्यटकांनी गजबजले\nअमेझॉन ला दणका, नियामकांनी फ्युचर- रिलायन्स रिटेल डीलबाबत रेग्यूलेटर्स ने निर्णय...\n51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 साठी इंडियन पॅनोरमासाठीच्या चित्रपटांची ...\nगोवा स्वतंत्र झाल्याच्या 60 व्या जयंती निमित्त आयोजित सोहळ्यांच्या शुभारंभ प्रसंगी...\nगोवा मुक्ती संग्राम केवळ नागरी स्वातंत्र्यासाठी नव्हता; तर पुन्हा भारताचा अविभाज्य...\nगोवा मुक्तीची सहा गौरवशाली दशके\nकोविड-१९ लॉकडाऊननंतर भारतातून जाणारी पहिली डिलिव्हरी\nपीएसीचा अहवाल सार्वजनिक करण्याचे कॉंग्रेसचे भाजपला आव्हान\nपंतप्रधानांची अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट\n५८ सायकलिस्टनी पूर्ण केली ट्राय गोवाच्या सिझनची पहिली २०० किमी बीआरएम...\nरिलायन्स रिटेलच्या “व्होकल फॉर लोकल” मिशन\nकरोना रोगाबाबतीत प्रवास क��णाऱ्यांना केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला\nअंधमुक्त गोव्याच्या दिशेने वाटचाल:डॉ. कृष्णप्रसाद\nपोलिस निरीक्षक जिवबा दळवी पोलिस समाजमित्र पुरस्काराचे मानकरी\nस्वाधार गृह योजनेसाठी अर्ज\nआचारसंहितेच्या काळात चरित्र चित्रपट तसेच इतर प्रसिद्धी साहित्यावर 324 कलमान्वये निवडणूक आयोगाची बंदी\nब्रिटिश महिलेवर बलात्कार प्रकरणी तामीळनाडूच्या एकास अटक\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/death-of-a-young-man-studying-in-russia-in-pune-supriya-sule-rushed-to-the-rescue-the-last-darshan-happened-to-the-relatives/", "date_download": "2021-05-18T00:42:10Z", "digest": "sha1:PYGGATV6PKL336K3ZAQQPVRTL7DQJWOK", "length": 17219, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "रशियात शिकणाऱ्या पुण्यातल्या तरुणाचा मृत्यू ; सुप्रिया सुळे मदतीला धावल्या, नातेवाइकांना घडले शेवटचे दर्शन - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nरशियात शिकणाऱ्या पुण्यातल्या तरुणाचा मृत्यू ; सुप्रिया सुळे मदतीला धावल्या, नातेवाइकांना घडले शेवटचे दर्शन\nपुणे :- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पुणे जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा रशियात कर्करोगामुळे मृत्यू (Indian student death in Russia) झाला होता. पण भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याचे पार्थिव मायदेशी आणण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे आपल्या मुलाचं शेवटचं दर्शनही नशिबात आहे की नाही ही चिंता नातेवाइकांना सतावत होती. पण बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नानंतर कुटुंबीयांना आपल्या मुलाचं शेवटचं दर्शन मिळू शकलं.\nमाहितीनुसार , २२ वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव तन्मय आबासाहेब बोडके असून तो इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील रहिवासी होता. तो रशियात एमबीबीएसचं शिक्षण घेत होता. रशियातील निझनी नोवागोर्ड विद्यापीठात तो एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. पण मागील काही दिवसांत त्याचं अचानक वजन वाढायला सुरुवात झाली. त्याचं वजन इतकं वाढलं की, त्याला चालणंही मुश्कील झालं. रुग्णालयात तपासणी केली असताना त्याला कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. कर्करोगावर शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक रक्तदाब कमी झाल्यानं त्याचा परदेशात मृत्यू झाला.\nवृत्तानुसार, २९ एप्रिल रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तन्मयचा मृतदेह आणला. तेथून रुग्णवाहिकेनं मूळगावी आणण्यात आला. ३० एप्रिल रोजी तन्मयवर पिंपरी बुद्रुक या ठिकाणी अत्यंसंस्कार करण्यात आले. कोरोना काळात परदेशात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मुलाचे शेवटचे दर्शन होईल की नाही याची काहीही शक्यता नसताना, सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून नातेवाइकांना शेवटचे दर्शन घडले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleबंगालमध्ये भाजपला धक्का; भाजपचा अपेक्षाभंग, महाराष्ट्रात ठाकरे सरकारच राहणार\nNext articleअजित पवारांचा एक फोन आणि अर्ध्या रात्री रुग्णांच्या मदतीला पोहचले रोहित पाटील\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे साप���िडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/formulate-procedures-for-immediate-disposal-of-nirbhaya-fund-cm/12101848", "date_download": "2021-05-18T02:31:52Z", "digest": "sha1:5CSHIB2GR4IWEAP77BKKH3GZIGRUPQKO", "length": 10866, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा - मुख्यमंत्री Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनिर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा – मुख्यमंत्री\nमुंबई : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.\nमहिलांवरील अत्याचारबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तत्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे.\nनिर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा\nमागील काही कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. ह्या निधीचा तत्काळ कशा पद्धतीने त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच��या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असा संदेश श्री. ठाकरे यांनी पोलीस दलाला दिला.\nसर्वसामान्य नागरिकाला पोलीसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता सध्या स्वरुपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावित. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे. पोलीसांमुळे नागरिकांचे सण- उत्सव आनंदात पार पडतात, असेही गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. पोलिसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्य कालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू.\nमुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क रहावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.\nया बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सवर पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी तसेच परिक्षेत्रांच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. प्रारंभी श्री. जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.\nमुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.\n‘बारामती ॲग्रो’कडून २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनपाकडे सुपूर्द\nसोमवारी २३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nशहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ\nपथविक्रेत्यांवर होणार्या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर\nकोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी\n७९१४ विनाकारण फिरणा-या नागरिकांची मनपा – पोलिसांनी केली चाचणी\n‘बारामती ॲग्रो’कडून २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनपाकडे सुपूर्द\nसोमवारी २३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nशहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ\nपथविक्रेत्यांवर ह���णार्या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर\n‘बारामती ॲग्रो’कडून २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनपाकडे सुपूर्द\nMay 18, 2021, Comments Off on ‘बारामती ॲग्रो’कडून २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनपाकडे सुपूर्द\nसोमवारी २३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on सोमवारी २३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2021-mi-vs-srh-match-preview-pitch-report-and-playin-11-all-you-need-to-know/articleshow/82118610.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2021-05-18T00:45:34Z", "digest": "sha1:HQWV7OXB4FU37HD7FDU6KVAESPQQ3XOX", "length": 12710, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nIPL 2021 MI vs SRH: सलग तिसरा पराभव की पहिला विजय, हैदराबाद समोर मुंबईचा अवघड पेपर\nMI vs SRH आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने एक विजय आणि एक पराभव स्विकारला आहे. तर हैदराबादचा पहिल्या दोन्ही लढतीत पराभव झालाय. त्यामुळे या लढतीत पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.\nचेन्नई:आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबाद आज होणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत विजयासाठी योग्य संघ निवडेल. या हंगामातील पहिल्या दोन लढतीत पराभव झाल्याने गुणतक्त्यात खाते उघडण्यासाठी त्यांना विजय गरजेचा आहे.\nवाचा- IPL 2021: विजयी संघात मुंबई इंडियन्स बदल करणार, आज हैदराबादविरुद्ध लढत\nडेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबाद संघाला १५० ही धावसंख्या पार करता आली नव्हती. पहिल्या दोन्ही लढतीत या दोन्ही संघांना लक्ष्याचा पाठलाग करताना अडचणी आल्या होत्या. हैदराबाद संघाकडे फलंदाजीची खोली नाही. त्याच बरोबर त्यांच्याकडे पर्यायी खेळाडू देखील नसल्याने पराभवाला सामोरे जावे लागत आहे.\nकर्णधार वॉर्नरच्या संघ निवडीवर देखील टीका होत आहे. जॉनी बेयरस्टो आणि वृद्धिमान साहा या दोन विकेटकिपरना संघात स्थान देऊन काहीही फायदा झाला नाही. साहा सलामीवीर म्हणून अजीबात लयमध्ये दिसत नाही. २००८पासून त्याच्या कामगिरीकडे पाहिले तर तो सातत्याने खराब कामगिरी करत आहे.\nवाचा- IPL 2021: सामना सुरू होण्याआधीच दीपक चहरने चाहत्यांचे मन जिंकले, पा��ा व्हायरल फोटो\nडग आउटमध्ये केदार जाधव, प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा सारखे खेळाडू असताना साहाला संघात ठेवल्याने काही फायदा होताना दिसत नाही. जर केदार आणि अभिषेकला संधी मिळाली तर गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. अंतिम ११ मध्ये वॉर्नर आणि राशिद खान या दोनच परदेशी खेळाडूंचे स्थान निश्चित आहे. केन विलियमसनची संघात गरज आहे, पण त्याच्या फिटनेसवर सर्व काही अवलंबून आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू मोहम्मद नबीला संधी मिळू शकते.\nवाचा- बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपसाठी ९ मैदाने निश्चित केली, फायनल या स्टेडियमवर होणार\nसंघातील मनिष पांडे आणि अब्दुल समद यांनी ज्यापद्धतीने RCB विरुद्ध फलंदाजी केली त्यावरून वॉर्नर नक्की नाराज असेल. गोलंदाजीत टी नटराजन गेल्या हंगामाप्रमाणे फॉर्ममध्ये नाही. भुवनेश्वर कुमार एका सामन्यात महाग ठरला होता. मुंबईची फलंदाजीपाहता हैदराबादकडे फार पर्याय दिसत नाहीत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nMI vs SRH Scorecard Update IPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे Live अपडेट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईतौत्के चक्रीवादळाचा मुंबईला तडाखा; येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nमुंबईराज्यात तौत्के चक्रीवादळाने घेतले ६ बळी; CM ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश\nमुंबईमुंबईच्या महापौर वादळी वारा झेलत थेट रस्त्यावर उतरल्या आणि...\nमुंबईमोठा दिलासा; करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मृत्यूतही झाली घट\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nमुंबईमुंबईला खूप मोठा दिलासा; ९ मार्चनंतर 'ही' ठरली सर्वात कमी रुग्णसंख्या\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nमोबाइलकरोना काळात Airtel क��ून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/ncp-news/", "date_download": "2021-05-18T02:02:01Z", "digest": "sha1:OMUI2A3QFMXZ2NLPEP7IAIIKGVJXDUXU", "length": 5653, "nlines": 93, "source_domain": "mpcnews.in", "title": "Ncp News Archives - MPCNEWS", "raw_content": "\nDehuroad Crime News : आमदार समर्थकाचा फ्लेक्स फाडल्याप्रकरणी ‘एनसी’ दाखल\nDehuroad News : चिंचोलीत आमदार समर्थकाचा फ्लेक्स फाडला; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची…\nPune Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. सुप्रिया बर्गे\nPune news : पण, तुम्हाला बोलवलं कुणी होतं का : अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला\nAkurdi news: बैठका घेवू नका म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच राजकीय बैठका \nएमपीसी न्यूज - कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वाधिक काळजी घेतात. मास्क न परिधान करणाऱ्यांना झापतात. मीडियाचे बूम देखील सॅनिटाइझ करतात. राज्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतात. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्याच पक्षाला त्याचा विसर पडला…\nPimpri news: विधानसभेचे तिकीट नाकारणे अजित गव्हाणे यांना पडले महागात \nPune : मातोश्रीवर जाण्यात कसला कमीपणा ; शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले\nएमपीसी न्यूज - राज्यावर करोनाचे संकट आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करीत आहेत. ठाकरे यांच्या कामावर आपण समाधानी असून, मातोश्रीवर जाण्यात कसला कमीपणा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2021-05-18T02:52:10Z", "digest": "sha1:MM35S5S3LYPNMJVQ5ZXEBZJYENINHIHL", "length": 4472, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९६४ मधील जन्म (७० प)\n► इ.स. १९६४ मधील निर्मिती (१ प)\n► इ.स. १९६४ मधील खेळ (१ क, ५ प)\n► इ.स. १९६४ मधील मृत्यू (३७ प)\n\"इ.स. १९६४\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०८:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/04/mangrulsthgiti/", "date_download": "2021-05-18T02:21:26Z", "digest": "sha1:DXX32GBJDY6Y6BUGWE4FBUYORNSTJDSZ", "length": 6795, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "मांगरूळ सरपंचांसह इतर सात जणांच्या अपत्रातेला स्थगिती – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nमांगरूळ सरपंचांसह इतर सात जणांच्या अपत्रातेला स्थगिती\nशिराळा ( प्रतिनिधी ) : मांगरूळ तालुका शिराळा येथील गायरान अतिक्रमण प्रकरणाबाबत विभागीय आयुक्त पुणे यांनी सरपंचांसह सात जणांना अपात्रतेचे आदेश दिले होते. दरम्यान या निर्णयाला ग्रामविकास मंत्र्यांच्या न्यायालयाने स्थगीती दिली आहे.\nसविस्तर हकीकत अशी कि, मांगरूळ येथील गायरान सर्व्हे. क्र. ३१९/अ/१ मध्ये खासगीरीत्या अतिक्रमण करण्यात आले होते. या प्रकरणी सरपंच मनीषा कुंभार, उपसरपंच संग्रामसिंह पाटील, यांच्यासह सात जणांना अधिकार व सदस्य पदावरून काढून टाकण्याचे आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त एस.चोकलींगम यांनी दिले होते. या आदेशाला ग्रामविकासमंत्र्यांच्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे.\nविभागीय आयुक्त पुणे यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध उपसरपंच संग्रामसिंह पाटील ,भीमराव तांबीरे ,सुषमा खांडेकर , शोभाताई शेणवी ,कमल म्हस्के , यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ (३ ) नुसार ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यामुळे पुढील सुनावणी पर्यंत आयुक्त पुणे यांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.\n← शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी दि.४ मे च्या मोर्चात सहभागी व्हा : सागर संभू शेटे\nवळवाच्या पावसाची गारपीट सहित हजेरी →\nतो मृतदेह ‘चंदूर ‘ येथील ‘सचिन वडर ‘ चा\nचांदोली त १ वाजून ३७ मी. ३.१ रिस्टर स्केलचा भूकंप\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/eicher/333-super-di-27694/", "date_download": "2021-05-18T01:43:26Z", "digest": "sha1:B4HZ32S6ARBM2775NIGVQGV43NWKY6EU", "length": 14042, "nlines": 189, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले आयशर 333 SUPER DI ट्रॅक्टर, 32172, 333 SUPER DI सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ\nवापरलेले आयशर 333 SUPER DI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा आयशर 333 SUPER DI @ रु. 235000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nपॉवरट्रॅक 439 डी एस सुपर सेवर\nसर्व नवीन ट्रॅक्टर पहा\nसर्व वापरलेले पहा आयशर ट्रॅक्टर\nलोकप्रिय आयशर वापरलेले ट्रॅक्टर\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nविक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता.\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मि��ोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/36863", "date_download": "2021-05-18T00:46:57Z", "digest": "sha1:356IVJR47OCDNRPXXKWZ3752M377B2GN", "length": 10079, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "कोरोना आजारानेे मृत्यू झाला तर तब्बल दोन लाख रुपये मिळणार | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नागपूर कोरोना आजारानेे मृत्यू झाला तर तब्बल दोन लाख रुपये मिळणार\nकोरोना आजारानेे मृत्यू झाला तर तब्बल दोन लाख रुपये मिळणार\nहर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी\nनागपूर : पंतप्रधान विमा योजनेंतर्गत बँक खात्यातून ज्यांचे १२ रुपये दरवर्षी वजा झाले आहे अशा खातेदाराचा कोरोना किंवा अन्य कारणाने अकाली मृत्यू झाला असल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये लाभ मिळतो. अनेकांना याची माहिती नसते. तसेच पैसे कापल्याची पावतीही मिळत नाही. त्यामुळे कुटुंबीयांना थेट बँकेच जाऊन याबाबत विचारणा करावी आणि लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे.\nपंतप्रधान विमा योजनेंतर्गत लाभार्तीच्या बँक खात्यातून दरवर्षी १२ रुपये वजा केले जातात. ही योजना एक प्रकारे टर्म विमाचा आहे. यात लाभार्थ्याचा अकाली मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळण्याची तरतूद आहे. योजनेचे कुठलेही कागदपत्रे लाभार्थ्यांना दिली जात नाही. फक्त खाते पुस्तकात त्याची नोंद केली जाते. अनेक लाभार्थ्यांच्या कुटुंबास याची माहिती नसते.\nकोविडमुळे अनेकांचा अकाली मृत्यू झाला आहे. त्याच्या उपचारावरून बरेचसे पैसे खर्च झाले आहे. त्यामुळे गोरगरीब कोलमडून पडले आहे. त्यामुळे या योजनेतून लाभार्थ्याच्या कुटुंबीया दिलासा मिळू शकतो. माहिती नसल्याने म��जक्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या खाते पुस्तक अद्यावत करून नोंदी बघाव्या. कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यू झाला असल्याचे बँकेकडे विचारना करून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.\nPrevious articleआनंदाची बातमी, वणीत पाच जनांची कोरोनावर मात, ग्रामिण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटर मधुन पाच जनांना डिस्चार्ज,सभापती पिंपळशेंडे यांच्या प्रयत्नाला यश\nNext articleकोंढाळा वैनगंगा नदीपात्रातून दररोज अवैध रेतीचा उपसा – तब्बल ८ ट्रॅक्टरद्वारे रेतीची तस्करी,महसूल विभाग गाढ झोपेत\nभाजपसह कॉग्रेस,राष्ट्रवादीच्याही सदस्यांना सभापतीने दाखविला ठेंगा सायकल वाटपात ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी सभापतींच्या सर्कलचे\nकरंभाड जि प. सर्कल चे अनेक गावां मध्ये कोरोना गावांमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न केले जाणार आहे बि.डिओ अशोंक खाड़े\nपरी.पो उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांचा उत्कुष्टकार्याबद्दल सत्कार.मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार संघ व्दारे शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार.\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nडोळयाचा दवाखाना व चश्म्याच्या दुकानास आय टेस्टिंग कम्पयुटर यंत्र किंमत पाच...\nगावागावांत पशु आजार शिबिराचे आयोजन ,तपासणी, उपचार, लसीकरण व फवारणी करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/shiv-sena-mentioned-veerappan-gang-varun-sardesais-direct-criticism-of-raj-thackeray/", "date_download": "2021-05-18T01:40:35Z", "digest": "sha1:OZTKKLEGPXI46Q7PC3CAKLGAOFBMN7GU", "length": 17385, "nlines": 397, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "शिवसेनेचा उल्लेख वीरप्पन गँग ; वरुण सरदेसाईंची थेट राज ठाकरे कुटुंबावर टीका - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nशिवसेनेचा उल्लेख वीरप्पन गँग ; वरुण सरदेसाईंची थेट राज ठाकरे कुटुंबावर टीका\nमुंबई :- राज ठाकरे (Raj Thackeray) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापासून वेगळे झाले असले तरी आतापर्यंत कधीही राज ठाकरेंवर शिवसेनेने (Shivsena) वैयक्तिक टीका केल्याचे राज्याच्या पाहणीत वा ऐकीवात नाही. याउलट या दोन भावांनी एकत्र यावं अशीच इच्छा तमाम मनसैनिक आणि शिवसैनिकांनी बाळगली. मात्र, आता प्रथमच शिवसेनेकडून राज ठाकरेंवर वैयक्तिक हल्ला झाला आहे.\nमनसेची आज मुंबईमध्ये बैठक होत आहे. या बैठकीला राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि सून मिताली ठाकरे (Mitali Thackeray) उपस्थित आहेत. यावर ‘शॅडोचे पण माझे कुटुंब-माझी जबाबदारी’, असं खोचक ट्विट शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केलं आहे.\n‘शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ https://t.co/yiRXFxnbcS\nखरे वीरप्पन कोण हे जनतेला चांगलेच माहिती आहे.\nआपल्याला पण माहित करून घ्यायचे असेल तर ‘मनसे खंडणी’ असे फक्त google search करून बघावे.\nGoogle च्या पहिल्याच पेज वर ह्या बातम्या सापडतील..\nटीप – सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक जिल्हातील ह्यांची स्टोरी सेम टू सेम. pic.twitter.com/FVldIEFBVx\nआज सकाळपासूनच वरुण देसाई यांनी मनसेवर टीका करणाऱ्या ट्विटची मालिका सुरू केली. संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा उल्लेख वीरप्पन गँग असा केला, त्यावर वरुण सरदेसाई यांनी पलटवार करत मनसे खंडणीखोर असल्याची टीका केली.\nबरं हे सगळे फक्त गूगलच्या पहिल्या पानावरचा सर्च result आहे.. बाकी शोधायला गेलो तर.. pic.twitter.com/HsO4VhRxg9\nवरुण सरदेसाई यांच्या या टीकेला पुन्हा संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं. मी वीरप्पनबद्दल बोललो तर वरुणला का झोंबलं, माहिती नाही, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.\nमी विरप्पन बद्दल बोललो होतो वरुण ला का झोंबल माहीत नाही\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकाँग्रेसचे खासदार शशी थरूरसह स��ा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा\nNext articleराहुल गांधींशी लग्न करायला जाते \nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/01/24/youtuber-suman-dhamne-story/", "date_download": "2021-05-18T02:09:21Z", "digest": "sha1:N36LUBYP5B2ZFIO52CFGUPPOMIRPDN6Y", "length": 16196, "nlines": 178, "source_domain": "yuvakatta.com", "title": "युट्यूबवर अख्या महाराष्ट्रासोबत विदेशातील लोकांना सुद्धा रुचकर जेवण कस बनवायचं ते शिकवणारी \"आपली आज्जी\"! - YuvaKatta", "raw_content": "\nHome व्यक्तिविशेष युट्यूबवर अख्या महाराष्ट्रासोबत विदेशातील लोकांना सुद्धा रुचकर जेवण कस बनवायचं ते शिकवणारी...\nयुट्यूबवर अख्या महाराष्ट्रासोबत विदेशातील लोकांना सुद्धा रुचकर जेवण कस बनवायचं ते शिकवणारी “आपली आज्जी”\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nयुट्यूबवर अख्या महाराष्ट्रासोबत विदेशातील लोकांना सुद्धा रुचकर जेवण कस बनवायचं ते शिकवणारी “आपली आज्जी”\n70 वर्षांची आजीबाई तिच्या नातवाच्या मदतीने आज युट्युब स्टार बनली आहे.\nसोशल मिडिया हे आता एक करमणुकीपुरते मर्यादित राहिले नाही. सोशल मीडियामुळे आज अनेक कुशल कंटेंट निर्मात्यांना चांगले करियर मिळवून दिले आहे. आज असे कित्तेक कंटेंट क्रीएटर आपल्या कौशल्याने भरपूर नाव आणि पैसा दोन्हीही कमावत आहेत.\nआपल्या देशातील अनेक तरुणांनी मागील काही वर्षात सोशल मिडीयावर खूप नाव आणि कीर्ती कामवाली आहे आता या लोकांमध्ये सामील झाली आहे एक 70 वर्षांची आजीबाई, होय हि गोष्ठ एकदम खरी आहे. आपल्या जीवनात कधीच शाळेचे तोंड न पाहिलेल्या माहाराष्ट्रातील सुमन धामणे या आज युट्युब सारख्या मोठ्या व्यासपीठावर एक स्टार बनल्या आहेत.\nचवदार आणि आकर्षक पाककृती बनवण्यासंबंधित सुमन धामणे यांच्या ‘आपली आजी’ या युट्युब चॅनलने आवघ्या सहा महिन्यात सहा लाख सबस्क्रायबर बनवले आहेत. सुमन धामने आपल्या चॅनलवर पारंपारिक फ्लेवर्समध्ये घरगुती मसाल्यांनी महाराष्ट्रीयन पदार्थ कसे बनवले जातात यासंबंधित माहिती देतात.\nसुमन धामणे यांच्या चॅनेलला लोकांचा खूप प्रदिसाद मिळत आहे. दररोज जवळपास ४००० सबस्क्रायबर वाढत आहेत आणि लाखो व्युव्स मिळत आहेत. यावर्षी त्यांना यूट्यूब क्रिएटर्स अवॉर्ड देखील मिळाला आहे.\nचवदार आणि आकर्षक पदार्थ बनवणे हि या अजीबीची खासियत असली तरी तिच्या या यशाचे श्रेय तिच्या १७ वर्षाच्या नातू यशला जाते. आपल्या आजीच्या हाताचे चवदार पदार्थ खाता असताना त्याला कल्पना आली होती कि, आपण हे पदार्थ बनवतानाचे व्हिडीओ बनवून युट्युबवर टाकावेत.\nसुमन धामणे आणि त्यांचा नातू यश हे दोघेही एका टीम सारखे काम करतात, जिथे आजी ही चवदार पदार्थ बनवते. तर नातू यश हे पदार्थ बनवतानाचे व्हिडीओ बनवतो आणि त्यांना युट्युबवरील चॅनलवर अपलोड करतो.\nयशचे दहावीचे वर्ष असताना देखील तो आठवड्यातून दोनदा आजीचे व्हिडीओ बनवून ट्युबवरील चॅनलवर अपलोड करत असे. सुमन धामणे यांच्या सफलते विषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले कि,\n“मला युट्यूब काय आहे हे माहित नव्हते आणि मी सोशल मिडियावर रेसिपी व्हिडिओ बनवण्याचा कधीही विचार केला नव्हता, परंतु आज मी माझ्या चॅनेलवर रेसिपीचा व्हिडीओ नाही बनवला तर मला अस्वस्थ वाटू लागते”\nचवदार आणि आकर्षक पाककृती बनवतानाचे तिचे व्हिडिओ हे स्थानिक भाषेत मराठीत असल्याने त्त्यांना खूप फायदा झाला आहे, कारण आता बरेच स्थानिक लोक तिचे व्हिडिओ आणि रेसीपीचे चाहते बनले आहेत. आणि यामुळेच त्यांच्या चॅनेलला जास्त सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स मिळण्यास मदत झाली आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहेही वाचा= भारतातून नष्ट झालेली शहर..\nPrevious articleकेवळ 55 कोटी रुपयांमुळे गांधीजींची हत्या करण्यात आली होती.\nNext articleआरबीआयने जारी केली देशातील सर्वांत सुरक्षित बँकाची यादी …बघा आपली बँक या यादीमध्ये आहे का\nपुण्यातील ही तरुणी सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी जन’जागृती’ करतेय…\n७० वर्षीय मीनाताईं १६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’…..\nपुण्यातील हे मुस्लीम कुटुंब देतेय कोरोनाच्या लढाईत योगदान….\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी केलीय….\nचित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे आदर्श मांडलाय…\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्यांने कमवले लाखो रुपये\nनोकरीकरते वेळेस त्यांच्याकडे होते फक्त 39 रुपये,आज चीन मध्ये आहे 8 करोड रुपयांचा व्यवसाय…\nममता बॅनर्जी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित….\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\n‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.\nही आहे रामोशी समाजातील पहिली महिला रिक्षाचालक…\nखमंग रुचकर: नारळामध्ये पनीर घालून बनवा गोड लाडू: चवीला आहे एक...\nतब्बल ११०० विद्यार्थ्यांना आयएएस (IAS) बनवणारा शिक्षक.\nज्ञानाच्या बागेबरोबर बाबासाहेबांनी फुलव��ली खर्या फुलांची बाग…..\nया मंदिरातील AC बंद करताच काली माताच्या मूर्तीतून घाम येऊ लागतो.\n‘या’ विदेशी महिलेनं भारतात संस्कृतमध्ये विषयात मिळविले सुवर्णपदक\n“जम्बुर” भारतातील छोटी आफ्रिका म्हणून ओळखल्या जाणारे गाव…\nभूकमारीमुळे परेशान आहेत या मोठ्या देशातील नागरिक…\nकमी वयात लग्न आणि पुन्हा घटस्फोट झाला: मानली नाही हार; आता...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T02:01:01Z", "digest": "sha1:46MXROR6JFZ4QVFBEFENQR5FE77RG4LY", "length": 2907, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अपवर्तनांक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्रकाशविज्ञानामध्ये एखाद्या पदार्थाचा अपवर्तनांक ही एक मितीरहित संख्या असून ती प्रकाश त्या माध्यमातून कसा प्रवास करतो हे दर्शवते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १७ जानेवारी २०१८, at १९:३७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१८ रोजी १९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AB", "date_download": "2021-05-18T02:50:37Z", "digest": "sha1:FPDFACCRXCDRRIPTET222L43TWYBTS3N", "length": 4409, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९६५ मधील खेळ (१ प)\n► इ.स. १९६५ मधील जन्म (१ क, ६९ प)\n► इ.स. १९६५ मधील मृत्यू (३४ प)\n► इ.स. १९६५ मधील चित्रपट (१ क, ५ प)\n► इ.स. १९६५ मधील निर्मिती (३ प)\n\"इ.स. १९६५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०८:१८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/29/rape/", "date_download": "2021-05-18T02:18:34Z", "digest": "sha1:X3EPNAMCKKLLB6VVSDDWCWZXBXA6RHOG", "length": 5392, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "देववाडी इथं बलात्कार प्रकरणी दीपक शिंदे वर गुन्हा दाखल – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोल�� ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nदेववाडी इथं बलात्कार प्रकरणी दीपक शिंदे वर गुन्हा दाखल\nशिराळा ( प्रतिनिधी ) : देववाडी तालुका शिराळा येथील २८ वर्षीय युवतीवर बलात्कार प्रकरणी दीपक बाबासो शिंदे (वय ३२ वर्षे ) याच्यावर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nयाबाबत मिळालेली माहित अशी कि,शिंदे याने पिडीत युवतीला लग्नाचे आमिष दाखवून सप्टेंबर २०१२ पासून जानेवारी २०१७ पर्यत वेगवेगळ्या ठिकाणी नेवून बलात्कार केला. तसेच धमकी देवून मारहाण सुद्धा केली.\nपुढील तपास सहय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर गायखे करीत आहेत.\n← चिखलीत एक लाख २९५०० रुपयांची चोरी\nसंतोष कुंभार यांना पितृशोक →\nएसटी अपघातात संजीवनी कॉलेजचा तरुण ठार\nबहिणीच लग्न हीच भावाची अखेरची ओवाळणी…शिराळ्यातील घटना\nगोगवे येथील अपघातात २ ठार\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/26/okhisrandhajlian/", "date_download": "2021-05-18T01:06:39Z", "digest": "sha1:QFX74GF2HLMZEKLOWKZKFRY3M2T4P7GJ", "length": 8525, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "गोगवे चे शहीद जवान श्रावण माने यांना मुस्लीम बांधवांची अनोखी श्रधांजली – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nगोगवे चे शहीद जवान श्रावण माने यांना मुस्लीम बांधवांची अनोखी श्रधांजली\nबांबवडे : गोगवे (ता.शाहूवाडी) गावातील मुस्लीम बांधवांनी पारंपरिक रमजान ईद साजरी न करता शहीद जवान श्रावण माने यांच्या प्रती सद्भा��ना व्यक्त करून, अनोखी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. योगायोगाने सोमवारी या जवानाच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होत असताना, दुसरीकडे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती होती. अशावेळी येथील मुस्लिम समाज बांधवांनी, आपल्या प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक न्याय दिनाला खऱ्या अर्थाने न्याय दिल्याची प्रतिक्रिया, तालुक्याच्या सर्व भागातून व्यक्त केली जात आहे.\nशाहुवाडी तालुक्यातील गोगवे गावचे सुपुत्र श्रावण माने हे कर्तव्य बजावत असताना, पुँछ प्रांतातील सीमेवर शहीद झाले. त्यामुळे संपूर्ण गोगवे गाव दुःखाच्या सागरात बुडून गेलेले आहे. योगायोगाने या अमर योद्ध्याच्या रक्षाविसर्जना दिवशीच मुस्लीम बांधवांचा पवित्र समजला जाणारा ‘ रमजान ईद ‘ हा सुद्धा या दु:खाच्या प्रसंगात आल्याने गावातील सात कुटुंबातील मुस्लीम बांधवांनी हा सण साजरा न करता आपल्या गावच्या शहीद सुपुत्राला एक आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. मुस्लीम समाजाच्या वतीने शौकत मणेर, राजू मणेर यांनी ही माहित दिली आहे.\nगावातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचा दाखला समाजासमोर ठेवताना गोगवे गावातील शौकत अहमद मणेर, सलीम अहमद मणेर, अस्लम मणेर, रमजान तांबोळी, जमीर मिरासाहेब मणेर, फिरोज हनीफ मणेर, सत्तार ताजुद्दीन मणेर, राजू गुलाब मणेर, यासीन गुलाब मणेर, सलीम गुलाब मणेर, अस्लम गुलाब मणेर या मुस्लीम समाजातील सर्व कुटुंबियांनी एकमुखाने हा निर्णय घेतल्याचेही मणेर यांनी यावेळी स्पष्ट केले.\n← महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची शहीद माने कुटुंबाला सांत्वनपर भेट: आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन\nचांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी : मनसोक्त भिजण्यासाठी तरुणाई मंडपच्या धबधब्याकडे →\nवारणा-कोडोली परिसरात गारासह मुसळधार पाऊस\nअनुष्का फौंडेशन चे अध्यक्ष मा .श्री. बाबुराव नलवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nयोगीराज सरकार यांच्या मनगटी घड्याळ : योगीराज यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/08/ahmednagar-bhandardara-dam-water-in-river.html", "date_download": "2021-05-18T02:03:20Z", "digest": "sha1:4T4VE7MOGUOM4BAREMLHL22473AAPYXQ", "length": 4981, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "भंडारदरा धरणातून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा", "raw_content": "\nभंडारदरा धरणातून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून धुव्वाधार पाऊस कोसळत असल्याने धरणातील पाणीपातळी वाढली आहे. ११ टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या ९.६० टीएमसी पाणी असून, पाऊस सतत सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी राखण्यासाठी प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले गेले आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा नगर पाटबंधारे विभागाने दिला आहे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच स्वतःच्या सुरक्षेसह वीज मोटारी, इंजिन, शेती औजारे व पशुधनाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nभंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ ऑगस्टपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. शनिवारी (१५ ऑगस्ट) सकाळी ६ वाजता धरणाची पाणीपातळी ९४२ मीटर झाल्याने व पाणीसाठा ९६०६ दशलक्ष घनमीटर (९.६० टीएमसी) झाल्याने तसेच पावसाची संततधार सुरूच असल्याने प्रवरा नदीपात्रात ८३५ क्युसेक्स वेगाने पाणी सोडले गेले. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर धरणाच्या सांडव्यातूनही पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठची गावे, वस्त्या, वाड्यांतील नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कोणीही नदीपात्रात जाऊ नये तसेच पात्रातील वीज मोटारी, इंजिन तसेच शेतीऔजारांसह पशुधनांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाद्वारे करण्यात आले आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/civil-hospital/", "date_download": "2021-05-18T01:31:18Z", "digest": "sha1:3IWBHTT7WMJNZLBPNO2AUGF4TIHISX2Q", "length": 3025, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "civil hospital Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nभंडारा कोविड केंद्रात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट\nभंडारा जिल्हा सामान्य रुग्���ालयातील घटना\nप्रभात वृत्तसेवा 1 month ago\nबेळगावजवळ ट्रॅक्टर अपघातात 7 ठार\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nडॉक्टर, नर्स झोपेत असताना तरुणाचा तडफडून मृत्यू\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/cng/", "date_download": "2021-05-18T01:25:39Z", "digest": "sha1:72OTS3OFPB7CS2JWFORM7UERZSM5QWND", "length": 3623, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "cng Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nआता मात्र हद्द झाली मतदान संपताच पुन्हा इंधन दरवाढ\nपाच राज्यांतील निवडणुकांमुळे पुढे ढकलली दरवाढ\nप्रभात वृत्तसेवा 4 weeks ago\nआता एवढंच बाकी होतं पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसनंतर आता सीएनजी, पीएनजीही महागले\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\n“या’ राज्याचा आदर्श घेतल्यास पेट्रोल, डिझेल स्वस्त\nसर्व इंधने जीएसटी अंतर्गत आणण्याची वाढतेय मागणी\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nसीएनजी गॅसच्या दरात घट होणार\nप्रभात वृत्तसेवा 7 months ago\nपुणे – सीएनजी, पीएनजी गॅसच्या दरात दीड रुपयांनी वाढ\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/satara/eknath-gaikwad-used-to-write-kondvekar-in-front-of-the-name-on-visiting-card-satara-news", "date_download": "2021-05-18T02:33:10Z", "digest": "sha1:5LQT23JQIFY25EMJX4LNPTRZD66NPZC5", "length": 8276, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एकनाथ गायकवाड Visiting Card वरील नावासमोर 'कोंडवेकर' हा शब्द लिहायचेच!", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nएकनाथ गायकवाड Visiting Card वरील नावासमोर 'कोंडवेकर' हा शब्द लिहायचेच\nसातारा : एकनाथ गायकवाड आमदार झाले, खासदार बनले. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपदाची धुरादेखील सांभाळली. या यशस्वी वाटचालीत आपण कोंडवे गावचे सुपुत्र असल्याचा त्यांना अभिमान होता. त्यामुळेच सुरूवातीच्या काळात ते आपल्या 'व्हिजिटींग कार्ड'वरील नावासमोर कोंडवेकर हा शब्द लिहित असत.\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते एक��ाथ गायकवाड यांचे आज मुंबईत निधन झाले. मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा निवडून गेले होते. दोन वेळा राज्याचे कॅबिनेट मंत्रिपदही त्यांनी भूषविले होते. लोकसभेच्या मुंबई दक्षिण मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधीत्व केले होते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी पेलली होते. या यशस्वी वाटचालीत कोंडवे या गावशी त्यांचे ऋणानुबंध होते. सातारा शहरालगत असलेले कोंडवे हे त्यांचे गाव. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल. बालपणीच त्यांचे मातृ पितृछत्र हरपले. त्यामुळे बोरखळ (ता. सातारा) या आजोळी त्यांचे काही काळ वास्तव्य होते.\nस्वतःच्या हिमतीवर मोठे व्हा, कोणाचा वशिला घेऊ नका; एकनाथरावांच्या आठवणींने कोंडवेत हळहळ\nधारावीतून आमदार म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरूवात केली. राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर त्यांचा कोंडवे गावात सत्कारही आयोजिण्यात आला होता. सुरूवातीच्या काळात आपल्या 'व्हिजिटींग कार्ड'वरील नावासमोर ते कोंडवेकर असा उल्लेख आवर्जून करत असल्याची आठवण कोंडवे येथील शिक्षक दीपक भुजबळ यांनी सांगितली. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आयोजित सत्कार कार्यक्रमात भाषण करत असल्याचे कृष्णधवल छायाचित्रही आपल्या संग्रही असल्याचे श्री. भुजबळ यांनी या वेळी नमूद केले. दीपक भुजबळ यांचे वडील शंकरराव भुजबळ यांच्याशीही त्या काळी त्यांचा पत्रव्यवहार सुरू असे.\nएकनाथ गायकवाड Visiting Card वरील नावासमोर 'कोंडवेकर' हा शब्द लिहायचेच\nसातारा : एकनाथ गायकवाड आमदार झाले, खासदार बनले. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपदाची धुरादेखील सांभाळली. या यशस्वी वाटचालीत आपण कोंडवे गावचे सुपुत्र असल्याचा त्यांना अभिमान होता. त्यामुळेच सुरूवातीच्या काळात ते आपल्या 'व्हिजिटींग कार्ड'वरील नावासमोर कोंडवेकर हा शब्द लिहित असत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/shirur-taluka-news-social-distancing-and-wedding-bride-and-g", "date_download": "2021-05-18T02:30:48Z", "digest": "sha1:WG67KDYYXYFAA33Z5VLNSBTVAH6RPG5T", "length": 10418, "nlines": 86, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "shirur taluka news social distancing and wedding bride and g", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४���११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nसोशल डिस्टंसिंग: नवरा-नवरीने काठ्यांच्या मदतीने घातले गळ्यात हार\nएका विवाहात सोशल डिस्टंसिंग नियम पाळत नवरा नवरीने काठ्यांच्या मदतीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले आहे. संबंधित छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nपाटणा (बिहार): देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला असून, विवाहांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. एका विवाहात सोशल डिस्टंसिंग नियम पाळत नवरा नवरीने काठ्यांच्या मदतीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले आहे. संबंधित छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nVideo: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन\nकोरोना काळात सोशल डिस्टंसिंग आणि मास्क लावण्याची गाइडलाईन जारी केली आहे. अशाप्रकारे काही लोक लग्नात नियमांचे पालन करून इतरांना जागरूकही करत आहे. नवरदेवाने सांगितले की, काठ्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यामुळे लग्न यादगार राहणार आहे. या लग्नात नियमानुसार परिवारातील केवळ ५० लोकच उपस्थित होते आणि पूर्ण नियमानुसार सरकारी गाइडलाईन पालन करत हे लग्न पार पाडले. लग्नात सामिल झालेले आणि सोशल मीडियावरील लोक या कपलची प्रशंसा करत आहेत. हे अनोखं लग्न तेघडा अमुमंडल परिसरातील तेघरा बाजारात पार पडले.\nदरम्यान, काठ्यांच्या मदतीने दोघांनी एकमेकांना हार घातल्याने हे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोना काळात सर्वच लग्नांमध्ये चित्र बदलेलले दिसत आहे. पाहुण्यांना फुलांऐवजी मास्क आणि सॅनिटायजर दिले जात आहे. त्यासोबतच लग्नात वेगवेगळ्या आयडिया लावल्या जात आहेत. काही ठिकाणी तर व्हिडिओ कॉलवरून लग्ने लागली आहेत. शिवाय, पाहुणे मंडळही व्हिडिओच्या माध्यमातूनच उपस्थिती लावत आहेत.\nसुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...\nगणे��ावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर\n अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...\nडॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AC", "date_download": "2021-05-18T02:49:28Z", "digest": "sha1:GYFI5W3UF24DBNR6IKX6CRPKLSHYH56J", "length": 4322, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९६६ मधील खेळ (४ प)\n► इ.स. १९६६ मधील जन्म (६९ प)\n► इ.स. १९६६ मधील निर्मिती (२ प)\n► इ.स. १९६६ मधील मृत्यू (१ क, ३२ प)\n\"इ.स. १९६६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०८:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2019/12/no-matter-how-much-oppose-you-caa-law-enforcement-will-continue-says-amit-shah-to-opposition.html", "date_download": "2021-05-18T01:29:55Z", "digest": "sha1:V4BTXVCULEGYJOBYE4O36WVUDMXLRDCZ", "length": 4521, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "तुम्ही कितीही विरोध करा, कायद्याची अंमलबजावणी होणारच : अमित शाह", "raw_content": "\nतुम्ही कितीही विरोध करा, कायद्याची अंमलबजावणी होणारच : अमित शाह\nएएमसी मिरर बेब टीम\nनवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (CAA) देशभरातील वातावरण सध्या तणावपूर्ण बनले आहे. दिल्ली आणि परिसरात ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना सुरु आहे. या घटनांवरुन विरोधकांनी मोदी सरकारला कोंडी पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “तुम्ही कितीही विरोध करा, सरकार या कायद्याची अंमलबजावणी करणारच,” असे त्यांनी म्हटले आहे.\nशाह म्हणाले, “तुम्हाला पाहिजे तितका राजकीय विरोध करा. पण नरेंद्र मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. तसेच मी त्या लोकांना हे निश्चितपणे सांगू इच्छितो जे इतक्या वर्षांपासून भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या आपल्या अधिकारांपासून वंचित राहिले आहेत, त्यांना ते दिले जाईल.”\nगृहमंत्र्यांनी विरोधकांना हे आव्हान दिले, त्याचवेळी पूर्व दिल्लीच्या सीलमपूरमध्ये शेकडो लोक नागरिकत्व कायद्यातील बदलांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. काही वेळातच आंदोलक हिंसक बनले आणि त्यांनी पोलीस कर्मचार्यांवर दगड आणि बाटल्या फेकल्या. त्यानंतर त्यांना पळवून लावण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून प्रत्युत्तर द्यावे लागले.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/?hl=ar", "date_download": "2021-05-18T02:07:43Z", "digest": "sha1:U2HJNU6WDXF2FQLUWWBUPB7ZS5QDWSU4", "length": 2807, "nlines": 62, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "AMC MIRROR", "raw_content": "\nसंवेदनशीलता दाखवून तातडीने उपाययोजना करा, अन्यथा..\nएएमसी मिरर वेब टीम ऑनलाईन न्यूज कोरोना रुग्नांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे रूग्णस…\n…म्हणून दिवसातून एक केळे खा\nएएमसी मिरर वेब टीम ऑनलाईन न्यूज आपल्या सगळ्यांना माहित आहे की, तुम्हाला कधी अचानक खूप कंटाळा आला …\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/36667", "date_download": "2021-05-18T01:57:15Z", "digest": "sha1:FWVJ2GQHYNWOYHULQ5YN3AGUMWMVUH5V", "length": 9988, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उदगीर तालुक्याच्या वतीने गरजूना १००० मास्क वाटप… | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उदगीर तालुक्याच्या वतीने गरजूना १००० मास्क...\nप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उदगीर तालुक्याच्या वतीने गरजूना १००० मास्क वाटप…\nप्रेस संपादक पत्रकार सेवा संघ उदगीर तालुका युवाध्यक्ष राहुल शिवणे यांच्या पुढाकाराने गरजू व्यक्तींना मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी नामदेव घुगे, मनोज फड, राम घुगे यांचे सहकार्य लाभले. पत्रकार राहुल शिवणे यांचे सामाजिक कार्य पाहून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा संघटक संजय राजूळे यांनी राहुल शिवणे यांची उदगीर तालुका युवा अध्यक्षपदी निवड केली आहे. निवड झाल्यानंतर राहुल शिवणे यांनी १००० मा��्क वाटप केले व लवकरच सॅनिटायजर वाटप व जंतूनाशक फवारणी करणार असल्याचे राहुल शिंदे यांनी माहिती दिली.\nयावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे युवाध्यक्ष राहुल शिवणे यांनी सर्व जनतेला विनंती केली आहे की, सर्वांनी या कोरोना महामारीच्या काळात विना कारण फिरु नका, मास्कचा वापर करा, सॅनिटायजरने हात स्वच्छ धुवावेत आणि पूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजन’ कमी पडत आहे. म्हणून अनेक लोकांना प्राण गमवावे लागत आहेत त्यामुळे सर्वानी कमीत कमी दोन झाडे लावावेत असे आवाहन केले आहे. झाडे लावा झाडे जगवा पर्यायवरणाचे रक्षण करा असा संदेश संघाच्या वतीने देण्यात आला. राहुल शिवणे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.\nPrevious articleमजूरांना शासनाने १५००० मदत द्यावी ; पवनकुमार शेंडे यांची मागणी\nNext articleवन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ जंगल क्षेत्राला लागून असलेल्या विहिरींना उंच कटघरे बांधण्यास वनविभागाने पुढाकार घ्यावा – वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांची मागणी – उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गमावत आहेत जीव\nआॅनलाईन राज्यस्तरीय ट्रॅडिशनल वुशू स्पर्धा संपन्न\nपेट्रोल डीज़ल दरवाढी चा राष्ट्रवादी कांग्रेस राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने केला निषेध\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच. – राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन .\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nअल्पवयीन मुलीवर मातृत्व लादलेल्या प्रकरणातील, एका आरोपीस शोधून काढण्यात पोलिसांना यश....\nमहादुला नगरपंचायत येथे रात्री घरात आढळला ४.५ फुट लांब चेकअर्ड किलबैक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/03/14/sachinvdr/", "date_download": "2021-05-18T01:13:27Z", "digest": "sha1:GL5NYA3UPZU7UW4P2PM765XH5HQX3P5Z", "length": 4959, "nlines": 95, "source_domain": "spsnews.in", "title": "तो मृतदेह ‘चंदूर ‘ येथील ‘सचिन वडर ‘ चा – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nतो मृतदेह ‘चंदूर ‘ येथील ‘सचिन वडर ‘ चा\nबांबवडे : आज दि.१४ मार्च रोजी सकाळी भाडळे खिंड जवळील शेतात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. तो युवक चांदूर तालुका हातकणंगले येथील असून त्याचे नाव सचिन सीताराम वडर असे आहे. नैराश्यापोटी त्याने आत्महत्त्या केली अशी माहिती बांबवडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी दिली.\n← ” ते ” अज्ञात वाहन गणेश बेकरी नांदणी चे\nकै.येसाबाई दुध संस्थेच्यावतीने सभापती सरनोबत यांचा सत्कार →\nउखळू पैकी अंबाई वाडा इथं, वीज कोसळून ५ जखमी\n५ ऑक्टोबर अर्ज माघारीचा अंतिम दिवस : लगबग सुरु\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21015", "date_download": "2021-05-18T02:32:06Z", "digest": "sha1:5NCKLNJWOL3NPRJM3N5DUI3TXOKJ7673", "length": 8266, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "अकोला जिल्हा वाहतूक शाखेचा अकोट शहरात कारवाईचा धडाका, ८५ वाहनांवर कारवाई | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अकोला अकोला जिल्हा वाहतूक शाखेचा अकोट शहरात कारवाईचा धडाका, ८५ वाहनांवर कारवाई\nअकोला जिल्हा वाहतूक शाखेचा अकोट शहरात कारवाईचा धडाका, ८५ वाहनांवर कारवाई\nजिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ ह्यांनी कर्मचार्यांसह अचानक अकोट शहरातून बाहेर जाणाऱ्या रोडवर कारवाई सुरू केल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारक��त एकच खळबळ उडून बऱ्याच वेळ अकोट शहरातून बाहेर जाणाऱ्या अकोट ते हिवरखेड, अकोट ते दर्यापूर व अकोट ते अंजनगाव ह्या रोडवर शांतता पसरली होती.सदर मोहिमेवर पोलीस निरीक्षक गजानन शेळके स्वतः लक्ष ठेवून होते सदर कारवाई मध्ये क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणारी एकूण १७ वाहने ,हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या ३८ व इतर ३० अश्या एकूण ८५ वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली, ज्या प्रवासी वाहन चालकां कडे वैध कागदपत्रे नव्हती अशी वाहने पोलीस स्टेशन मध्ये लावण्यात आली आहे.\nPrevious articleकोंढाळा ते मेंढा नदिघाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली दयनीय अवस्था\nNext articleकेंद्र सरकारच्या शेतकरी आंदोलन दडपशाही च्या विरोधात आरमोरी येथे तीव्र निदर्शने….\nनिधन वार्ता मनकर्णाबाई नगराळे\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन बालकांना वाचविण्यासाठी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा पुढाकार….\nशहर वाहतूक विभागाचे पोलीस कर्त्यव्या सोबतच सातत्याने देत आहेत प्रमाणिकतेचा परिचय गरीब कामगाराचा हरविलेला मोबाईल केला परत\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nवरुर येथे श्रीराम मंदिर निर्माण व गृह संपर्क अभियान अंतर्गत कार्यक्रम\nशाहीर विजय पांडे व संचांनी अठरा गावामध्ये केली लोककल्याणकारी योजनेची जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/rishi-kapoor/", "date_download": "2021-05-18T01:26:01Z", "digest": "sha1:EMCKBJZQBWB6IWRYKB6HDIU2YP7YFP4I", "length": 31635, "nlines": 425, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ऋषी कपूर मराठी बातम्या | Rishi Kapoor, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थित���त ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) या���ी निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.\n‘-म्हणून मी रणबीर व रिद्धिमासोबत राहात नाही’; नीतू कपूर यांनी सांगितलं एकटं राहण्यामागचं कारण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) एकट्या राहतात. रिद्धिमा कपूर तिच्या घरी परतली आहे आणि रणबीर कपूरचे म्हणाल तर तो त्याची ‘लेडी लव्ह’ आलिया भटसोबत राहतोय. ... Read More\n आप मुझे फिर से मुश्क कहकर पुकारते', वडील ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावूक झाली रिद्धिमा कपूर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nऋषी कपूर यांचे त्यांच्या लेकीवर जीवापाड प्रेम होतं. ... Read More\nऋषी कपूर व मिनाक्षी शेषाद्रीच्या ‘दामिनी’ला 28 वर्षे पूर्ण, रंजक आहे ‘चिंटू’च्या कास्टिंगचा किस्सा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहा विचित्र योगायोग की नियतीचा खेळ होय, गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला होता आणि 28 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांचा ‘दामिनी’ हा सुपरहिट सिनेमा रिलीज झाला होता. ... Read More\nRishi KapoorMeenakshi Seshadriऋषी कपूरमिनाक्षी शेषाद्री\nत्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही... ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर यांची भावुक पोस्ट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nRishi Kapoor Death Anniversary: बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी काळाने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले. ... Read More\nभावांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रणधीर कपूर यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरणधीर कपूर सध्या कोरोनाला झुंज देत आहेत. अशात कपूर कुटुंबाशी निगडीत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. ... Read More\nया अभिनेत्यांच्या आठवणीने भावुक झाले अमिताभ बच्चन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nऋषी कपूर रणबीरवर अशी ठेवायचे पाळत, अभिषेक बच्चनने सांगितलेला किस��सा वाचून बसेन धक्का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे अनेक सुपरहिट सिनेमे, त्यांचे अनेक किस्से आजही ऐकवले जातात... ... Read More\nसिखनी बहोत याद आती है म्हणत ऋषी कपूर यांनी केले होते नीतू सिंग कपूर यांना प्रपोज\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nऋषी कपूर पॅरिसमध्ये होते तर नीतू काश्मीरमध्ये शूटिंग करत होत्या. त्यावेळी ऋषी यांनी तार करून नीतू यांना प्रपोज केले होते. ... Read More\nनीतू सिंग कपूर म्हणाल्या, इंडियन आयडॉलमधील हा स्पर्धक दिसतो ऋषी कपूर यांच्यासारखा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनीतू सिंग कपूर यांनी नुकतीच इंडियन आयडॉल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. ... Read More\nIndian IdolNitu SinghRishi Kapoorइंडियन आयडॉलनितू सिंगऋषी कपूर\nमी तुम्हाला खूप मिस करतोय म्हणत रणधीर कपूर झाले भावुक, दोन्ही भावांचा फोटो केला पोस्ट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराजीव आणि ऋषी यांच्या निधनामुळे रणधीर कोलमडून गेले आहेत. ... Read More\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3666 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2315 votes)\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\n\"तुम्ही उधळे आहात की मूर्ख; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण...\"\nसरकारच्या नाकर्तेपणामुळे गुदमरला गोव्याचा श्वास; नियोजन अन् निर्णय घेण्याची धमकही नाही\nCorona Vaccination: अकारण शंकांना बळी पडू नका; कोविशिल्डच्या दोन डोसमधले अंतर १६ आठवडे का\n\"...तर पाणी अक्षरश: गळ्याशी यायला वेळ लागणार नाही; काय डेंजर वारा सुटलाय\"\n देशात नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्याही खाली; २७ दिवसांतील नीचांक\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/movements-to-appoint-nominal-judges-in-high-courts/", "date_download": "2021-05-18T01:14:03Z", "digest": "sha1:D4BUQH7CY2OSYIR3AUPUOKRVVISXTXBP", "length": 26319, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "हायकोर्टांवर ‘नामधारी’ न्यायाधीश नेमण्याच्या हालचाली ! - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nहायकोर्टांवर ‘नामधारी’ न्यायाधीश नेमण्याच्या हालचाली \nप्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढणे शक्य व्हावे यासाठी देशातील उच्च न्यायालयांमध्ये निवृत्त न्यायाधीशांना हंगामी स्वरूपात न्यायाधीश म्हणून काम करण्यास सांगण्याचा विषय एका जनहित याचिकेच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने नेटाने हाती घेतला आहे. अशी व्यवस्था अंगीकारण्याचे नेमके निकष काय असावेत यावर देशातील सर्व उच्च न्यायालयांनी आपसात विचारविनिमय करून मत सादर करावे, असे न्यायालयाने सांगितले आहे. केंद्र सरकारने मात्र उच्च न्यायालयांमधील मंजूर असलेली न्यायाधीशांची सर्व पदे भरल्याखेरीज अशी तात्पुरती व्यवस्था करता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या १५ एप्रिल रोजी यावर पुढील सुनावणी ठेवली असून सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे त्यानंतर आठवडाभराने निवृत्त होण्याआधी यासंबंधी काही तरी भरीव असे करण्याचा न्यायालयाचा प्रयत्न आहे.\nसंविधानानुसार उच्च न्यायालयांवर दोन प्रकारचे न्यायाधीश नेमले जाऊ शकतात. एक, कायमस्वरूपी व दुसरे अतिरिक्त. उच्च न्यायालयांच्या मंजूर न्यायाधीश संख्येमध्ये या दोन्ही प्रकारचे न्यायाधीश गृहीत धरले जातात. १ एप्रिलच्या ताज्या आकडेवारीनुसार देशभरातील २५ उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या एकूण १०८० मंजूर पदांपैकी ४११ पदे रिक्त आहेत. या एकूण १०८० पदांमध्ये २८५ पदे अतिरिक्त न्यायाधीशांची आहेत व त्यापैकीही १७८ पदे रिक्त आहेत. मुळात कायम न्यायाधीशांना प्रलंबित प्रकरणांचा डोंगर वाजवी काळात उपसणे शक्य होणार नाही, अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हाच अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक केली जाऊ शकते. अतिरिक्त न्यायाधीश जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी नेमले जातात व कायम न्यायाधीशांची पदे रिक्त झाल्यावर या अतिरिक्त न्यायाधीशांनाच कायम न्यायाधीश म्हणून नेमण्याची प्रथा रूढ आहे. म्हणजे आता जी हंगामी न्यायाधीशांची चर्चा सुरू आहे ती कायम व अतिरिक्त न्यायाधीशांखेरीजची आहे.\nयासाठी संविधानाच्या अनुच्छेद २२४ ए चा आधार घेतला जात आहे. हा अनुच्छेद मूळ संविधानात नव्हता. १५ व्या घटनादुरुस्तीने सन १९६३ मध्ये तो संविधानात समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून गेल्या ५८ वर्षांत या अनुच्छेदाचा वापर प्रत्यक्षात कधीही केला गेलेला नाही. हा अनुच्छेद असे सांगतो की, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश निवृत्त न्यायाधीशांना उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी पाचारण करू शकतील. मात्र यासाठी त्यांना राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागेल. न्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी जिला पाचारण करायचे ती व्यक्ती त्याच उच्च न्यायालयाचे किंवा देशातील अन्य कोणत्याही उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असू शकतील. मात्र या अनुच्छेदातील दोन-तीन बाबी लक्षणीय आहेत. एक म्हणजे, अशा निवृत्त न्यायाधीशाने मुख्य न्यायाधीशांची विनंती मान्य करून उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करण्याचे मान्य केले तरी त्यांना त्या न्यायालयाचे न्यायाधीश मानले जाणार नाही. त्यांना न्यायाधीशाचे सर्व अधिकार असतील व ते वापरून ते प्रकरणांचे निकालही करू शकतील. परंतु त्यांना न्यायाधीश मानले जाणार नाही. म्हणजेच ते न्यायाधीशाचा हुद्दा नसलेले केवळ कामापुरते नामधारी न्यायाधीश असतील. दुसरे असे की, या नामधारी न्यायाधीशांना वयाची कमाल मर्यादा नसेल. तिसरे म्हणजे त्यांना न्यायाधीश म्हणून नियमित पगार मिळणार नाही तर राष्ट्रपती ठरवतील तेवढा भत्ता दिला जाईल. अर्थात त्यांना निवृत्त न्यायाधीश म्हणून आधीच पेन्शन मिळत असल्याने पुन्हा पूर्ण पगार न देणे हे योग्यही आहे.\nकेंद्र सरकारने मांडलेल्या भूमिकेशी सर्वोच्च न्यायालयाने प्रथमदर्शनी असहमती दर्शविली असली तरी सरकारचे म्हणणे अगदीच अवास्तव नाही. कारण अनुच्छेद २२४ एच्या सुरुवातीसच या प्रकरणात आधी काहीही म्हटले असले तरी ही तरतूद करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील आधीच्या तरतुदी उच्च न्यायालयांवर कायम व अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याच्या आहेत. म्हणजेच याचा संगतवार अर्थ लावला तर असे दिसते की, कायम व अतिरिक्त न्यायाधीश उपलब्ध असूनही न्यायालयाचे प्रलंबित काम उरकण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची मदत घेणे गरजेचे आहे, असे मुख्य न्यायाधीशांना वाटत असेल तर राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने ते तसे करू शकतात. पण यासाठी कायम व अतिरिक्त पदांवर पूर्ण संख्येने न्यायाधीश उपलब्ध असणे हे यामागचे पहिले आणि स्वाभाविकच गृहीतक आहे. कायम व अतिरिक्त न्यायाधीशांच्या जागा रिक्त असताना, काम उरकत नाही म्हणून, मुख्य न्यायाधीशांनी निवृत्त न्यायाधीशांना मदतीला बोलावणे अपेक्षित नाही.\nहा प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही. सर्वप्रथम निवृत्त न्यायाधीशांना पुन्हा कामाला बोलवायची गरज निर्माण झाली आहे हे ठरविण्याचा वस्तुनिष्ठ निकष ठरवावा लागेल. हा निकष प्रलंबित प्रकरणांच्या संख्येवर ठरवावा की न्यायाधीशांच्या रिक्त पदांवर ठरवावा, हेही नक्की करावे लागेल. सध्या कायम व अतिरिक्त न्यायाधीशांच्या नेमणुकाच वेळेवर होत नाहीत. मग निवृत्त न्यायाधीशांना ठरावीक काळासाठी पाचारण करण्याची ही प्रक्रिया त्याचा हेतू विफल होणार नाही अशा प्रकारे तत्परतेने पार पडेल याची शाश्वती काय सध्या न्यायाधीशांना पदावर असतानापेक्षा अधिक ‘हिरवी कुरणे’ निवृत्तीनंतर उपलब्ध आहेत. लवादाची कामे (Arbitration Work) व विविध आयोगांवरील नियुक्त्या या रूपाने त्यांना पेन्शनखेरीज बराच पैसा मिळतो. या व्यवस्थेत दरमहा काही हजार रुपये मिळू शकणार्या भत्त्यासाठी किती निवृत्त न्यायाधीश अशा ‘नाममात्र’ पदावर काम करायला तयार होतील, हाही प्रश्न आहेच. आपण निवृत्त व्हायच्या आधी यातून काही भरीव निष्पन्न करण्याची सरन्यायाधीश बोबडे यांची मनीषा पूर्ण होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत.\n‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleअहमदाबाद : शाळेच्या इमारतीला भीषण आग\nNext articleलस आहे, पण देण्याची ऑर्डर नाही, मुख्यमंत्र्यांनी अपयश झाकण्यासाठी जनतेला वेठीला धरलंय : अतुल भातखळकर\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत ���ोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/will-sujay-vikhen-be-bothered-to-bring-remadesivir-from-delhi-high-court-indignant/", "date_download": "2021-05-18T02:38:20Z", "digest": "sha1:BB4RGAMBMNSHGT23XHPJDEBBF72NR472", "length": 19069, "nlines": 390, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Remdesivir : दिल्लीवरुन रेमडेसिवीर आणणे सुजय विखेंना भोवणार? हायकोर्ट संतप्त | Mumbai News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nदिल्लीवरून रेमडेसिवीर आणणे सुजय विखेंना भोवणार\nमुंबई :- आपल्या मतदारसंघातील कोरोना रुग्णांसाठी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विशेष विमानाने थेट दिल्लीवरून रेमडेसिवीर इंजक्शन आणल्याचे उघड झाले होते. मात्र आता सुजय विखे यांनी केलेली कृती त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे सध्या दिसू लागली आहेत. कारण दिल्लीवरून रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अरुण कडू आणि इतर तीन जणांनी ही याचिका दाखल केली.\nखासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केले होते. हे वाटप कायद्याला धरून नाही. वाटण्यात आलेली इंजेक्शन्स खरी होती की बोगस होती याबाबत काहीच माहीत नाही. हे वाटप बेकायदेशीर झालं आहे. त्यामुळे याबाबत तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे ही औषधे तत्काळ ताब्यात घ्यावीत आणि त्याचं योग्य प्रकारे कायदेशीर गरजूंना वाटप करण्यात यावं अशीही मागणी याचिकार्त्यांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाने या याचिकेची दखल घेतली आहे. इतकंच नाही तर राज्य सरकारला योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकील ॲड. प्रज्ञा तळेकर यांनी दिली.\nआजच्या सुनावणीवेळी रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी गुन्हा का दाखल केला जाऊ नये, असा सवाल न्यायालयाने केला आहे. २९ तारखेपर्यंत समर्पक उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. रेमडेसिवीर काळाबाजाराची न्यायालयाला शंका आहे. त्यामुळे सुजय विखे यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत आता २९ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुजय विखे प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.\nदरम्यान, सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा कोटा आणला. सुजय विखे यांनी खाजगी विमान करून रेमडेसिवीर इंजेक्शन अहमदनगरला आणली. ३०० इंजेक्शन्स त्यांनी नगरकरांसाठी आणली, अशी माहिती खुद्द सुजय विखे पाटील यांनी दिली होती. ही इंजेक्शन्स सर्वांची आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाही तर माझ्यावर कारवाई झाली असती, असे सुजय विखे पाटील म्हणाले होते.\nही बातमी पण वाचा : रुग्णांच्या नातेवाईकांना ‘रेमडेसिवीर’ आणण्याची सक्ती करू नका : राजेश टोपे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकरोनानिवारणात माझंही योगदान ….\nNext articleराज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त,राजेश टोपेंची माहित���\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/as-soon-as-the-result-was-announced-violence-in-bengal-bjp-office-set-on-fire-nrvk-123357/", "date_download": "2021-05-18T01:51:42Z", "digest": "sha1:WCEGNWPWR2WWHNVDKTRXVA2SDOPJGS2P", "length": 11338, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "As soon as the result was announced Violence in Bengal; BJP office set on fire nrvk | निकाल जाहीर होताच प. बंगालमध्ये हिंसाचार; भाजपा कार्यालयाची जाळपोळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपु��चे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nधक्कादायकनिकाल जाहीर होताच प. बंगालमध्ये हिंसाचार; भाजपा कार्यालयाची जाळपोळ\nपश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच पश्चिम बंगालमधल्या आरामबाग इथं असलेल्या भाजपाच्या कार्यालयाला आग लागल्याचं समोर आले. आहे. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. येथील आगीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याचबरोबर भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे.\nकोलकाता : पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच पश्चिम बंगालमधल्या आरामबाग इथं असलेल्या भाजपाच्या कार्यालयाला आग लागल्याचं समोर आले. आहे. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. येथील आगीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याचबरोबर भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे.\nआपल्या ट्विटमध्ये त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ही आग लावली असल्याचे आरोप केले आहेत. त्याचसोबत या कृत्याचा निषेधही केला आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसकडून ह्या आगीसंदर्भातले आरोप फेटाळले जात आहेत.\nकूचबिहारमध्येही भाजपा उमेदवाराच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. यासोबतच भाजपाच्या एका कार्यकर्त्याने बॉम्ब फेकल्याचा आरोपही तृणमूल काँग्रेसने केला आहे. यापूर्वी दुपारी निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट होताच तृणमूल कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयाबाहेर गोंधळही घातला होता.\nपराभव मान्य पण कोर्टात दाद मागणार; ममता बॅनर्जी गरजल्या\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://gom.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T02:21:45Z", "digest": "sha1:ZAGI3ANIHEASKF5ZH3JFDVT4QUOLOC5N", "length": 1752, "nlines": 28, "source_domain": "gom.m.wikipedia.org", "title": "वर्ग:देवनागरी - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गान सध्या एकूय पान वा माध्यम ना.\ntitle=वर्ग:देवनागरी&oldid=202722\" चे कडल्यान परतून मेळयलें\nहातूंतलो मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आसा जे मेरेन हेर नोंदी करूक नात.\nहें पान शेवटीं 19 मार्च 2021 दिसा, 12:48 वोरांचोर बदलेलें.\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/kalyan-matka-gambling-den-in-paddy-field/", "date_download": "2021-05-18T02:33:10Z", "digest": "sha1:E2BIJ62OKXH5NO64PQB42DESAGDX55B3", "length": 3331, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Kalyan Matka gambling den in paddy field Archives - MPCNEWS", "raw_content": "\nAlandi Crime News : कल्याण मटका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; 1 लाख 5 हजार रुपयांचा…\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने आळंदी येथे इंद्रायणी नदीकाठी एका पडीक शेतात सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा मारला. त्यात पोलिसांनी 1 लाख 5 हजार 917 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच 10…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/mla-sanjay-bhegde/", "date_download": "2021-05-18T00:37:27Z", "digest": "sha1:GBQS6X27CZIUIXLCMOZB3BQGV3KDR2A5", "length": 5136, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "MLA Sanjay Bhegde Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMaval : मावळमधील विविध विकासकामांचा भूमिपूजन, उदघाटन कार्यक्रम रद्द –आमदार संजय बाळा भेगडे\nएमपीसी न्यूज - जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गुरूवारी (दि. १४) केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ३० जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याचा पुणे जिल्हा भाजपच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आमदार संजय बाळा भेगडे यांनी मावळ…\nMaval : मावळ तालुक्याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी देणार : आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे\nएमपीसी न्यूज - मावळ तालुक्याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी एका कार्यक्रमा दरम्यान दिली.मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून तसेच त्यांच्या निधीतून…\nTalegaon Dabhade : श्री शिवशंभू तीर्थ निर्मितीकरिता नोव्हेम्बर महिन्यात जाणता राजा महानाट्याचे…\nएमपीसी न्यूज- छत्रपती श्री शिवशंभू स्मारक समिती व स्व गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान, मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथे श्री शिवशंभू तीर्थ निर्मितीकरिता निधी उभारणीसाठी 10 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिध��पत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/ncp-obc-sell-maval/", "date_download": "2021-05-18T02:17:12Z", "digest": "sha1:Q62ORL6VMVKUEL2UUN3OCFLAWHK5GHBN", "length": 3231, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Ncp Obc Sell Maval Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon News : पवन मावळ पूर्व विभाग राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्षपदी ज्योतिबा आयारे\nएमपीसीन्यूज : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,ओबीसी सेल पवन मावळ पूर्व विभाग अध्यक्षपदी ज्योतिबा रतन आयारे यांची निवड करण्यात आली.माजी मंत्री मदन बाफना यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रभारी व ओबीसी सेलचे…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2021-05-18T02:47:15Z", "digest": "sha1:CRWZE7FLGQLC25OPZOIBVK5BN7CYXRD2", "length": 4387, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९६८ मधील खेळ (८ प)\n► इ.स. १९६८ मधील जन्म (१ क, ८१ प)\n► इ.स. १९६८ मधील मृत्यू (३४ प)\n\"इ.स. १९६८\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०८:१६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21214", "date_download": "2021-05-18T00:43:38Z", "digest": "sha1:5HMHOLZ27N35WM3QOLZ2XUQK4AZMYVDW", "length": 9794, "nlines": 152, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "केंद्र सरकारने शेतकरी विरोधी “कृषी कायदा ” रद्द करावा शेतकरी कामगार पक्षाची मागणी चंद्रकांत देशमुख | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome पुणे केंद्र सरकारने शेतकरी विरोधी “कृषी कायदा ” रद्द करावा शेतकरी कामगार पक्षाची...\nकेंद्र सरकारने शेतकरी विरोधी “कृषी कायदा ” रद्द करावा शेतकरी कामगार पक्षाची मागणी चंद्रकांत देशमुख\nअतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी\nभाई चंद्रकांत(दादा )देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सांगोले यांना केंद्र सरकारच्या कृषी धोरणावीरोधात नीवेदन देण्यात आले.\nनुकतेच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरण आवलंबत शेतकरी विरोधी “कृषी कायदा ” संसदेत मंजुर केला.त्या कायद्यामुळे शेतकर्यांना फार मोठा फटका बसनार आहे.केंद्र सरकारचे हे धोरण अक्षरक्षः शेतकर्यांना देशोधडीला लावनारे आहे.एकतर उत्पादन खर्चाच्या आधारे शेतकर्याच्या मालाला किंमत नाही.उत्पन्नापेक्षा खर्च जादा होत आसल्यामुळे शेतकरी आर्थीक आडचणीत सापडला आहे.\nत्यातच भर म्हणजे निसर्गाची अवकृपा झाली आहे.आसमानी संकटाबरोबर ह्या सुलतानी सरकारच्या संकटाला शेतकर्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.\nकेंद्र सरकारच्या ह्या शेतकरी विरोधी”कृषी कायद्याचे” पडसाद संपुर्णदेशामध्ये पहावयास मीळत आहेत .शेतकरी ह्या कायद्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तिवृ विरोध करताना पहावयास मीळत आह���.कायद्या वीरोधात असंतोष पहावयास मिळत आहे.\nआसा ह शेतकरी विरोधी “कृषी कायदा रद्द करावा ह्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने मा तहसीलदार सांगोले यांना निवेदन देण्यात आले.\nसदर निवेदन देण्यासाठी मा दिपक गोडसे(पु.ता.आध्यक्ष),सुरेश माळी(नगरसेवक),गजानन बनकर(नगरसेवक)लक्ष्मण माळी(उप सभापती कृषी.उत्पन्न बा.समीती),रोहीदास चौगुले,शंकर माने,सचिन फुले,देवानंद कांबळे,सुब्राव बंडगर,नितेश बनसोडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थितीत होते.\nPrevious articleउप पोलीस स्टेशन राजाराम येथे मैत्री मेळावा संपन्न -पशुसंवर्धन विभागाची माहिती\nNext article7 डिसेंबर ला तेलंगाणा राज्यात पहिला सत्यशोधक विवाह रघुनाथ ढोक लावणार\nआळंदीचा किरण नरके रूग्णांच्या ‘हाकेला ओ’ देणारा आरोग्य दूत \nसामाजिक बांधिलकी जपत अजित वडगावकर यांचा वाढदिवस साजरा\nमहाराष्ट्राला निलेश लंके सारखा आमदार मिळाला हे महाराष्ट्राच भाग्य.. इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने आमदार लंके यांच्या कार्याची पाहणी\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nशेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ युवक कॉंग्रेसचे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर...\nमहापौर माई ढोरे यांच्या हस्ते रस्ते विकास भुमीपजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/global/australian-pm-scott-morrison-stands-with-india-in-battle-of-covid19", "date_download": "2021-05-18T02:16:25Z", "digest": "sha1:QMI7H5OWUTSTTXC6OBWSC7KE45MCJIAT", "length": 18496, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'भारताची चिकाटी आणि सामर्थ्य जाणतो'; कोरोनाविरोधातील लढ्यात ऑस्ट्रेलिया भारतीयांसोबत", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\n'भारताची चिकाटी आणि सामर्थ्य जाणतो'; कोरोनाविरोधातील लढ्यात ऑस्ट्रेलिया भारतीयांसोबत\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाचं मोठं संकट उभं आहे. या कोरोनाच्या विळख्यात देशातील अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. देशाची सध्याची परिस्थिती चिंताजनक बनली असून देशात दिवसाला जवळपास तीन लाखांच्या वर रुग्ण सापडत आहेत. भारतातील या परिस्थितीबाबत संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलियाने देखील चिंता आणि काळजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, सध्या भारत कोरोनाच्या भयावह दुसऱ्या लाटेशी झगडतो आहे, त्यासाठी ऑस्ट्रेलिया भारतातील आपल्या मित्रांसबोत उभा आहे. आम्ही जाणतो की, भारत किती सामर्थ्यवान आणि चिकाटी असणारा देश आहे ते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मी या जागतिक आव्हानाशी एकत्र येऊन लढा देऊ.\nपाकिस्ताननेही व्यक्त केली सहानुभूती\nयाआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील ट्विट करत भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. मी भारतीय नागरिकांसोबत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मी भारतीय नागरिकांसोबत आहे. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या भयावह लाटेशी लढा देत आहे. आमच्या शेजारच्या देशात तसेच जगामध्ये या महासाथीदरम्यान विषाणूशी झुंज देणारे सगळेच लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना करतो. मानवतेला आव्हान देणारे हे जागतिक संकट आपण सगळ्यांनी एकत्र येऊन परतवून लावायलाच हवे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.\nयासंदर्भात पाकिस्तानातील नागरिकांनीही भारताविषयी काळजी व्यक्त केली आहे. या संकटाच्या समयी पाकिस्तानने भारताला मदत करावी, अशी मागणी पाकिस्तानी नागरिकांकडून करण्यात येत आहे. #IndianLivesMatter #IndiaNeedOxygen #PakistanWithIndia असे हॅश्टॅग ट्रेड करत आहेत. या दरम्यानच पाकिस्तानचे समाजवेक अब्दुल सत्तार इदी यांचा मुलगा फैजल इदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. त्यांनी भारतातील वाढत्या कोरोना संक्रमणाबाबत चिंता व्यक्त केली आहे तसेच मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फैजल यांनी आपल्या पत्रात लिहलंय की, हम इदी फाउंडेशनमध्ये भारतातील कोरोनाचा हाहाकार पाहत आहोत. मोठ्या संख्येने लोक कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचं पाहून आम्ही चिंतीत आहोत. त्यांनी पुढे याबाबत संवेदना व्यक्त करत सोबतच 50 ऍब्युलन्स देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.\n'भारताची चिकाटी आणि सामर्थ्य जाणतो'; कोरोनाविरोधातील लढ्यात ऑस्ट्रेलिया भारतीयांसोबत\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाचं मोठं संकट उभं आहे. या कोरोनाच्या विळख्यात देशातील अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. देशाची सध्याची परिस्थिती चिंताजनक बनली असून देशात दिवसाला जवळपास तीन लाखांच्या वर रुग्ण सापडत आहेत. भारतातील या परिस्थितीबाबत संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आ\nIPL 2021 : ऑसी खेळाडूंसंदर्भात PM म्हणाले; तुमचं तुम्ही बघा\nIPL 2021: ऑस्ट्रेलियन पंतप्रधान (Prime Minister of Australia) स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी मंगळवारी आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंसंदर्भात मोठी भूमिका घेतलीये. आयपीएलमधून माघारी मायदेशी परतण्यासाठी खेळाडूंना स्वत:ची व्यवस्था स्वत: करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतात\nऑस्ट्रेलियाचा चीनला दणका; 'बेल्ट अँड रोड' प्रोजेक्ट केला रद्द\nकॅनबरा- जगभरातील देशांसोबत पंगा घेणाऱ्या चीनला ऑस्ट्रेलियाने दणका दिला आहे. प्रतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या कॅबिनेटने राष्ट्रीय सुरक्षेला लक्षात घेत चीनच्या महत्वकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव कराराला रद्द केले आहे. ज्या दोन कराराला रद्द करण्यात आले आहे, त्यातील एक चिनी कंपन्या ऑस्ट्रेलिय\nशाळा बंदमुळे पालकांच्या चिंतेत वाढ अभ्यासाकडे मुलांचे दुर्लक्ष\nऔरंगाबाद: मागील एक वर्षापासून मुलांच्या शाळा बंद, परीक्षा देखील रद्द झाल्या आहेत. याचा थेट परिणाम शिक्षणावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. सुरवातीला ऑनलाइन शिक्षण सुरु होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे शिक्षण देखील शाळांकडून विद्यार्थ्यांना देणे बंद झाले आहे. त्यामुळे बालवयात शिक्षणावाचून\nCoronavirus| ‘रेमडेसिव्हिर’साठी नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात, अधिकारी वैतागले\nलातूर: कोरोना बाधित गरजू रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसंदर्भात सर्व नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या हातात घेतले आहे. प्रशासनामार्फतच आता औषध विक्रेत्यांना त्याचा पुरवठा केला जात आहे. पण, पुरवठा कमी असल्याने समन्यायी पद्धतीने त्याचा पुरवठा केला जात आहे. आता रुग्णाचे नातेवाईक\nCorona Updates: उमरग्यात बारा तासांत चार जणांचा मृत्यू\nउमरगा (उस्मानाबाद): कोरोना संसर्गाचा विळखा दररोज घट्ट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोमवारी (ता. १३) कोविड रुग्णालयात घेतलेल्या रॅपिड चाचणीत ३३ तर ग्रामीण भागात झालेल्या चाचणीत १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान बारा तासात चार व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याने नागरिकांनी स\n औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्या घटली; ८४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात\nऔरंगाबाद: आज (ता. १३) नवीन १ हजार ३५२ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या १ लाख १ हजार ५३६ झाली. सध्या १५ हजार ३५० जण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आज घाटीसह विविध रुग्णालयात २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार २५ जणांचा मृत्यू झाला. आज १ हजार ४३८ जणांना सूटी झ\nकडूस येथे उद्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू\nकडूस : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडूस (ता.खेड) ग्रामस्थांनी मंगळवार (ता. 20) दुपारी एक वाजल्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात वैद्यकीय सेवा व दुध संकलन केंद्र वगळता गावातील दारू विक्री दुकानांसह सर्व दुकाने, हॉटेल, आस्थापना बंद राहणार आहेत. या जनता कर्फ्यु\nफ्रंटलाईन आरोग्य सेवकांसाठी 50 लाखांची विमा योजना पुन्हा सुरू करा : डॉ. अमोल कोल्हे\nकेसनंद : कोरोना महामारीच्या संकटसमयी फ्रंटलाइनवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य सेवकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचा विमा संरक्षण योजनेचा लाभ पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत दिला जात होता. परंतु केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक काढून २४ मार्च रोजी\nकोरोना रुग्णांच्या सुविधांसाठी आमदार निधीतील एक कोटी खर्च करणार : अतुल बेनके\nनारायणगाव : सर्व पक्षीय जिल्हा परिषद व पंचायत सदस्य, सभापती, नगराध्यक्ष, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधुन कोरोना रुग्णांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आमदार फंडातील एक कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाईल. अशी माहिती आमदार अतुल बेनके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-latest-news-wild-pigs-attack-on-two-farmers-in-dharur-tahsil", "date_download": "2021-05-18T02:31:57Z", "digest": "sha1:NF5STDR5GAEUK24HJ2X2SEDJCH3XPBKW", "length": 15741, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रानडुकरांचा धुमाकूळ; दोन शेतकऱ्यांवर हल्ला, रात्र जागून काढावी लागतेय", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nरानडुकरांचा धुमाकूळ; दोन शेतकऱ्यांवर हल्ला, रात्र जागून काढावी लागतेय\nकिल्ले धारूर (जि.बीड) : तालुक्यातील असोला या गावात रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अंबेजोगाई रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहेत. धारूर परिसरा लगतच असलेल्या असोला व हसनाबाद गावात गेल्या दोन दिवसांपासून रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. हसनाबाद शिवारामध्ये आपल्या ज्वारीच्या शेतात शेळ्या चारणारे शेतकरी गोपीनाथ मनोहर खांडेकर यांच्यावर अचानकपणे भल्या मोठ्या रानडुकराने हल्ला केला.\nया हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच गोपाळपूरपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या चांभार तांडा येथे धारूर येथील मजूर, रघुवीर सिंग हे शेतात कामासाठी गेले होते. परत येत असताना सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. हाताला चावा घेतल्याने त्यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रानडुकरांच्या हल्ल्यामुळे गोपाळपूर, असोला, हसणाबाद, जामगाव तांडा, चांभार तांडा येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर बाबीकडे वनविभाग मात्र दुर्लक्ष करत आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांची यातून सुटका करावी अशी मागणी होत आहे.\nरानडुकरांचा धुमाकूळ; दोन शेतकऱ्यांवर हल्ला, रात्र जागून काढावी लागतेय\nकिल्ले धारूर (जि.बीड) : तालुक्यातील असोला या गावात रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अंबेजोगाई रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहेत. धारूर परिसरा लगतच असलेल्या असोला व हसनाबाद गावात गेल्या दोन दिवसांपासून रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून शेतक\nशेकडो प्रयत्नांनंतर 10 वर्षांनी मिळाले शेतकऱ्याला आधारकार्ड\nइगतपुरी (नाशिक) : विविध शासकीय योजनांसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. असे असले तरी तालुक्��ातील निनावी गावातील शेतकरी शंकर गायकवाड यांना शेकडो प्रयत्न करूनही आधारकार्ड मिळत नव्हते.\nजामफळ प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू\nसोनगीर (धुळे) : शेतकरी आंदोलनात ३० दिवस कामबंद पडल्यानंतर तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व प्रकल्प भरून घेणाऱ्या योजनेचे काम नुकतेच पुन्हा सुरू झाले असले, तरी फारसा वेग नाही. मुरूम, काळ्या मातीची कमतरता व शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे\n100 कांद्यांच्या माळेचा प्रशांत परब यांचा कांदा लागवडीचा यशस्वी प्रयोग\nवैभववाडी (सिंधुदुर्ग) : बांबुळी (ता. कुडाळ) येथील प्रशांत अंकुश परब या प्रयोगीशील शेतकऱ्याने सलग तिसऱ्यावर्षी कांद्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. पाच गुंठ्यांतून त्यांनी २ हजार क्विंटल उत्पादन घेतले असून किलो आणि शिखळ पद्धतीने स्थानिक पातळीवर विक्री सुरू आहे. पीक पद्धतीत त्यांनी केलेला बदल\nबाहुबली कलिंगड बांगलादेश नेपाळात; शिक्षक शेतीतील बाहुबली\nपिंपळनेर (धुळे) : येथील एका खाजगी आश्रमशाळेतील शिक्षकाने शिक्षकी पेशा सांभाळून बटाई घेतलेल्या १३ एकर शेतीत कलिंगडाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेत शेतीची प्रयोगशीलता जोपासत तालुक्यात चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरला आहे. मनीष माळी या शिक्षक शेतकऱ्याने ३५० टनापेक्षा अधिक उत्पादित केलेले टरबूज\nजळगाव जिल्ह्यात १७ केंद्रावर होणार ज्वारी, मका, गहाची ऑनलाईन नोंदणी\nजळगाव ः गतवर्षी खरिप हंगामात सरासरी पेक्षा बर्यापैकी पाऊस झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहु, मका व ज्वारी या पिकाची लागवड केली होती. मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गहु, मका व ज्वारीचे उत्पन्न आले. परंतु बाजारात हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ\nशेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता..पीकविम्याचे पैसे खात्यावर\nचोपडा (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी केळी पीकविमा योजनेत सहभागी झाले होते. केळी पिकाचे अतोनात नुकसान होऊनही केळी पीकविमा लाभापासून बरेच शेतकरी वंचित राहिले होते. या शेतकऱ्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या पिकांचे नुकसान होऊन देखील केळी पीकविमा काढूनही पीकविम्याचे पैसे सहा-सहा महिन्य\nशेतकऱ्यांसाठी डिझेल आपल्या दारी; गावांमध्ये जातेय ट्रँकर\nपातोंडा (ता.अमळनेर) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन काळात शेतकरी व ट्रॅक्टर मालकांसाठी भारत पेट्रोलियम धरणगाव यांनी डिझेल व्हॅनच्या स्वरूपात घरपोच डिझेल सेवा सुरू केली आहे.\nगंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांवर रानडुकरांचे हल्ले सुरुच, महिला गंभीर जखमी\nशेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : शेंदूरवादा (ता.गंगापूर) परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. एकाच आठवड्यात कोडापुर येथील परसराम करपे (वय २५) या शेतकऱ्यावर शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला करून जखमी केले. शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी तांदुळवाडी येथील एका महिलेवर तीन वराहने हल्ला केला. त्या\nहजारो रुपये किलोने बियाणे; आता कांद्याचा भाव चार ते पाच रुपये किलो\nवैंदाणे (नंदुरबार) : कांदा लागवडीसाठी महागडे बियाणे शेतकऱ्यांनी बाहेरील जिल्ह्यातून आणले होते. काही शेतकऱ्यांनी तर गुजरात व मध्य प्रदेशमधूनही हजारो रुपये खर्च करून बी आणले. त्यातही बऱ्याच प्रमाणात बी खराब निघाले, तरीही हार न मानता आहे त्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदालागवड केली. मात्र, कां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/4119/", "date_download": "2021-05-18T01:04:24Z", "digest": "sha1:6EZHC72M4HODYJFLOTM5CI3E27KNTUMN", "length": 25104, "nlines": 122, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्यात ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण झाले बरे, कोरोना चाचण्यांची संख्या ३८ लाखांच्या घरात - आरोग्यमंत्री राजेश टोपे - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nराज्यात ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण झाले बरे, कोरोना चाचण्यांची संख्या ३८ लाखांच्या घरात – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई, दि. २६ : राज्यात ७६३७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ८८८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.६९ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७२ हजार ८७३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती ��रोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nआज निदान झालेले १४,८८८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१८५४ (२८), ठाणे- २५७ (४), ठाणे मनपा-२६८ (४), नवी मुंबई मनपा-५१९ (२), कल्याण डोंबिवली मनपा-५१७ (५), उल्हासनगर मनपा-४३, भिवंडी निजामपूर मनपा-३३, मीरा भाईंदर मनपा-१४४ (७), पालघर-१८४, वसई-विरार मनपा-१७३, रायगड-३८८ (१), पनवेल मनपा-२०५ (४), नाशिक-२४० (१), नाशिक मनपा-७१२ (१६), मालेगाव मनपा-३५, अहमदनगर-३४६ (७५),अहमदनगर मनपा-२५८ (१२), धुळे-११७, धुळे मनपा-६५ (१), जळगाव- ५१९ (१४), जळगाव मनपा-८०, नंदूरबार-१३० (२), पुणे- ५८२ (२), पुणे मनपा-१६४० (३७), पिंपरी चिंचवड मनपा-१००८ (७), सोलापूर-१६६ (१७), सोलापूर मनपा-२७ (३), सातारा-५०५ (३), कोल्हापूर-२१४ (८), कोल्हापूर मनपा-१७२ (७), सांगली-२२५ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२१७ (१५), सिंधुदूर्ग-२०, रत्नागिरी-६५ (४), औरंगाबाद-११४ (५),औरंगाबाद मनपा-२२४ (९), जालना-६१, हिंगोली-१८ (१), परभणी-३१, परभणी मनपा-४५ (१), लातूर-९३, लातूर मनपा-९० (१), उस्मानाबाद-५५ (५),बीड-८३ (८), नांदेड-१४३ (२), नांदेड मनपा-९७ (१), अकोला-२५, अकोला मनपा-२२, अमरावती-२६, अमरावती मनपा-७५ (२), यवतमाळ-१०५ (३), बुलढाणा-१०८, वाशिम-६१ (१), नागपूर-२५३ (४), नागपूर मनपा-१०१२ (३२), वर्धा-५२, भंडारा-३२ (२), गोंदिया-६० (१), चंद्रपूर-२८, चंद्रपूर मनपा-२१, गडचिरोली-११, इतर राज्य १५ (१).\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३७ लाख ९४ हजार ०२७ नमुन्यांपैकी ७ लाख १८ हजार ७११ नमुने पॉझिटिव्ह (१८.९४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ६८ हजार ९२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे.\nराज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील\nमुंबई: बाधित रुग्ण- (१,३९,५३७) बरे झालेले रुग्ण- (१,१२,७४३), मृत्यू- (७५०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,९७९)\nठाणे: बाधित रुग्ण- (१,२६,०४२), बरे झालेले रुग्ण- (१,०२,३७४), मृत्यू (३६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,०२१)\nपालघर: बाधित रुग्ण- (२४,१५७), बरे झालेले रुग्ण- (१६,९१२), मृत्यू- (५५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६८६)\nरायगड: बाधित रुग्ण- (२७,६२२), बरे झालेले रुग्ण-(२१,८६०), मृत्यू- (७२���), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०३२)\nरत्नागिरी: बाधित रुग्ण- (३५८९), बरे झालेले रुग्ण- (२०४३), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४१७)\nसिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१०३०), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१)\nपुणे: बाधित रुग्ण- (१,५८,२६९), बरे झालेले रुग्ण- (१,१०,३९७), मृत्यू- (३८६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४,००३)\nसातारा: बाधित रुग्ण- (१०,९९५), बरे झालेले रुग्ण- (६४६६), मृत्यू- (३११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२१६)\nसांगली: बाधित रुग्ण- (१०,१०८), बरे झालेले रुग्ण- (५७४१), मृत्यू- (३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०२८)\nकोल्हापूर: बाधित रुग्ण- (१९,०७६), बरे झालेले रुग्ण- (१२,५९२), मृत्यू- (५३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९४९)\nसोलापूर: बाधित रुग्ण- (१७,७३८), बरे झालेले रुग्ण- (१२,६७३), मृत्यू- (७१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३४७)\nनाशिक: बाधित रुग्ण- (३४,६१५), बरे झालेले रुग्ण- (२३,०९८), मृत्यू- (७८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,७३६)\nअहमदनगर: बाधित रुग्ण- (१७,८९६), बरे झालेले रुग्ण- (१३,७३१), मृत्यू- (२६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९०२)\nजळगाव: बाधित रुग्ण- (२३,९१६), बरे झालेले रुग्ण- (१६,३२३), मृत्यू- (७९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७९९)\nनंदूरबार: बाधित रुग्ण- (२०७५), बरे झालेले रुग्ण- (१०७६), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३७)\nधुळे: बाधित रुग्ण- (६९५९), बरे झालेले रुग्ण- (४८९९), मृत्यू- (१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८६८)\nऔरंगाबाद: बाधित रुग्ण- (२१,७४५), बरे झालेले रुग्ण- (१५,५११), मृत्यू- (६३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९९)\nजालना: बाधित रुग्ण-(४००९), बरे झालेले रुग्ण- (२४२८), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४५८)\nबीड: बाधित रुग्ण- (४३७४), बरे झालेले रुग्ण- (२४५५), मृत्यू- (१०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१४)\nलातूर: बाधित रुग्ण- (७०२२), बरे झालेले रुग्ण- (३९८७), मृत्यू- (२४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव��ह रुग्ण- (२७९१)\nपरभणी: बाधित रुग्ण- (२२६९), बरे झालेले रुग्ण- (८८७), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१२)\nहिंगोली: बाधित रुग्ण- (१२९२), बरे झालेले रुग्ण- (१०४९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१३)\nनांदेड: बाधित रुग्ण- (५७२५), बरे झालेले रुग्ण (२८७३), मृत्यू- (१६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६८७)\nउस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५३२८), बरे झालेले रुग्ण- (३१६४), मृत्यू- (१४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०२३)\nअमरावती: बाधित रुग्ण- (४५८५), बरे झालेले रुग्ण- (३४८४), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८९)\nअकोला: बाधित रुग्ण- (३६११), बरे झालेले रुग्ण- (२८८७), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७४)\nवाशिम: बाधित रुग्ण- (१५२८), बरे झालेले रुग्ण- (११८३), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१९)\nबुलढाणा: बाधित रुग्ण- (२९६५), बरे झालेले रुग्ण- (१९८०), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१६)\nयवतमाळ: बाधित रुग्ण- (२७४४), बरे झालेले रुग्ण- (१८४९), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२८)\nनागपूर: बाधित रुग्ण- (२२,३७८), बरे झालेले रुग्ण- (१२,१०७), मृत्यू- (५८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६८८)\nवर्धा: बाधित रुग्ण- (६८६), बरे झालेले रुग्ण- (३६६), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०६)\nभंडारा: बाधित रुग्ण- (८१९), बरे झालेले रुग्ण- (५०४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८)\nगोंदिया: बाधित रुग्ण- (११४८), बरे झालेले रुग्ण- (७६६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६७)\nचंद्रपूर: बाधित रुग्ण- (१५५९), बरे झालेले रुग्ण- (९२१), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२३)\nगडचिरोली: बाधित रुग्ण- (६२५), बरे झालेले रुग्ण- (५५५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९)\nइतर राज्ये: बाधित रुग्ण- (६७५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०८)\nएकूण: बाधित रुग्ण-(७,१८,७११) बरे झालेले रुग्ण-(५,२२,४२७),मृत्यू- (२३,०८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२२),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,७२,८७३)\n(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २९५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २६ मृत्यू हे पुणे -६, ठाणे -४, सोलापूर -३, नागपूर -३, नाशिक -३, रत्नागिरी -२, कोल्हापुर -२, अहमदनगर -१, पालघर -१ आणि यवतमाळ -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)\n← औरंगाबाद जिल्ह्यात 367 कोरोनाबाधित रुग्णांची भर,चौदा मृत्यू\nपरभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा →\nजालना जिल्ह्यात 37 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nलॉकडाऊनमध्ये नियमांचे कोटेकोर पालन करुन रुग्ण संख्या नियंत्रणात आणणार–जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nदैनंदिन रुग्णसंख्यावाढीकडे काटेकोर लक्ष देण्याच्या राज्यांना केंद्राच्या सूचना\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AF", "date_download": "2021-05-18T02:45:59Z", "digest": "sha1:KMJC2ZGUOC7737DFJ757BGOXVS5SJLPB", "length": 4501, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९६९ मधील खेळ (१ क, ६ प)\n► इ.स. १९६९ मधील जन्म (८७ प)\n► इ.स. १९६९ मधील चित्रपट (१ क, ७ प)\n► इ.स. १९६९ मधील निर्मिती (१ प)\n► इ.स. १९६९ मधील मृत्यू (३६ प)\n\"इ.स. १९६९\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २२ एप्रिल २०१३, at १७:२५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १७:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/sanjay-raut-was-going-to-give-sushant-the-role-of-a-politician/", "date_download": "2021-05-18T02:41:20Z", "digest": "sha1:JORWKUQJLX3OHVPFFABPIKHPYSFPCTBY", "length": 7947, "nlines": 110, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "संजय राऊत देणार होते सुशांत ला राजकारण्याचा रोल.... - Times Of Marathi", "raw_content": "\nसंजय राऊत देणार होते सुशांत ला राजकारण्याचा रोल….\nमुंबई | सुशांत सिंग राजपूत ने आपल्या राहत्या घरी 34 व्या वर्षी गळफास लावून आपले आयुष्य संपवून टाकले.त्याच्या आत्महत्येचे कारण अजून समोर आलेले नाही ,याबद्दल मुंबई पोलिसांकडून चौकशी चालू आहे. अशातच सुशांत बद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे.\nमाजी केंद्रीय मंत्री दिवंगत नेते झाला फडणवीस यांच्यावर एका विशेष चित्रपटाची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर आली आहे व या चित्रपटासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सुशांत सिंग ला एक महत्त्वाचा रोल देणार होते .परंतु त्याच वेळीसुशांत मानसिक तणावाखाली असल्याची माहिती संजय राऊत यांना मिळाली .या चित्रपटासाठी सुशांत सिंग चा विचार केला गेला होता.\nजॉर्ज फर्नांडिस यांच्या बायोग्राफी साठी सुशांत चा विचार करण्यात आला होता .सुशांत हा संजय राऊत यांच्या नजरेत होता तो एक उत्तम अभिनेता असल्याचं त्यांनी सांगितलं त्याच्या कामावर सगळ्यांचे प्रेम होते.सुशांत हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचं कारण, मागील काही दिवसांमध्ये सहा चित्रपट काढून घेण्यात आले होते. म्हणून तो मानसिक तणावात होता अशी चर्चा सुरू होती .तसंच बॉलिवूडमधला एक गट सक्रिय होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर चर्चा झाली होती.\nदेवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे\nराजेश टोपे- रुग्णांची संख्या वाढत असली तरी, ही गोष्ट राज्याच्या दृष्टीने सकारात्मक…\nकोरोनील औषधाच्या वादात रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल…\nदेवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे\nलहान मुलांची काळजी घ्या… मुंबईकरांना आवाहन…..\nलहान मुलांची काळजी घ्या... मुंबईकरांना आवाहन.....\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्र���तील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/international/mysterious-disease-now-spreading-african-countries-patients-itching-burning-nausea-a301/", "date_download": "2021-05-18T03:17:15Z", "digest": "sha1:C4N6NYI2RPXXVZDJ3RC2PUW76EGLUKTW", "length": 27164, "nlines": 328, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आता आफ्रिकन देशात पसरतोय रहस्यमय आजार; खाज, जळजळीने रुग्ण होताहेत बेजार - Marathi News | Mysterious disease now spreading in African countries; Patients with itching, burning, nausea | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १७ मे २०२१\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nमी जिवाभावाचा साथीदार गमावला, कार्यकर्त्यासाठी राजू शेट्टींची भावुक पोस्ट\nCyclone Tauktae: कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई पाहतेय, विनाकारण घराबाहेर पडू नका: आदित्य ठाकरे\nTauktae Cyclone: बीकेसी कोविड सेंटरला चक्रीवादळामुळे नुकसान नाही, प्रशासनाच्या पूर्वतयारीला यश\nCyclone Tauktae Updates: पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी प्रयत्न सुरु; मुंबईतील परिस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\n'तारक मेहता'मधील जेठालाल एकेकाळी एका भागासाठी घ्यायचा ५० रुपये, आज आहे कोट्याधीश\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट\nमाठातले गारेगार पाणी...उजळते काया अन् ठेवी आजार दूर\nWorld Hypertension day: या पाच गोष्टी खा;ब्लडप्रेशरचं टेन्शन होईल गुल्ल...\n जोडप्याच्या रोमान्सच्या आवाजाने हैरान झाला शेजारी; एक दिवस त्यांच्या दरवाजावर चिठ्ठी लिहिली...\nया ७ कारणांमुळे नेहमी चुकीची येते प्रेग्नेंसी टेस्ट; अचूक परिणामांसाठी डॉक्टर सांगतात की.....\nCoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nदिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशातील डॉक्टरांशी संवाद; कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा\nभंडारा : जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९४.१३ टक्के. सोमवारी ७२२ कोरोनामुक्त, ७४ पाॅझिटिव्ह तर ५ जणांचा मृत्यू.\nअब की बार सामान्यांच्या खिशावर भार घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार\nतौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार पाऊस; मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रात्री ८ पर्यंत बंद राहणार\nदहिसरजवळ रेल्वेरुळावर पत्रा कोसळल्यानं रेल्वेसेवा काहीवेळा थांबली होती, मोटनमननं अडथळा दूर केल्यानंतर वाहतूक पूर्ववत\nपर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन\nमुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; शिवसेना भवन परिसरात झाडं, विजेचे खांब कोसळले\nतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा घेतला आढावा\nTauktae Cyclone : भिवंडीत चक्रीवादळाचा तडाखा; शहरात ठिकठिकाणी पडली झाडे, सुदैवाने जीवितहानी टळली\nएका बोगस डाॅक्टरावर पोलिसांकडून गुन्हा दाखल; दवाखाना केला सील\nगोंदिया - घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात, ही कारवाई आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने केली\nपुण्यातील एनडीआरएफच्या दोन टीम दमण, दिव आणि दादरा नगर हवेलीसाठी रवाना\nR Ashwin : कोरोना संकटात आर अश्विनकडून झाली चूक; सोशल मीडियावरून मागितली जाहीर माफी\nCoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nदिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशातील डॉक्टरांशी संवाद; कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा\nभंडारा : जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९४.१३ टक्के. सोमवारी ७२२ कोरोनामुक्त, ७४ पाॅझिटिव्ह तर ५ जणांचा मृत्यू.\nअब की बार सामान्यांच्या खिशावर भार घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार\nतौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार पाऊस; मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रात्री ८ पर्यंत बंद राहणार\nदहिसरजवळ रेल्वेरुळावर पत्रा कोसळल्यानं रेल्वेसेवा काहीवेळा थांबली होती, मोटनमननं अडथळा दूर केल्यानंतर वाहतूक पूर्ववत\nपर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन\nमुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; शिवसेना भवन परिसरात झाडं, विजेचे खांब कोसळले\nतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा घेतला आढावा\nTauktae Cyclone : भिवंडीत चक्रीवादळाचा तडाखा; शहरात ठिकठिकाणी पडली झाडे, सुदैवाने जीवितहानी टळली\nएका बोगस डाॅक्टरावर पोलिसांकडून गुन्हा दाखल; दवाखाना केला सील\nगोंदिया - घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात, ही कारवाई आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने केली\nपुण्यातील एनडीआरएफच्या दोन टीम दमण, दिव आणि दादरा नगर हवेलीसाठी रवाना\nR Ashwin : कोरोना संकटात आर अश्विनकडून झाली चूक; सोशल मीडियावरून मागितली जाहीर माफी\nAll post in लाइव न्यूज़\nआता आफ्रिकन देशात पसरतोय रहस्यमय आजार; खाज, जळजळीने रुग्ण होताहेत बेजार\nInternational News : पश्चिम आफ्रिकेमधील सेनेगल देशातील डकारच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पाचशेहून अधिक मच्छिमारांना त्वचेसंबंधीचा गंभीर आजार झाल्याचे समोर आले आहे.\nसध्या जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. यादरम्यान जगातील विविध भागातून अनेक रहस्यमय आणि धोकादायक आजारांच्या उद्रेकाच्याही बातम्या येत असतात. आता पश्चिम आफ्रिकेमधील सेनेगल देशातील डकारच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पाचशेहून अधिक मच्छिमारांना त्वचेसंबंधीचा गंभीर आजार झाल्याचे समोर आले आहे.\nरॉयटर्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, आरोग्य आणि शिक्षणासंबंधीच्या राष्ट्रीय संचालकांनी सांगितले की, डकारच्या आसपास येणाऱ्या मच्छिमारांना हा आजार दिसून आल्यानंतर क्वारेंटिन कण्यात आले आहे. सध्या या सर्व मच्छिमारांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजाराचाही तपास केला जात आहे. लवकरच या रहस्यमय आजाराबाबत माहिती समोर येईल.\nसमोर येत असलेल्या माहितीनुसार त्वचेसंबंधीच्या या आजाराचा पहिला रुग्ण १२ नोव्हेंबर रोजी दिसून आला होता. तेव्हा समुद्रात मासेमारी करण्��ासाठी गेलेल्या एका २० वर्षीय युवकाच्या शरीरावर जळजळीसह खाज येत असल्याचे दिसून आले होते.\nमात्र त्यानंतर मच्छिमारांमध्ये मोठ्या प्रणाणावर हा आजार दिसून आल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसून आले. आरोग्याशी संबंधीत अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे ५०० मच्छिमारांमध्ये हा आजार दिसून आला आहे.\nअधिकाऱ्यांनी सांगितले की, या सर्व मच्छिमारांची देखभाल केली जात आहे. या आजाराच्या प्राथमिक लक्षणांची तपासणी केली जात आहे. तसेच या मच्छिमारांच्या माध्यमातून हा आजार अन्य कुणापर्यंत पोहोचू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\n ४६व्या वर्षी आजी झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, सांगितली या मागची इंटरेस्टिंग स्टोरी\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; ��म्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\nTauktae Cyclone: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकेपर्यंत ठाणे जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा; खलाश्यांचे जहाज भरकटले\nमराठा आरक्षण आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार\nअब की बार सामान्यांच्या खिशावर भार घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार\nTauktae Cyclone Ratnagiri: जयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसान\nWorld Hypertension day: या पाच गोष्टी खा;ब्लडप्रेशरचं टेन्शन होईल गुल्ल...\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळाचा हाहाकार; दहिसरजवळ रेल्वेरुळावर मोठा पत्रा कोसळला, रायगडमध्ये १२०० घरांचं नुकसान\nअब की बार सामान्यांच्या खिशावर भार घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार\nMaratha Reservation : \"मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने समाजाची घोर फसवणूक\"\nपर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन\nनदीत ग्रॅनाईड आढळल्याने जिल्हा हादरला; दहशतवाद विरोधी पथक दाखल\nCyclone Tauktae: कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई पाहतेय, विनाकारण घराबाहेर पडू नका: आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1", "date_download": "2021-05-18T02:35:38Z", "digest": "sha1:DELY5QVTQMX6QMPZKUZSUKHF7RJENXEL", "length": 4081, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिल मीडला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nफिल मीडला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख फिल मीड या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमार्च ९ (← दुवे | संपादन)\nइंग्लंडच्या कसोटी क्रि���ेट खेळाडूंची नामसूची (← दुवे | संपादन)\nचार्ल्स फिलिप मीड (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nकाउंटी अजिंक्यपद (← दुवे | संपादन)\n१९११-१२ ॲशेस मालिका (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९१३-१४ (← दुवे | संपादन)\n१९२१ ॲशेस मालिका (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९२२-२३ (← दुवे | संपादन)\n१९२८-२९ ॲशेस मालिका (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bezzia.com/mr/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-05-18T01:29:09Z", "digest": "sha1:XILN6V5HVA3CUZIKTFMWQWAFOYOLDDE6", "length": 13332, "nlines": 89, "source_domain": "www.bezzia.com", "title": "अपसायकलिंग म्हणजे काय आणि ते निसर्गाला कसे मदत करते बेझिया", "raw_content": "\nसुसान गार्सिया | 17/04/2021 10:00 | जीवनशैली\nआम्ही जास्तीत जास्त कचरा तयार करीत आहोत आणि त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होऊ नये म्हणून हे फार कठीण आहे. आम्हाला हे जाणवले आहे की महान ग्राहकवाद आपल्याला दरवर्षी टन कचरा निर्माण करण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे कचर्यामधील ही वाढ कमी करण्यासाठी पुनर्चक्रण हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. द अपसायकलिंग हा एक आदर्श ट्रेंड आहे जो रीसायकलिंगवर लक्ष केंद्रित करतो आणि आपल्याकडे जे आहे ते सुधारण्यासाठी.\nEl अपसायकलिंगला अपसायकलिंग असेही म्हणतात. ही संज्ञा आपल्याला सांगते की रीसायकलिंगचा उपयोग आपल्याकडे पूर्वीच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीतरी तयार करण्यासाठी क्रिएटिव्ह पद्धतीने केला जातो, म्हणूनच हे शब्द जोडले गेले. रिसायकलिंगच्या कल्पनेने अधिक मूल्य निर्माण करणे ही एक चांगली कल्पना आहे आणि बर्याच जणांना ते फायदेशीर देखील आहे हे समजते.\n1 अपसायकलिंग कोठून येते\n2 फॅशन मध्ये upcycling\n3 कला किंवा सजावटीमध्ये सायकलिंग\nनव्वदच्या दशकात दिसून आल्यापासून अपसायकलिंग ही संज्ञा नवीन नाही. परंतु नवीन शतक होईपर्यंत या शब्दाला महत्त्व प्राप्त होणार नाही. नव्वदच्या दशकात पर्यावरणीय परिणाम तितकासा महत्त्वाचा वाटला नाही परंतु आता अल्पसंख्य आणि दीर्घ मुदतीमध्ये उपभोक्तावाद आणि आपण जी जीवनशैली तयार करतो त्या निसर्गात निर्माण झालेल्या समस्यांविषयी आपल्याला जास्त माहिती आहे. म्हणूनच बर्याच कल्पना आहेत ज्यात जीवनाच्या नवीन मार्गांमध्ये जोडल्या जात आहेत जसे की अपसायकलिंग, जे वापरत आहे आमच्याकडे काहीतरी नवीन आणि मौल्यवान सामग्री तयार करायची आहे, पुन्हा वापरली जाऊ शकते असे काहीतरी सर्जनशील. ही अशी एक शब्द आहे जी फॅशनच्या आणि कलेच्या जगात खूप महत्वाची आहे.\nबर्याच कंपन्या या नव्या कल्पनेत कायमस्वरूपी सामील झाल्या आहेत. बर्याच फर्मांमधील लेबले पाहणे सोपे आहे जे आम्हाला सांगतात की त्यांचे कपडे इतर वापरलेल्या कपड्यांमधून किंवा काचेच्या किंवा प्लास्टिकच्या साहित्यासारख्या इतर सामग्रीमधून तयार केले गेले आहेत. यामुळे आम्हाला हे दिसून येते की आम्ही केवळ फॅशन विकत घेत नाही आहोत, परंतु आम्ही अशा वस्तूंमधून तयार केलेला कपडा देखील विकत घेत आहोत जे पुन्हा पुन्हा उपयुक्त बनवण्यासाठी काहीतरी नवीन मूल्य तयार करण्यासाठी वापरण्यात आले आहे. फॅशनमधील कल्पना घुसली आहे आणि एच आणि एम किंवा जारासारख्या बर्याच व्यावसायिक संस्था आहेत ज्यामध्ये या प्रकारच्या कपड्यांचा समावेश आहे. संकेत पहा आणि आपणास दिसेल की बर्याच वस्तू पुन्हा वापरल्या जाणार्या साहित्याने बनविल्या गेल्या आहेत, म्हणूनच तुम्हाला समजेल की आपण नवीन फॅशनचा आनंद घेत असताना त्याच वेळी आपण पर्यावरणाची काळजी घेत आहात.\nकला किंवा सजावटीमध्ये सायकलिंग\nआणखी एक क्षेत्र ज्यामध्ये आपल्याला हा शब्द सापडतो ते म्हणजे कला. कला जगाने गोष्टी तयार करण्यासाठी सर्जनशील शिरा वापरला आहे दीर्घ-विद्यमान सामग्रीसह नवीन. आजकाल या नावाचे एक शब्द आहे आणि अधिकाधिक कलाकार या तुकड्यात आणि सामग्रीला नवीन जीवन देण्याचा निर्णय घेत आहेत जे इतर कोणीही टाकून देतील. या सामग्रीचा अधिकाधिक प्रदूषण होण्यापासून रोखण्यासाठी चांगल्या उद्देशाने वापरण्याचा हा आणखी एक मार्ग आहे.\nसजावटीच्या बाबतीत, आपल्याला या टर्मसाठी काही कल्पना देखील सापडतील. असे दिवे आहेत ज्यात क्रिस्टल्स किंवा बनविलेले आहेत रीसायकल केलेले धातू आणि कापडफॅशनमध्ये पाहिल्याप्रमाणे, टाकलेल्या कपड्यांना इतर जुन्या कपड्यांमधून पुनर्नवीनीकरण केले जाऊ शकते. अशा प्रकारे आमच्याकडे एक घर असेल ज्यात पुनर्वापराचे अनेक मार्गांनी उपस्थित असेल. कला किंवा सजावट आणि फॅशनचा आनंद घेत देखील आपण एकाच वेळी पर्यावरणाला मदत करू शकतो आणि या प्रकारची जागरूकता आज आवश्यक आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: बेझिया » जीवनशैली » उत्कर्ष काय आहे\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nखडू रंगविण्यासाठी सर्व की\nबेझिया डॉट कॉमचे वृत्तपत्र\nबेझीयामध्ये विनामूल्य सामील व्हा आणि आपल्या ईमेलमध्ये आमच्या सर्व सामग्री प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nसर्वात इच्छित सौंदर्य उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%AE/", "date_download": "2021-05-18T01:39:39Z", "digest": "sha1:IFTW2QZIRXNFB72SLA6SFAOKKLGEQCWF", "length": 9894, "nlines": 119, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "अटलजींच्या अस्थिकलशासह मुख्यमंत्री गोव्यात दाखल | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर अटलजींच्या अस्थिकलशासह मुख्यमंत्री गोव्यात दाखल\nअटलजींच्या अस्थिकलशासह मुख्यमंत्री गोव्यात दाखल\nगोवा खबर:पूर्व नियोजित कार्यक्रमा प्रमाणे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज 23 रोजी गोव्यात येणार होते. मात्र ते एक दिवस आधीच काल सायंकाळी ते गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्री आपल्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी 9 ऑगस्टला अमेरिकेला रवाना झाले होते. 12 दिवस अमेरिकेत वास्तव्य केल्यानंतर काल ते गोव्यात दाखल झाले. पर्रीकर यांनी काल अचानकपणे भाजप पदाधिकाऱ्यांशी फोन वरुन संपर्क साधत आपण दुपारी 4 वाजता मुंबईत पोहोचणार असल्याचे कळवले. त्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी गोव्यात आणण्यासाठी गेलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व अन्य पदाधिकारी त्यांच्यासाठी थ��ंबले.काल सायंकाळी सहाच्या सुमारास अस्थिकलश दिल्लीहून दाबोळी विमानतळावर आणण्यात आले.\nखासदार व भाजपाचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर, प्रवक्ते सदानंद शेट तानावडे व पक्षाचे खजिनदार संजीव देसाई यांचे संध्याकाळी सहाच्या सुमारास अस्थिकलशांसह दाबोळी विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, खासदार नरेंद्र सावईकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत, माजी आमदार सुभाष फळदेसाई दाबोळी विमानतळावर हजर होते.\nमुख्यमंत्री पर्रीकर यांनीही दाबोळी विमानतळावर अस्थिकलश पोहोचताच कलाशाचा स्विकार केला. त्यानंतर हे कलश दाबोळी विमानतळाबाहेर सज्ज ठेवलेल्या सजवलेल्या रथात स्थानापन्न करण्यात आले. दिल्लीहून अस्थिकलश दाखल होण्यापूर्वीच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक मुंबईहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले होते. दाबोळीहून अस्थिकलश सजविलेल्या वाहनातून पणजीत आणण्यात आले.आज आणि उद्या उत्तर आणि दक्षिण गोव्यात अटलजींचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.उद्या सायंकाळी मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या हस्ते मांडवी नदित तर दक्षिण गोव्यातील भाजप नेत्यांच्या हस्ते झुवारी नदित अटलजींच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.\nPrevious articleलेखाधिकाऱ्यांच्या त्या निकालाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा:शिवसेना\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nप्रमोद सावंत हे एक कमकुवत मुख्यमंत्री आहेत : आप\nमाजी संरक्षण मंत्री पर्रिकर यांच्याकडून राहुल गांधींचे शरसंधान\nगोवा गारठला ; पारा उतरला\nगोवा हवामान विभाग– रक्षक सागराचे\nरोजगार निर्मितीत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल – सुरेश प्रभू\nकांदोळीत ३ कोटींच्या ड्रग्स नायजेरियनास अटक \nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nसाखळीच्य�� भाजप समर्थक नगराध्यक्षाचा ७-० मतांच्या दारुण पराभवाने भाजप सरकारचा अंत जवळ आल्याचे...\nगोवा विमानतळावर 48.50 लाख किंमतीचे सोने जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/mental-health-tips/", "date_download": "2021-05-18T01:48:45Z", "digest": "sha1:OFFBXCZ77LZ5PRJAET56H3GNSBCDPVE4", "length": 32232, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मानसिक आरोग्य मराठी बातम्या | Mental Health Tips, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणा���चा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nबाई म्हणून तुम्ही स्वत:ला कमी तर लेखत नाही असा ‘कमीपणा’ बायका स्वत:कडे का घेतात \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n'बाईचा जनम लय वंगाळ वंगाळ ' अशी स्वप्रतिमा महिलांच्या मनात रुजलेली असते किंवा कुटुंबाने, समाजाने ती रुजवलेली असते. महिलांच्या आयुष्यावर, मानसिक आरोग्यावर आणि आरोग्यावर याचा काय परिणाम होत असेल \nWomenMental Health Tipsमहिलामानसिक आरोग्य\nतीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा - असं सांगूनही 'तो' कुकरच्या शिट्ट्या मोजतच नाही कारण..\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nmental load - ‘त्याला’ सांगितलेलं साधंसं कामही तो धड करत नाही, स्वत:हून जबाबदारी घेऊन काम करणं तर दूरच. मग ती कटकट नाही करणार तर काय करणार\nMental Health TipsWomenमानसिक आरोग्यमहिला\nनवरा ‘एखादं’ लहानसं काम विसरला तर बायका इतकी कटकट का करतात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nMental Load - बायका उगीच कशा चिडचिड करतात याचे जोक्स फॉरवर्ड करत घरोघरी पुरुष निवांत बसलेले असतात आणि म्हणतात बायका लहानसहान गोष्टींवरुन कटकट करतात. असं का होतं\nWomenMental Health Tipsमहिलामानसिक आरोग्य\nस्ट्रेस, चिडचिड, संताप आणि सतत येणारं रडू, कोरोनाकाळात बायकांचं असं का होतंय \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशरीराची दुखणी बऱ्यापैकी कळतात. मनाचं मात्र असं नसतं. म्हणूनच नेमकं काय झालं की आपल्या मनाच्या आरोग्याबद्दल सतर्क होणं सध्याच्या काळात खूपच महत्वाचं आहे, ते कसं करायचं हे सांगणारी ही विशेष लेखमाला.. ... Read More\nMental Health Tipscorona virusमानसिक आरोग्यकोरोना वायरस बातम्या\nघरकाम - बाहेरचं काम- स-त-त काम, त्यातून बायकांना येणाऱ्या ‘मेंटल लोड’ला जबाबदार कोण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nघरोघरीच्या स्त्रिया बारा महिने-चोवीस तास स-त-त स्वयंपाकघराच्या ओट्याशी बांधलेल्या असतात हे नाकारता न येणारं सत्य आहे. पण निदान ते काम दिसतं तरी, जी कामं दिसतही नाही ती कामं घरात कशी होतात, त्यांचा भार नक्की कोण वाहतं\nMental Health TipsWomenमानसिक आरोग्यमहिला\n या भीतीने किती काळ कुढत जगणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमानसिक आजार हे बायो-सायको - सोशल या तिनही कारणांच्या एकत्रित परिणामातून उद्भवतात. त्यामुळे त्यावर उपाय सुद्धा या तीन पातळ्यांवर करणे गरजेचे असते. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक या तिन्ही पातळ्यांवर जर बदल घडले तर आपण महिलांच्या मानसिक समस्यांना आळा घ ... Read More\nसारखा मूड जातो, एकदम बदलून जातात फिलिंग्ज असं म्हणताना, नेमकं आपलं काय होत असतं\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभावना नियंत्रण असं म्हणण्यापेक्षा भावना समूजन घेत, त्यांना आपण कसा प्रतिसाद देतो हे शिकून घेणं जास्त गरजेचं आहे. ... Read More\nद ग्रेट इंडियन किचन आणि महिलांच्या मानसिक आजारांच्या अदृश्य जखमांचा ठणक \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएकदा का आपण आपल्या मानसिक आरोग्यासाठी स्वत:ला जबाबदार धरून दुसऱ्याला दोष देणे थांबवले, की ते आपल्या ताब्यात आणण्याचे आणि अधिक सदृढ करण्याचे असंख्य मार्ग दिसू लागतात. फक्त हा निर्णय आपण घेण्याची तेवढी गरज आहे. ... Read More\n रात्री ओटीटीवर सिनेमे पाहत तुम्ही झोपतच नाही- हे झोप उडणं महागात पडेल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘झोपेचं कर्ज’ ही आपली जीवनशैली बनत चाललं आहे. “इफ यु स्नूज, यु लूज”, जो थांबला तो संपला वगैरे वाक्प्रचार आपल्या सर्वात आवश्यक अशा झोपेपासून आपल्याला दूर करत असतात. ... Read More\nलॉकडाऊन काळात घरात सतत होणारे वाद कसे टाळता येतील काय केलं तर ही भांडणंच होणार नाहीत \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोरोनाकाळात, लाकॅडाऊनमध्ये घरात वाद होणं, नात्यातल्या समानतेवर प्रश्न उभे राहणं साहजिक आहे, मात्र काही गोष्टी सोप्या केल्या तर हे वादही टाळता येतील. ... Read More\nMental Health Tipscorona virusमानसिक आरोग्यकोरोना वायरस बातम्या\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3666 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2315 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलक��्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\n शनिवारच्या मध्यरात्रीपासून १४ तास NEFT सेवा बंद राहणार\nदिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBI चा नकार; सरकारकडून दारे खुली\nम्युच्युअल फंडांतील इक्विटी योजनांच्या गुंतवणुकीमध्ये झाली वाढ\nजपानचं 'हे' हॉटेल ‘चुकीची ऑर्डर’ देण्याकरिता प्रसिद्ध; तरीही लोकांची प्रचंड गर्दी, काय आहे कारण\n\"तुम्ही उधळे आहात की मूर्ख; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण...\"\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलस���करण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/04/26/csk-beat-rcb-in-ipl-super-sunday-match/", "date_download": "2021-05-18T01:44:50Z", "digest": "sha1:RLZ5ZEYHD6NNVA6WZJVXZEMPFTH72AEK", "length": 15254, "nlines": 177, "source_domain": "yuvakatta.com", "title": "कोहलीच्या चुकीच्या निर्णयामुळे बंगळुरूचा संघ 69 धावांनी पराभूत; सर रवींद्र जडेजा ठरला हीरो - YuvaKatta", "raw_content": "\nHome क्रीडा कोहलीच्या चुकीच्या निर्णयामुळे बंगळुरूचा संघ 69 धावांनी पराभूत; सर रवींद्र जडेजा ठरला...\nकोहलीच्या चुकीच्या निर्णयामुळे बंगळुरूचा संघ 69 धावांनी पराभूत; सर रवींद्र जडेजा ठरला हीरो\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nकोहलीच्या चुकीच्या निर्णयामुळे बंगळुरूचा संघ 69 धावांनी पराभूत: सर रवींद्र जडेजा ठरला हीरो\nआयपीएल 2021 चा 19 वा सामना आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे 80 धावांनी सामना जिंकला. सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 4 विकेट गमावत 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी 122 धावा करू शकला.\nचेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे पाहता ऋतुराज गायकवाडने संघाकडून शानदार 33 धावा केल्या तर फाफ डुप्लेसिसने शानदार 50 धावा केल्या, रवींद्र जडेजाने संघासाठी जबरदस्त कामगिरी दाखवत 28 चेंडूंत 62 धावा केल्या.\nआरसीबी गोलंदाजांच्या कामगिरीकडे पाहिले तर युजवेंद्र चहलने या सामन्यात चहलने 3 षटके टाकली ज्यामध्ये त्याने एक बळी घेत 24 धावा दिल्या, तर हर्षल पटेलने 4 षटकांत 51 धावा देऊन तीन बळी घेतले.\nआरसीबीच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे पाहता देवदत्त पडिक्कलने संघाकडून उत्कृष्ट सुरुवात केली. तो 15 चेंडूत 34 धावांवर बाद झाला. याशिवाय कोणताही फलंदाज खास कामगिरी करु शकला नाही. 22 धावांचा खेळी करत ग्लेन मॅक्सवेल बाद झाला, परंतु संघास सामना जिंकून देण्यास या धावा पुरेश्या नव्हत्या.\nचेन्नईकडून गोलंदाजांच्या कामगिरीकडे पाहिले तर रवींद्र जडेजाने 4 षटकांत 13 धावा देत तीन विकेट घेतल्या. क्षेत्ररक्षणामध्येही रवींद्र जडेजाने आरसीबीच्या एका फलंदाजास धावबाद केले. सामन्यात इम्रान ताहिरला 2 विकेट मिळाले.\nया सामन्यात विराट कोहलीची सर्वात मोठी चूक ही होती की त्याने वॉशिंग्टन सुंदरला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले, हा कुठेतरी आरसीबीचा चुकीचा निर्णय होता. तेथे कोहलीने मॅक्सवेलला पाठवायला हवे होते. सुंदरच्या येण्यामुळे आरसीबीची टीम दबावात आली.\nत्याच सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजीकडे पाहता टीमकडून एकूण 7 गोलंदाजांनी गोलंदाजी केली. यात वॉशिंग्टन सुंदरकडून चांगली गोलंदाजी झाली, पण कोहलीने त्याला केवळ 2 षटके गोलंदाजी करण्यास दिले, तर युजवेंद्र चहलने केवळ 3 षटके टाकली.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहे पण अवश्य वाचा :\nह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..\nमुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…\nPrevious articleकपड्यापासून थैली शिवणाऱ्या या उद्योजकाने भारतातील सर्वांत मोठी हेल्मेटची कंपनी बनवलीय…\nNext articleसुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने मारली बाजी: गुणतालिकेत टॉपवर; हैदराबादचा चौथा पराभव\nपाकिस्तानमध्ये जन्मलेले हे तीन खेळाडू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असल्यामुळे आयपीएलमध्ये खेळतात…\n‘हे’ दिग्गज खेळाडू प्रशिक्षक झाल्यास 2023 मध्ये भारत जिंकू शकतो विश्वचषक….\nमहेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीपैकी कोणाचं झालंय जास्त शिक्षण: वाचा एक स्पेशल रिपोर्ट….\nखूपच रोमांचकारी आहे रॉबिन उथप्पाची लव्हस्टोरी; जाणून घ्या त्याला दोनवेळा लग्न का करावे लागले\nहे पाच भारतीय क्रिकेटपटू आहेत निवृत्तीच्या वाटेवर; लवकरच करु शकतात घाेषणा ….\n‘या’ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुले क्रिकेटमध्ये करिअर करण्यात झाली फेल….\nयापूर्वी भारताच्या २ संघाने एकाचवेळी मालिका खेळल्या होत्या; असा होता मालिकेचा निकाल\nहे वेगवान गोलंदाज पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार एन्ट्री करूनही करियरमध्ये झाले फेल….\n‘या’ तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीमुळे घ्यावी लागली क्रिकेटमधून निवृत्ती\nअफगाणिस्तानमध्ये जन्मलेला हा भारतीय खेळाडू प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारायचा…\n1-2 नव्हे तर विराट कोहलीच्या शरीरावर आहेत 11 टॅटू, प्रत्येक टॅटूचा अर्थ घ्या जाणून….\nटेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हिटमॅन रोहित शर्माला हा विक्रम करण्याची संधी….\nमहाभारतातील संजयला दिव्यदृष्टी कशी मिळाली होती\nचांगल्या आरोग्यासाठी हिवाळ्यात करा या आहाराचे सेवन…\nभारत बंदला संमिश्र प्रतिसाद: पहा देशभरात कुठे काय घडतंय\n१६ वर्षांचा असतांना साप चावलेला तरुण आज हजारो सापांना जीवनदान देतोय..\nबाटक मियां नसते तर गांधीजींना विष देऊन मारण्याचा इंग्रजांचा डाव सफल...\nमराठा सरदार मल्हारराव होळकर खरचं पानीपतचे युद्ध सोडुन पळुन गेला होता\nधकधक गर्ल माधुरीशी लग्न करण्यास गायक सुरेश वाडकरांनी दिला होता ‘या’...\nहे आहे जगातील सर्वात भीतीदायक जंगल … वाचा कारण…\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/how-many-countries-can-you-go-to-without-a-visa-if-you-have-an-indian-passport-maharashtra-news-bbc-marathi-news-121022500047_1.html", "date_download": "2021-05-18T02:00:17Z", "digest": "sha1:4QHRTQB7W4UPG56HR2QR2H45DKQR4SVH", "length": 16299, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भारतीय पासपोर्ट असेल तर तुम्ही किती देशांमध्ये व्हीसाविना जाऊ शकता? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारतीय पासपोर्ट असेल तर तुम्ही किती देशांमध्ये व्हीसाविना जाऊ शकता\nजगातील सर्वात सुदृढ पासपोर्ट कोणता याची 2021 या वर्षाची यादी हेन्ली अँड पार्टनर्सने जाहीर केली आहे.\n2020 साली पर्यटन या क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका बसला. लक्षावधी लोकांनी आपले पर्यटन दौरे रद्द केले. आता मात्र 2021 साली काही लोक फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत.\nआंतरराष्ट्रीय प्रवासासाठी दोन प्रकारचे दस्तावेज लागतात. पहिला ��ासपोर्ट. पासपोर्ट आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागतोच आणि ती व्यक्ती ज्या देशाची नागरिक आहे तो देश पासपोर्ट उपलब्ध करुन देत असतो.\nपासपोर्टच्या मदतीने जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवास केला जातो तेव्हा एखाद्या देशामध्ये सीमा ओलांडून जाण्यासाठी यजमान देश व्हीसा देत असतो. अर्थात जगभरातल्या सर्व देशातल्या लोकांना सर्व देशांसाठी व्हीसा लागेलच असे नाही. प्रत्येक देशाच्या करारमदारानुसार काही देशांमध्ये त्यांच्या नागरिकांना जाण्यासाठी व्हीसाची आवश्यकता नसते. जसे की काही देशांमध्ये प्रवास करण्यासाठी भारतीयांना व्हीसाची गरज नसते. एखाद्या देशाच्या नागरिकांना किती देशांमध्ये जाण्यासाठी व्हीसा लागत नाही यावरुन पासपोर्टचे हे ऱँकिंग ठरवण्यात आले आहे.\nया यादीमध्ये जपानचा नंबर पहिला आहे. जर जपानचा पासपोर्ट तुमच्याकडे असेल तर 191 देशांमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. सिंगापूरचे लोक 190 आणि दक्षिण कोरियन लोक 189 देशांमध्ये कोणत्याही एंट्री क्लिअरन्सविना जाऊ शकतात. भारताचा यात 85 वा क्रमांक असून गेल्या वर्षात एका पायरीने भारताची घसरण झाली आहे.\nहेन्ली अँड पार्टनर्सच्या माहितीनुसार भारतीय लोक फक्त पासपोर्टच्या बळावर जगातल्या 58 देशांमध्ये जाऊ शकतात. अफगाणिस्तान (110), इराक (109), सीरिया (108), पाकिस्तान (107) हे एकदम तळात आहेत. या देशातले लोक 32 देशांपेक्षा कमी देशांमध्ये एंट्री परमिटविना प्रवेश करु शकतात.\nभारतीय कोणत्या देशांमध्ये जाऊ शकतात\nहेन्ले अँड पार्टनर्स आयटा या संस्थेच्या विशेष आकडेवारीवर आधारीत मानांकनं तयार करते. या यादीमध्ये भारत 85 व्या क्रमांकावर आहे, भारतीय पासपोर्ट असलेले लोक जगातल्या 58 देशांमध्ये प्रवास करू शकतात.\nएंट्री परमिटशिवाय भारतीय भारतीय लोक भूटान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मकाऊ, मालदिव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, तिमोरमध्ये जाऊ शकतात सर्बियामध्येही भारतीय लोक व्हीसा विना जाऊ शकता.\nअफ्रिकेतल्या 21 देशांमध्ये भारतीय सहज प्रवास करू शकतात. त्यामध्ये बोटस्वाना, इथिओपिया, केनया, मादागास्कर, मॉरिशस, युगांडा आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. याचप्रकारे भारतीय लोक नऊ देशांमध्ये व्हिसा विना प्रवास करू शकतात. यामध्ये कुक आय़लंड्स, फिजी आणि ओशनियामधील मार्शल बेटांचा समावेश आहे.\nयाव्यतिरिक्त, हेनले अँड पार्टनर्स यांनी जाहीर केले आहे की ते अमेरिकेतील जमैका, बोलिव्हिया आणि अल साल्वाडोर यासह 11 कॅरेबियन देशांमध्ये आणि मध्यपूर्वेतील तीन देश, इराण, जॉर्डन आणि कतार या तीन देशांच्या पासपोर्टसह कोणत्याही प्रवेशाच्या परवानगीशिवाय प्रवास करू शकतील.\nभारतीय सर्वात जास्त कोणत्या देशात जातात\nपरदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. आकडेवारीनुसार 2019 मध्ये 2.63 कोटी भारतीयांनी परदेश प्रवास केला. हा आकडा 2000 सालापेक्षा जास्त आहे कारण त्यावर्षी 44 लाख लोकांनी प्रवास केला होता. 2000 ते 2019 या कालावधीत आतंरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत दरवर्षी 10 लाखांनी वाढ झालेली दिसून येते.\nकोरोनानंतर सिंगापूरला येणाऱ्या प्रवाशांमध्ये भारतीयांची संख्या जास्त असल्याचं दिसतं. अर्थात 2020 या वर्षात यामध्ये घट झालेली असेल. कारण कोरोनामुळे जगभरातील प्रवास आणि अर्थव्यवस्था ठप्प झाल्या होत्या.\nबीबीसी तमिळने गुगलने नव्याने लाँच केलेल्या 'डेस्टिनेशन इनसाइट्स विथ गूगल' वरुन माहिती घेतली. त्यामध्ये भारतीय सर्वात जास्त कोणत्या देशांना जाणं पसंत करतात याची सूची दिलेली आहे.\nगुगलवर भारतीय लोकांनी सर्च केलेल्या माहितीचा आधार घेतला तर भारतीय लोक आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मालदिव जास्त सर्च करत असल्याचं दिसतं. तसेच थायलंड, करात, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात या देशांनाही लोक सर्च करत असल्याचं दिसतं. शहरांचा विचार केल्यास मालदिवची राजधानी मालेचा नंबर पहिला लागतो. त्यानंतर बँकॉक, दोहा, क्वालालंपूर, दुबई अशा शहरांचा नंबर लागतो.\nदेशांतर्गत विचार केल्यास महाराष्ट्र यामध्ये सर्वात वरती आहे. त्यानंतर दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आहेत, शहरांचा विचार केल्यास दिल्लीमध्ये जाण्यासाठी लोक जास्त सर्च करत असल्याचं दिसतं. बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, चेन्नई यांचा नंतर नंबर लागतो.\nयावर अधिक वाचा :\nनव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार\nयेत्या ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच ...\nसर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार\nराज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार ...\nजेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द\nकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द ...\nआयएमएकडून आज राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय ...\nकेंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची ...\nजुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द\nजुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १०जुलै २०२०ची अधिसूचना रद्द करण्याच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%85_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2021-05-18T02:43:57Z", "digest": "sha1:WWIV3HIGQSNFD2H5RA2ZN5HPX4QPXUAH", "length": 2671, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लिस्ट - अ सामने - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलिस्ट - अ सामने\n(लिस्ट अ क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१४ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21217", "date_download": "2021-05-18T02:20:48Z", "digest": "sha1:3RLISH2NXDXO4I4M6BYX6WOTO3DFMRZM", "length": 9951, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "7 डिसेंबर ला तेलंगाणा राज्यात पहिला सत्यशोधक विवाह रघुनाथ ढोक लावणार | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome पुणे 7 डिसेंबर ला तेलंगाणा राज्यात पहिला सत्यशोधक विवाह रघुनाथ ढोक लावणार\n7 डिसेंबर ला तेलंगाणा राज्यात पहिला सत्यशोधक विवाह रघुनाथ ढोक लावणार\nअतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी\nपुणे- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे तेलंगाणा राज्यातील पहिला सत्यशोधक विवाह रजिस्टर ���ोंदणी करून महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने माळी समाजाचे सत्यशोधक संतोष सोनूले जिल्हा आदिलाबाद आणि सत्यशोधिका ईश्वरी नागोशे जिल्हा आसिफबाद यांचा सत्यशोधक विवाह सोमवार दि.7डिसेंबर2020 रोजी दु.12वाजता रहाते घरी दुब्बागुडा जिल्हा आसिफाबाद येथे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक हे महात्मा फुले यांचे वेशभूषेत लावणार आहेत.हा विवाह लावणेसाठी महाराष्ट्राचे शिवदास महाजन आणि तेलंगाणा चे अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष सुकुमार पेटकुले यांनी मोठी मदत केली.या विवाहासाठी राष्ट्रीय ओबीसी क्रांती दल ,यवतमाळ चे राजेंद्र\nमहाडोळे ,चंद्रपूरचे सत्यशोधक दिलीप कोटंरांगे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विस्वस्त प्रा.सुदाम धाडगे उपस्थित रहाणार असून ते महात्मा फुले रचित मंगळाष्टक गाणार आहेत.\nरघुनाथ ढोक यांनी या विवाहाची माहिती दिली की संस्थेतर्फे रजिस्टर नोंदणी करून 22 वा हा सत्यशोधक विवाह गेल्या दोन वर्षातील होत असून वधूवरास सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली जाणार आहे पुढे ढोक म्हणाले की हा विवाह लावणेसाठी महाराष्ट्राला मान मिळाला असून या विवाहास सिक्कीम चे माजी राज्यपाल ,खासदार श्रीनिवास पाटीलसाहेब व महाराष्ट्र राज्याचे अन्नपुरवठा नागरी व संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळसाहेब व इतर मान्यवरांनी शुभ संदेश व सत्यशोधक संतोष आणि ईश्वरी यांना भावी जीवनास शुभेच्छा दिल्या आहेत .\nPrevious articleकेंद्र सरकारने शेतकरी विरोधी “कृषी कायदा ” रद्द करावा शेतकरी कामगार पक्षाची मागणी चंद्रकांत देशमुख\nNext articleखाजगी शाळांना उपकरणे द्या, पराग ढेणे युवा नेते राष्ट्रवादी\nआळंदीचा किरण नरके रूग्णांच्या ‘हाकेला ओ’ देणारा आरोग्य दूत \nसामाजिक बांधिलकी जपत अजित वडगावकर यांचा वाढदिवस साजरा\nमहाराष्ट्राला निलेश लंके सारखा आमदार मिळाला हे महाराष्ट्राच भाग्य.. इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने आमदार लंके यांच्या कार्याची पाहणी\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सद���दीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nचांगल्या शिक्षकांमुळे समाजात सुसंस्कार टिकून आहेत. — सौ अनुराधाताई ओक\nप्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ समाजसेवक परशुराम तेटांबे यांचे दुःखद निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2021-05-18T01:13:48Z", "digest": "sha1:3CTTLC6UR7WAA57FTPLKYMEDDEXRJZAY", "length": 18303, "nlines": 130, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मनोहर पर्रिकर हे आपले राजकीय गुरु: संरक्षणमंत्री | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर मनोहर पर्रिकर हे आपले राजकीय गुरु: संरक्षणमंत्री\nमनोहर पर्रिकर हे आपले राजकीय गुरु: संरक्षणमंत्री\nगोवा:‘नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत भारतीय नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा चमू भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेने जगप्रवासासाठी आज रवाना झाला. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते तारिणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पणजी जवळ असलेल्या आयएनएस मांडवी या नौदलाच्या तळावर हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांची उपस्थिती होती.पर्रिकर हे आपले राजकीय गुरु असल्याचा उल्लेख सितारामन यांनी केला. सीतारामन या संरक्षणमंत्री बनल्यानंतर प्रथम गोव्यात आल्या होत्या.गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्री पद सोडल्यानंतर सीतारामन या पूर्णवेळ संरक्षणमंत्री बनल्या असून माजी संरक्षणमंत्र्यांच्या राज्यात नवीन संरक्षण मंत्री येत असल्याने देशाचे लक्ष या दौऱ्याकडे लागून राहिले होते.\nकेंद्रीय संरक्षणमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर आठवडाभरात अशाप्रकारच्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होणे, ही आपल्यासाठी अत्यंत गौरवाची बाब असल्याची भावना याप्रसंगी निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केली. देशाच्या इतिहासात या ऐतिहासिक क्षणाची नोंद होणार आहे. भारतीय नौदलासाठीच नाही तर जगासाठी ही अत्यंत महत्���्वाची मोहीम असल्याचे त्या म्हणाल्या. अशाप्रकारचे ऐतिहासिक क्षण आयुष्यात फार कमी वेळा अनुभवायला मिळतात. अतिशय मेहनत, जिद्द आणि चिकाटीने या महिला अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांना या खडतर मोहीमेचा फारसा त्रास होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या मोहिमेसाठी त्यांनी आयएनएसव्ही तारिणीच्या चमूला शुभेच्छा दिल्या.\nपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांसह सुरु होणारा हा प्रवास पहिल्यांदाच होत आहे. आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे. भारत सरकारचा ‘नारी शक्ती’ला असलेला भक्कम पाठींबा लक्षात घेता हा प्रकल्प सागरी नौकानयन उपक्रमांच्या प्रचारासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.\nपहिला भारतीय वैयक्तिक जागतिक जलप्रवास 19 ऑगस्ट 2009 ते 19 मे 2010 या काळात आयएनएसव्ही म्हादईसोबत निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे यांनी केला होता. तसेच पहिला भारतीय विनाथांबा वैयक्तिक जगप्रवास कमांडर अभिलाष टॉमी यांनी 1 नोव्हेंबर 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीत केला होता.\nआयएनएसव्ही तारिणीवरील चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी,लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल,लेफ्टनंट कमांडर स्वाती पी,लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी , लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.\nया जलप्रवासाकरिता सर्व महिला कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी आयएसएनव्ही म्हादई आणि आयएसएनव्ही तारिणी मधून आतापर्यंत सुमारे 20 हजार सागरी मैलाचा जलप्रवास केला आहे. ज्यामध्ये 2016 व 2017 मधील दोन मोहिमा आणि डिसेंबर 2016 मधील गोवा ते केप टाऊन या जलप्रवासाचा समावेश आहे.\nआयएसएनव्ही तारिणी, या 55 फुट नौकेची बांधणी गोव्यातील मेसर्स एक्वारीअस शिपयार्ड प्रा. लि. या कंपनीने केली आहे. 18 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय नौदलात या नौकेचा समावेश करण्यात आला. आतापर्यंत या नौकेने सुमारे 8000 सागरी मैल प्रवास केला आहे. नाविका सागर परिक्रमा पाच टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे. कॅप्टन दिलीप दोंदे यांच्याप्रमाणेच रसद व गरजेनुसार नौका दुरुस्तीसाठी चार बंदरांवर ही नौका विसावा घेणार आहे.\nया पाच टप्प्यांमधील प्रवास थरारक असणार आहे.गोवा ते फ्रेमेंटल (ऑस्ट्रेलिया) हा प्रवासा 10 सप्टेंबर 17 ते 12 ऑक्टोबर 17 दरम्यान होणार आहे.फ्रेमेंटल (ऑस्��्रेलिया) ते लेटलटन (न्यूझीलंड) हा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास 25 ऑक्टोबर 17 ते 16 नोव्हेंबर 17 दरम्यान पूर्ण केला जाणार आहे. लेटलटन (न्यूझीलंड) ते पोर्ट स्टॅन्ली (फॉकलंड्स)हा तिसऱ्या टप्प्यातील प्रवास 23 नोव्हेंबर 17 ते 28 डिसेंबर 17 दरम्यान पूर्ण केला जाणार आहे.पोर्ट स्टॅन्ले (फॉकलंड्स) ते केप टाउन (दक्षिण आफ्रिका) हा चौथ्या टप्प्यातील प्रवास 10 जानेवारी 18 ते 8 फेब्रुवारी 18 दरम्यान होणार आहे.केप टाउन (दक्षिण आफ्रिका) येथून गोव्याला परतीचा प्रवास 21 फेब्रुवारी 18ला सुरु होणार असून 4 एप्रिल 18 रोजी हा चमू गोव्यात पोचणार आहे.\nया मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ हे नाव देण्यामागे देशातील महिला सशक्तीकरणाला मजबूती देणे आणि भारतीय नौसेनेतर्फे सागरी नौकानयनाचा प्रसार करणे हा उद्देश आहे. ही मोहिम देशातील तरुणांना समुद्राचे ज्ञान घेण्यास आणि साहस तसेच परस्पर सदभाव वाढवण्यास प्रेरित करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.\nया मोहिमेचे इतरही उद्देश आहेत\nज्यामागे महिलांच्या कार्यक्षमतेला पूर्ण वाव देण्यासाठी महिला सशक्तीकरणाचे राष्ट्रीय धोरण अंगीकारताना या मोहिमेने जागतिक पातळीवर ‘नारी शक्ती’चे प्रदर्शन करणे हा हेतू आहे. यामुळे आव्हानात्मक वातावरणातील महिलांच्या सहभागाची दृश्यमानता वाढवून भारतातील स्त्रियांप्रती सामाजिक दृष्टिकोन आणि मानसिकता बदलण्यास मदत होणार आहे.\nत्याशिवाय स्त्रियांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरण अनुकूल गैर-परंपरागत पुनर्निर्मित ऊर्जा संसाधनांचा वापर करण्यास ही मोहीम प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. हे अभियान स्त्रियांच्या उदरनिर्वाहासाठी ऊर्जेचा अनुकूलन स्रोत ठरेल यात शंका नाही.\nस्वदेशी बनावटीच्या आयएसएनव्ही तारिणी मार्फत ‘मेक इन इंडिया’चे प्रदर्शन करणे, हा देखील या मोहिमेचा उद्देश आहे\nसंशोधन व विकास संस्थांमार्फत केल्या जाणाऱ्या भविष्यकालीन अंदाजाच्या विश्लेषणासाठी दैनंदिन हवामानशास्त्र, महासागर,लाटांसंबंधी माहिती एकत्र करून त्याचे अद्यतन मोहिमेवरील कर्मचारी,अधिकारी करणार आहेत.\nचालक दल उच्च महासागरांवर समुद्री प्रदूषणाची पाहणी करुन त्याची माहिती संकलित करणार आहेत. महासागरातील नौकानयन आणि साहसी मोहिमांना चालना देणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे; त्यामुळे विविध बंदरांवरील मुक्कामांदरम्य���न स्थानिक पीआयओशी (भारतीय वंशाचे लोक) नौकेवरील अधिकारी वर्ग संवाद साधुन हे संबध अधिक विकसित करणार आहेत.\nPrevious articleशिवसेना गोव्यात लढवणार लोकसभेच्या दोन्ही जागा:राऊत\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये 11,30,840 कायमस्वरुपी कर्मचारी\nबोटी व लहान होड्या प्लास्टीकने झाकून ठेवा\nभारतामध्ये कोविड सक्रिय रूग्णांच्या संख्येत घट\nकेपे मतदार संघात सेवा सप्ताह निमित्त पंतप्रधानांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम\nजि.प. निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना नकार द्या:आप\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n बागा किनाऱ्यावर सापडली विषारी सागरी जेली\nनूतन राज्यपाल सत्यपाल मलिक गोव्यात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/30-icus-and-10-ventilators-launched-in-cidco-exhibition-vashi-navi-mumbai-guardian-minister-eknath-shinde-inspects-icu-facility-nrvb-120066/", "date_download": "2021-05-18T01:06:20Z", "digest": "sha1:5GVKYEP4S4YDJTVHPN3OTJ5KC6RVEV7V", "length": 14673, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "30 ICUs and 10 ventilators launched in CIDCO exhibition vashi navi mumbai Guardian Minister Eknath Shinde inspects ICU facility nrvb | सिडको एक्झिबिशनमध्ये ३० आयसीयू व १० व्हेंटिलेटर्स सुरु; आयसीयु सुविधेची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nCorona Updatesसिडको एक्झिबिशनमध्ये ३० आयसीयू व १० व्हेंटिलेटर्स सुरु; आयसीयु सुविधेची पालकमंत्री ए��नाथ शिंदे यांच्याकडून पाहणी\nनवी मुंबई मपालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गंभीर स्वरूपाच्या रूग्णांसाठी आयसीयु बेड्स वेळेत उपलब्ध व्हावा याची नवी मुंबई महानगरपालिका खबरदारी घेत आहे. महानगरपालिकेने आपल्या आयसीयु बेड्सची संख्या वाढवत ३७५ इतकी तसेच शहरातील ऑक्सिजन बेड्सची संख्याही ३ हजार पर्यंत नेलेली आहे.\nनवी मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना वाढती रूग्णसंख्या नजरेसमोर ठेऊन रुग्णालयीन सुविधा वाढीवर भर दिला जात असून प्रामुख्याने जाणवणारी आयसीयु बेड्स व व्हेटिलेटर्सची गरज सोडविण्याच्या दृष्टीने गतीमान प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने विस्तारित सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ७५ आयसीयु बेड्स व ३० व्हेंटिलेटर्सची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ३० आयसीयू बेड्स व १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू करण्यात आलेली असून आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुविधेची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सिडको सेंटरचे नोडल अधिकारी निलेश नलावडे व इतर अधिकारी उपस्थित होते.\nनवी मुंबई मपालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गंभीर स्वरूपाच्या रूग्णांसाठी आयसीयु बेड्स वेळेत उपलब्ध व्हावा याची नवी मुंबई महानगरपालिका खबरदारी घेत आहे. महानगरपालिकेने आपल्या आयसीयु बेड्सची संख्या वाढवत ३७५ इतकी तसेच शहरातील ऑक्सिजन बेड्सची संख्याही ३ हजार पर्यंत नेलेली आहे. यामधून रूग्णांना वेळेत बेड्स उपलब्ध होईल याची खबरदारी घेत असल्याबद्दल पालकमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्त बांगर आणि त्यांच्या टिमच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून नवी मुंबई महानगरपालिकेने त्यादृष्टीने तत्पर कार्यवाही करीत पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेऊन प्रक्रियेला सुरूवात केली असून त्यामधून महानगरपालिकेची कोविड सेंटर्स स्वयंपूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.\n७५ पैकी ३० आयसीयु सुरु\nसिडको एक्झिबिशन सेंटर येथे महानगरपालिकेचे १,२०० ऑक्सिजन बेड्स क्षमते��े डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित असून सध्याची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता त्याच्या बाजूच्या भागात ३०० बेड्स क्षमतेचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. याठिकाणी ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णास आयसीयू सुविधेची गरज भासली तर त्याच्या नजीक आयसीयु सुविधा असावी यादृष्टीने सेंटरच्या शेजारीच विस्तारित स्वतंत्र भागात ७५ आयसीयु बेड्सची सुविधा कार्यान्वित करण्यात येत असून त्याच्या पहिल्या टप्प्यात ३० आयसीयु बेड्ससह १० व्हेंटिलेटर्स सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/6624/", "date_download": "2021-05-18T01:46:39Z", "digest": "sha1:QRDZQDW63OM3CRRDOOHXVG54MOFROKGE", "length": 9476, "nlines": 79, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात 61 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,चार मृत्यू - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसा��� – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nऔरंगाबाद जिल्ह्यात 61 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,चार मृत्यू\nजिल्ह्यात 39356 कोरोनामुक्त, 677 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 09 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 75 जणांना (मनपा 53, ग्रामीण 22) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 39356 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 61 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41140 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1107 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 677 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.\nमनपा (52) घाटी परिसर (1), एन-8 सिडको (1), कांचनवाडी (1), जय नगर उस्मानपुरा (1), एन-13, भारत नगर (1), लोकशाही कॉलनी एन-4 (1), निराला बाजार (1), समर्थ नगर (1), केळी बाजार (1), खडकेश्वर (1), राजनगर (1), बीडबायपास परिसर (2), घाटी परिसर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), सिडको, एन सहा (1), नाईक नगर (1), न्यू शांतीनगर कॉलनी (1), अन्य (34)\nग्रामीण (09) शेलगाव, गंगापूर (1), गंगापूर (1), नारायणगाव (1), बजाज नगर (1), वाकला, वैजापूर (1), सायगव्हाण, गंगापूर (1), अन्य (3)\nघाटीत गारखेडा परिसरातील 65 वर्षीय पुरूष, एन दोन सिडकोतील 60 वर्षीय पुरूष, एकता कॉलनीतील 72 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात भक्ती नगर, पिसादेवी रोड येथील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\n← औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी पाच नामनिर्देशनपत्र दाखल\nनशेच्या गोळ्या पुरविणार्या मुख्य आरोपीला अटक,11 नोव्हेंबरपर्यंत कोठडी →\nजालना जिल्ह्यात 567 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nनांदेड जिल्ह्यात 40 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू\nराज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान,१९८ कोरोनाबाधित मृत्यू\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/shoaib-akhtar-wishes-speedy-recovery-to-sachin-tendulkar-after-master-blaster-tests-positive-for-covid-19-121033100008_1.html", "date_download": "2021-05-18T01:34:29Z", "digest": "sha1:BJLSRHKJ5TZG5M556ZI2AA7JGNTC2YDX", "length": 12539, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरसाठी प्रार्थना केली. म्हणाला, “मैदानावर माझा आवडता शत्रू लवकर बरा हो | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशोएब अख्तरने सचिन तेंडुलकरसाठी प्रार्थना केली. म्हणाला, “मैदानावर माझा आवडता शत्रू लवकर बरा हो\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या लवकर स्वास्थ्य मिळावे यासाठी प्रार्थना केली आहे. मास्टर ब्लास्टरच्या कोरोना विषाणूचा अहवाल सकारात्मक झाल्यानंतर (Covid-19) अख्तरने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्यांच्यासाठी एक ट्विट केले आहे. सचिन तेंडुलकराने गेल्या आठवड्यात पुष्टी केली की कोविड -19 चाचणीत तो सकारात्मक आला आहे व त्याने स्वतःला घरीच क्वारंटीन केले आहे. कोविड -19च्या तपासणीत त्याच्या कुटुंबातील उर्वरित सदस्य नकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसचिन तेंडुलकर अलीकडेच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरींजमध्ये अॅक्शन करताना दिसला होता. ही मालिका छत्तीसगडमध्ये खेळली गेली. या स्पर्धेत सचिन हा भारतीय दिग्गजांचा कर्णधार होता आणि या मालिकेत भारताने विजय मिळविला. या मालिकेत सहभागी असलेले सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त, यु��ुफ पठाण, एस. बद्रीनाथ आणि इरफान पठाणसुद्धा कोरोना विषाणूच्या तपासणीत सकारात्मक आढळले आहेत. या सर्व खेळाडूंनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याची पुष्टी केली आहे. हे तिघेही रोड सेफ्टी मालिकेत सचिनच्या टीम इंडिया लीजेंडचा भाग होते.\nसचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समजल्यानंतर शोएब अख्तरने एक ट्विट केले. सचिन तेंडुलरच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देणार्याए अख्तरने लिहिले- मैदानावरचा माझा आवडता शत्रू…. लवकर ठीक व्हा…\nसावित्रीबाई फुले स्मृतिदिन विनम्र अभिवादन\nWomen's Day Wishes In Marathi जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश\nमराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nअभिनेत्री सयाली संजीवसोबत जोडण्यात आले ऋतुराज गायकवाडचे ...\nगेल्या हंगामात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये फलंदाजी करणार्या चेन्नई सुपर किंग्जचा ...\nवेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट खेळू इच्छित ...\nवेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची इंग्लंडमधील न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट ...\nसुनील गावसकर यांची भविष्यवाणी : पंत होऊ शकतो टीम इंडियाचा ...\nआयपीएलचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा हुशार आहे. तो त्याच्या चुकांमधून शिकतो आणि ...\nआयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट ...\nडेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि स्टीव्हनं या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएल 2021 मधील ...\nमलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार\nश्रीलंकेच��� स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/if-you-have-mild-symptoms-of-corona-be-isolated-at-home-keep-people-in-the-house-safe-121041900015_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2021-05-18T02:02:20Z", "digest": "sha1:5ZABDP3RLZXKVH5QR7B7UVTHPYVD7I34", "length": 13858, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील लोकांना ठेवा सुरक्षित | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील लोकांना ठेवा सुरक्षित\nरुग्णालयात जागा नाही, डॉक्टरांची कमी, औषधांची आपूर्ती होत नाहीये. अशात जर कोरोनाचे माइल्ड सिम्प्टोम्स असतील तर काही सावधगिरी बाळगत घरात आयसोलेट होऊ शकतात. बस काळजी घेण्याची गरज आहे.\nरुग्णांची संख्या वाढत असून हॉस्पिटल्सचे स्थिती बघता केंद्र सरकारने देखील म्हटले आहे की गंभीर रुग्णांचे रुग्णालयात उपचार सुरु ठेवणे आवश्यक आहे जेव्हाकि हलके लक्षणं असणार्या रुग्णांना धोका कमी असल्यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार करता येईल. ते घरात आयसोलेट होऊन कोणताही विशेष उपचार न घेता देखील बरे होऊ शकतात.\nघरात आयसोलेट असताना या प्रकारे काळजी घ्या\nकोरोना गाइडलाइंसप्रमाणे, कोरोनाचे माइल्ड लक्षणं असणार्या रुग्णांना 14 दिवसापर्यंत आयसोलेट राहण्याची गरज आहे.\nघरातून बाहेर निघण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nडॉक्टरांना त्यांच्या सध्याच्या आरोग्याबद्दल अचूक माहिती देणे फार महत्वाचे आहे.\nहोम आइसोलेशन मध्ये राहणा-या रुग्णांनी कोणत्याही परिस्थितीत कोणतीही निष्काळजीपणा बाळगू नये.\nजर रुग्ण कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांचे तसेच कुटुंबातील इतर सदस्य धोक्यात येऊ शकतात.\nसामान्यत: केवळ अशाच रूग्णांना ज्यांची वैयक्तिक खोली, स्नानगृह आणि वॉशरूम आहे त्यांना घराच्या अलगावमध्ये ठेवण्याची शिफारस केली जात���.\nजर एखाद्या रुग्णाला सौम्य लक्षणे आढळली असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधे घेऊ शकतात.\nरुग्णांना त्यांच्या खाण्यापिण्याची आणि जीवनशैलीचीही विशेष काळजी घ्यावी लागते.\nजर घराच्या अलगावमध्ये राहणारे रुग्ण सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करतात तर ते लवकरच रोगातून मुक्त होऊ शकतात.\nहोम आयसोलेशनमध्ये असणार्या रुग्णांनी सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. कोणतीही गंभीर समस्या उद्भवल्यास लगेच डॉक्टरांना सूचित करावे.\nआपली खोली, बाथरूम, टॉवेल, कपडे सर्व वेगळे ठेवा.\nरुग्ण वापरत असलेल्या टॉयलेटचा इतरांनी वापर करु नये.\nरुग्णाशी संपर्कात येणारा घरातील एकच व्यक्तीने मास्क, फेस शिल्डचा वापर करावा आणि सतत हात धुवत राहावे.\nपुणे महानगरपालिकेच्या ‘होम आयसोलेशन ॲप’चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nहोम आयसोलेशनमध्ये असताना बाहेर फिरल्यास गुन्हा दाखल होणार\nहोम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी\nआरोग्य मंत्रालयाकडून होम आयसोलेशनाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर\n Corona Vaccine संसर्गापासून संरक्षण देत नाही, परंतु ...\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nजास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना\nजास्वंदाचं फुल जे दिसायलाच सुंदर नाही तर,आरोग्य आणि सौंदर्येचा खजिना देखील आहे. याला ...\nलॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही ...\nसध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्या लाट���मुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक ...\nआरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर\nसाहित्य- 250 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम मसूरडाळ, 1 कप दूध, 50 ग्रॅम क्रीम, 1 कांदा, 1 चमचा ...\nचांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nआपण चांगले करियर बनवू इच्छिता तर पुस्तकी ज्ञानाशिवाय देखील काही गोष्टींची काळजी घेणं ...\nउन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या\nउन्हाळाचा हंगाम बऱ्याच लोकांना आवडतो. या हंगामात थंड खायला मिळत. एसी किंवा कुलरच्या थंड ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%9F_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T02:54:06Z", "digest": "sha1:IFZPKZSTEMUHMDAFPV5CYMVLXDPXYGHV", "length": 4458, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बूट निर्मिती - विकिपीडिया", "raw_content": "\nबूट निर्मिती (इंग्लिश:Shoemaking, cobbler) हा एक व्यवसाय असून कारागीर हे कातडी वस्तूंपासून बूट व इतर पाद्रताने तयार करतात. भारतामध्ये चांभार जातीचा हा पारंपरिक व्यवसाय आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०२० रोजी ०२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/dhanjay-munde-corona-positive/", "date_download": "2021-05-18T00:36:02Z", "digest": "sha1:FA74IRLXWTDBHN3P43BIEGCCI423DJ3X", "length": 6508, "nlines": 107, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "धक्कादायक :- धनंजय मुंडे यांना करोनाची लागण... - Times Of Marathi", "raw_content": "\nधक्कादायक :- धनंजय मुंडे यांना करोनाची लागण…\nकोरोना महामारीमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिक तर आहेतच मात्र यामधून सिने कलाकार, पोलिस, आरोग्य कर्मचारी हे देखील वाचले नाहीत. अशात गेल्या काही दिवसात आपल्या समोर बातम्या आल्यात त्या महाविकास आघाडीतील मंत्र्यांना झालेल्या कोरोनाबाबत. सुदैवाने जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण हे दोघेही मंत्री कोरोनमुक्त झालेत. मंत्री, नेते मंडळी, राजकारणी यांचा थेट नागरिकांशी संपर्क येत असतो. म्हणून याना देखील कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक आहे..\nराज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.\nअखेर जळगाव आजीच्या मृत्यू प्रकरणी सर्वांचेच निलंबन :- राजेश टोपे\nचीनची भारताला धमकी; अमेरिकेसोबत गेलात तर.\nचीनची भारताला धमकी; अमेरिकेसोबत गेलात तर.\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2026", "date_download": "2021-05-18T01:41:54Z", "digest": "sha1:PHNG4XXKAJ6UBLMYMMX6UGJOOWINZ7MZ", "length": 8281, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "जिल्हा परिषद गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले सीईओ यांचे आ. कृष्णाजी गजबे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली जिल्हा परिषद गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले सीईओ यांचे आ. कृष्णाजी गजबे...\nजिल्हा परिषद गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले सीईओ यांचे आ. कृष्णाजी गजबे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत\nगडचिरोली- गडचिरोली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या स्थानांतरानंतर सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी इंदुराणी जाखड यांच्याकडे प्रभारी सीईओ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता त्यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून बदली करण्यात आली. त्यामुळे येथील मुख्य कार्यकारी अधिकारपदी कुमार आशीर्वाद हे रुजू झाले आहेत. त्यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारताच आ. कृष्णा गजबे आरमोरी विधानसभा क्षेत्र, आरमोरी पंचायत समितीच्या सभापती सौ निताताई ढोरे, विवेक पाटील खेवले पं.स. सदस्य ,आरमोरी येथील भाजपा तालुकाध्यक्ष नंदुभाऊ पट्टेवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. व नवनियुक्त सीईओ कुमार आशीर्वाद यांच्याशी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.\nPrevious articleकर्मचारीयाें के EPF मिनिमम वेजेस व अनेक कारणो से शाेषण:- अजय दुबे कामगार नेता टी.के.सिंह लेबर कमिश्नर (सेंट्रल) नागपुर जांच के आदेश दिये\nNext articleबाहेरून येणाऱ्या मजुरांच्या गाड्या मनसे कार्यकर्त्यांनी खेड येथे अडविल्या\nदेसाईगंज पोलिसांच्या कारवाईत 22400 रुपयांचा दारू साठा जप्त\nधानोरा येथे विजेचा लपंडाव\nआरमोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nकढोली गट ग्रामपंचायत वर युवा विकास आघाडीचे वर्चस्व\nगाव तेथे क्वारंटटाईन सेंटर द्या दिनेश बनकर प्रेस संपादक पत्रकार सेवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/20723", "date_download": "2021-05-18T02:00:48Z", "digest": "sha1:DA4KDDHETCA6H6S32ZQBLNA2UHC3AW3V", "length": 12704, "nlines": 152, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "भाजपा खा. रामदास तडस यांच्या वंजारी कुटुंबियावरील वक्तव्याचा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या वतिने निषेध | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नागपूर भाजपा खा. रामदास तडस यांच्या वंजारी कुटुंबियावरील वक्तव्याचा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज...\nभाजपा खा. रामदास तडस यांच्या वंजारी कुटुंबियावरील वक्तव्याचा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या वतिने निषेध\nसंपादक, दखल न्यूज भारत नागपुर\nनागपुर : ३० नोव्हेंबर २०२०.\nनागपुर पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चे उमेद्वार अँड अभिजीत वंजारी यांच्यावर त्यांच्याच समाजाचे असलेले खासदार रामदास तडस यांनी गंभीर टीका केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली तर दुसरी कडे खासदार तडस यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा ने निषेध केला आहे.\nयरविवारी एका प्रसार माध्यमाच्या वृत्तातुन खासदार तडस यांनी अशी गंभीर टिका केली त्यांचा या टीकेमुळे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\n“खासदार तडस, आपण वंजारी परिवारावर या निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात टीका , आरोप केलेत तेही निवडणूकी च्या रिंगणात प्रथम क्रमांकावर असनाऱ्या एका तेली समाजाच्या उमेदवारावर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश अध्यक्ष या नात्याने असे वक्तव्य आपल्याला अशोभनिय आहे”. अशा शब्दांत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा चे नागपुर शहर अध्यक्ष योगेश न्यायखोर यांनी म्हटले रामदास तडस यांना त्यांच्या निवडणुकीत समाज बांधवांनी मदत केली आणि ते खासदार झाले, पण आता त्यांना आपल्या पक्षाची काळजी आहे, समाज बांधवांची काळजी नाही म्हणून त्यांनी जे अभिजित वंजारी यांचे बद्दल निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात आपल्या समाज बाधंवाची बदनामी केली आणि काही सामाजाचे काम नाही होत म्हणुन त्यांनी आपल्या पक्षाचे काम करावं समाजाचे नाही आम्ही या टीपणी चे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज नागपुर च्या वतीने निषेध करतो.असेही न्यायखोर यांनी म्हटले आहे.\nतसेच इतर समाजबांधवानी सुद्धा खासदार तडस यांच्या वक्तव्याचे निषे��� केले आहे त्यामध्ये कृष्णराव हिंगणकर महाराष्ट्र प्रदेश महासचिव महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, सुखदेव वंजारी प्रदेश अध्यक्ष युवक आघाडी, योगेश न्यायखोर नागपूर शहर अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, आदित्य पंधरे विभागी अध्यक्ष पूर्व विदर्भ युवक आघाडी, सुरज फंदी नागपूर शहर अध्यक्ष युवक आघाडी, निलेश तिघरे अध्यक्ष उत्तर नागपूर विभाग युवक आघाडी, पंकज कुंभलकर अध्यक्ष मध्य नागपूर विभाग युवक आघाडी, विजय साहु अध्यक्ष पूर्व नागपूर, गौरव गुप्ता (शाहू)अध्यक्ष पूर्व नागपुर युवक अघाड़ी तसेच समस्त प्रदेश पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी यांनी खासदार रामदास तडस यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.\nPrevious articleनागपूर पदवीधर मतदार संघातर्गत परिवर्तन पॅनेलचे उमेदवार अतुल खोब्रागडे यांनी मात्तबर उमेदवारांची उडविली झोप. — पदवीधर मतदारावर केली पकड मजबूत.. — एका जबाबदार शिक्षकांचा मुलगा लढतोय निवडणूक..\nNext articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून पत्रकार व कुटुंबियांना खाजगी रूग्णालयात मिळणार मोफत उपचार \nअत्यंत थरारक घटना त्या…. व्यक्तीवर तीन वॉर करूनही जीव न गेल्याने टॅक्सी चालकाला जीवंत जाळले\nभाजपसह कॉग्रेस,राष्ट्रवादीच्याही सदस्यांना सभापतीने दाखविला ठेंगा सायकल वाटपात ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी सभापतींच्या सर्कलचे\nकरंभाड जि प. सर्कल चे अनेक गावां मध्ये कोरोना गावांमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न केले जाणार आहे बि.डिओ अशोंक खाड़े\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे २०अक्सिजन बेडची व्यवस्था करता येऊ शकते.गज्जु यादव,(महासच���व...\nदोन दिवसात नविन१३ मिळुन, ए. पि. आय. ,पि. एसं. आईं., पुलिस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%97/", "date_download": "2021-05-18T01:56:58Z", "digest": "sha1:QDTYHD3SG6K56JG44ECWY273AIJ3PQTL", "length": 24662, "nlines": 152, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गेरा डेवलपमेंट्सद्वारे गेराज रिव्हर ऑफ जॉय प्रकल्प सादर | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गेरा डेवलपमेंट्सद्वारे गेराज रिव्हर ऑफ जॉय प्रकल्प सादर\nगेरा डेवलपमेंट्सद्वारे गेराज रिव्हर ऑफ जॉय प्रकल्प सादर\nगोव्यातील पहिला चाइल्डसेंट्रिक होम्स उपक्रम कदंब-पणजीत साकारतोय\nक्रीडा, कला व व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मनोरंजनातून शिक्षण देण्यासाठी बायचंग भुतिया, महेश भूपती आणि शामक दावर अशा जगप्रसिद्ध सेलिब्रिटींसमवेत सहकार्य करार\n• आजच्या जमान्यातील युवा गोमंतकीय घर खरेदीदारांना सक्षम करणारे व मुलांच्या सर्वांगीण विकासाला साधनसुविधा उपलब्ध करणारी पहिलीवहिली संकल्पना\n• पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या गरजा ध्यानात घेऊन परिपूर्ण घर विकसित करण्याची चाइल्डसेंट्रिक होम्स ही संकल्पना\n• क्रीडा, मानसिक विकास, कला, संगीत, अभिनय, पुनर्निर्मिती आदी क्षेत्रांमध्ये भारतातील प्रतिथयश व्यक्तींच्या सहकार्यातून मुंलांना बौद्धिक, शारिरीक व व्यावसायिक प्रशिक्षण देणारी व त्या माध्यमातून सर्वोत्तम व दर्जेदार संधी उपलब्ध करून देणे पालकांना शक्य होणारी संकल्पना\n• क्रांतिकारी संकल्पना व नावीन्यपूर्ण उपाय ज्यामुळे निवासी गृहबांधकाम क्षेत्रात नवी श्रेणी विकसित करत उत्पादन आणि सेवा देणारी प्रणाली स्थापित करण्याचा मापदंड स्थापित\n• चाइल्डसेंट्रिक होम्स संकल्पना सादर करण्यात आलेल्या पुणे व बेंगळुरूनंतर गोव्याचा तिसरगोवा, १५ जानेवारी २०१८\n४७ वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेल्या गेरा डेवलपमेंट्सने पुणे, गोवा शहरांत प्रिमिअम निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारले आहेत. गेरा डेवलपमेंट्सने आज कदंब-पणजी परिसरात गेराज रिव्हर ऑफ जॉय या गोव्यातील पहिल्या चाइल्डसेंट्रिक होम्स प्रकल्पाची उभारणी करण्याची घोषणा करत कार्निवलचा आनंद द्विगुणित केला. भारतीय फुटबॉलमधील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व श्री. बायचंग भूतिया, टेनिसमध्ये ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण��रा पहिला भारतीय खेळाडू श्री. महेश भूपती आणि भारतातील कंटेम्पररी डान्स गुरू श्री. शामक दावर हे चाइल्डसेंट्रिक होम प्रकल्पाचे दूत असून गोव्यातील या प्रकल्पाच्या घोषणेसाठी पत्रकार परिषदेस उपस्थित होते. चाइल्डसेंट्रिक होम्स प्रकल्पातील विविध वैशिष्ट्यांसह क्रीडा, मानसिक विकास, कला, संगीत, अभिनय, पुनर्निर्मिती आदी क्षेत्रांमध्ये भारतातील प्रतिथयश व्यक्तींच्या सहकार्यातून मुंलांना बौद्धिक, शारिरीक व व्यावसायिक प्रशिक्षण देणारी व त्या माध्यमातून सर्वोत्तम व दर्जेदार संधी उपलब्ध करून देणे पालकांना शक्य होणार आहे.\nचाइल्डसेंट्रिक होम्स ही संकल्पना सादर करताना गेरा डेवलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रोहित गेरा म्हणाले, “आमच्या या पुरस्कारप्राप्त चाइल्डसेंट्रिक होम्स संकल्पनेला गोव्यातून भरघोस प्रतिसाद लाभला आहे. गेराज रिव्हर ऑफ जॉयमधील ३६४पैकी १९० घरांची विक्री यापूर्वीच झाल्याचे सांगताना मला अभिमान वाटत आहे. प्रिलॉंच फेजमध्येच ५०% हून अधिक घरांची विक्री होणे ही बाब आजच्या ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत असल्याचे दर्शविते. गेराज रिव्हर ऑफ जॉयमधून महेश भूपती, बायचंग भूतिया, शामक दाव यांच्यासह अनिल कुंबळे, शंकर महादेवन आणि मायकेल फेल्प्स स्वीमिंग अकादमी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या तज्ञांचे सहकार्य घेऊन अगदी घराशेजारीच नृत्य, गायन, जलतरण, टेनिस, फुटबॉल, क्रिकेट आदी क्षेत्रामध्ये मुलांचा कौशल्यविकास करण्यासाठी साधनसुविधा गेरा डेवलपमेंट्स उभारणार आहे. आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न केले आहेत. मुलांच्या आवडीला एक व्यासपीठ मिळेल आणि त्या क्षेत्रातील कौशल्य विकसित होऊन ते सर्वोत्तम बनवण्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करण्याची संधी गेराच्या रिव्हर ऑफ जॉय प्रकल्पामुळे मिळणार आहे. या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पामध्येच या सुविधा उपलब्ध होणार आहेत.”\nनोकरी-व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या तरुण मुलांसाठी तसेच नव्यानेच संसार सुरू केलेल्या कुटुंबासाठी, न्युक्लिअर फॅमिलीतील मुलांना सर्वोत्तम व दर्जेदार संधी सादर देऊ पाहणाऱ्या पालकांच्या गरजा समोर ठेवून ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. आजवर अशा प्रकारचा सादर न झालेली गृहसुविधा प्र���ास व विविध कटकटीतून मुक्त करत अनेक संधी सादर करणार आहे.\nगेरावर्ल्ड अॅप (सध्या ग्राहकांसाठी केवळ घरखरेदीच्या व्यवहारांपुरतेच मर्यादितपणे उपलब्ध करण्यात आले आहे) चाइल्डसेंट्रिक संकल्पनेतील विविध सुविधा व सेवा यांच्यासाठी नोंदणी करण्यासाठीही अद्ययावत केले जात आहे.\nचाइल्डसेंट्रिक होम्स या नावीन्यपूर्ण संकल्पनेबाबत बायचंग भूतिया, महेश भूपती, शामक दावर या मान्यवरांनी या प्रकल्पाशी जोडले गेल्याचा आनंद व्यक्त करतानाच या संकल्पनेच्या यशस्वितेसाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचा विश्र्वास व्यक्त केला. या प्रकल्पाचा एक भाग होण्याच्या इच्छेतून गेराज रिव्हर ऑफ जॉय प्रकल्पात त्यांची प्रशिक्षण केंद्रे उभी राहत आहेत.\nबायचंग भूतिया म्हणाले, “देशातील युवकांमध्ये फुटबॉल खेळाबाबत जागृती करणे आणि प्राथमिक पातळीवर प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी मी सतत देशभर फिरत असतो. बीबीएफएसच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधण्यासाठी एक चांगले व्यासपीठ तसेच उत्तम साधनसुविधांसह प्रशिक्षित व्यावसायिकांकडून अनेक गोष्टी शकण्याची संधी मला मिळाली, जी मला शालेय जीवनात मिळाली नाही. तसेच देशात व्यावसायिक फुटबॉलचा विकास करण्यासाठी पालक आणि प्रशिक्षकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी हे आवश्यक ठरते.”\nमहेश भूपती म्हणाले, “आपल्या देशातील बाल व तरुण पिढीतील कौशल्य हेरणे व त्यांच्या विकासाला चालना देऊन खरेखुरे स्टार घडवण्यासाठी गेराची चाइल्डसेंट्रिक होम्स संकल्पना एक चांगला पर्याय ठरू शकते. या सहकार्यातून या प्रकल्पात राहणाऱ्यांसाठी महेश भूपती टेनिस अकादमीच्या सुविधा उपलब्ध करून टेनिसमध्ये करिअर घडवण्यासाठी सर्वोत्तम संधी उपलब्ध करणे आम्हाला शक्य होणार आहे. गेराचे जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आमचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मुळे येथील मुलांना त्याच्या सुरक्षा-सवडीने आपले कौशल्य विकसित करणे शक्य होणार आहे. या दोन्ही संस्था पाल्यांना सर्वोत्तम संधी देण्याच्या तळमळीसाठी आपली व्यावसायिक मूल्ये जपत असून या व्यासपीठाच्या माध्यमातून काहीतरी विशेष करता येईल असा आम्हाला विश्वास वाटतो.”\nशामक दावर म्हणाले, “गेराच्या चाइल्डसेंट्रिक होम्स संकल्पनेच्या माध्यमातून या प्रकल्पात राहणाऱ्यांसाठी मी माझा ३० वर्षांचा ��ृत्यक्षेत्रातील अनुभव उपलब्ध करणार आहे. मुलांमध्ये नवा विश्र्वास निर्माण करून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होईल आणि यासाठी त्यांना प्रवास व इतर कटकटींचा त्रास होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. जगभर लोकांना नृत्य शिकवण्याचा माझा अनुभव असून गेराच्या चाइल्डसेंट्रिक होम्समधील ग्राहकांना त्यांच्या घराजवळच नृत्य प्रशिक्षण सुविधेतून माझा अनुभव वृद्धिंगत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनातून तसेच गेराच्या सुविधांमुळे काहीतरी अशक्यप्राय असे शक्य करून दाखवता येईल असे मला वाटते.”\nचाइल्डसेंट्रिक होम्स संकल्पनेमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात एक नवी श्रेणी विकसित होणार असून आणि याद्वारे ग्राहकांना प्रिमिअम घर व सुविधांबरोबरच आपल्या पाल्यांना सुरक्षा, सुविधा, आनंद व व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध संधी उपलब्ध करणार आहे. ही संकल्पना नावीन्यपूर्ण असून बदलत्या काळानुसार युवावर्गाच्या घराबाबतच्या गरजांची पूर्तता करणार आहे. या बहुमुखी गृह प्रकल्पामुळे मुलांना कला, क्रीडा, नृत्य, संगीत आदी क्षेत्रांतील आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये सर्वोत्तम बनवण्यासाठी उत्तम व्यासपीठ, सुविधा प्रशिक्षण व मार्गदर्शक उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर डेल कार्नेजी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वैदिक गणित, वयोगणानुसार संगणक लॅब व गेमिंग रूम, योग, बीएमएक्स, स्केटबोर्डिंग, निवडक गुरुकुल विभाग, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम यांचाही लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.\nगेराज रिव्हर ऑफ जॉय विषयी:\n• अपार्टमेंट, रो हाऊस, क्लस्टर विला प्रकारांतील एकूण ३६४ घरे\nक्रिकेट प्रशिक्षण पिच / नेट्स\n• घरांच्या माध्यमातून जीडीपीएल खालील सेवा सादर करत आहे:\n• सर्वोत्तम प्रशिक्षण अकादमींसमवेत ३ वर्षांचा करार\n• ३ वर्षांसाठी हमी व व्यवस्थापन टीम\n• सर्व कुटुंबाला, समाजाला सामावून घेण्यासाठी वयोगटानुसार विविध प्रकल्प व सुविधा\n• नृत्य, संगीत, कला, अभिनय, टेनिस, पोहणे, क्रिकेट, बुद्धीबळ, व्यक्तिमत्त्व विकास, गेमिंग रूम, निवासी व अनिवासी शिबिरे\nगेराच्या चाइल्डसेंट्रिक होम्स व इतर प्रकल्पांबाबत माहितीसाठी भेट द्या www.gera.in\nPrevious articleकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच्या आरोग्य सेवा केंद्राचे श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उदघाटन\nआतातरी विरोधी पक���षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nगोव्यात मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या गैरहजेरीत पर्यायी नेतृत्वासाठी चाचपणी\nसेक्स रॅकेट मधील युवतींची डिलिवरी दुचाकीवरुन\nजुने गोवेत २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचा राज्यस्तरीय कार्यक्रम\n१६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिवस\nसरकारी कार्यक्रमात पास्टिक वेष्टनातील पुष्पगुच्छ देणे यापुढे पडणार महागात\nएम्प्रेस युनिवर्स २०१८ ची महाअंतिम फेरी होणार गोव्यात\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nलोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आम्ही गोव्याच्या हितासाठी काम करत राहू :...\nभाजपच्या राष्ट्रीय संघटन सचिवांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/aadhaar-update-want-to-change-mobile-number-in-aadhaar-card-than-follow-these-easy-steps/articleshow/82099148.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2021-05-18T01:17:19Z", "digest": "sha1:V7OPHMBG6NCY734PPA45C4VRJMHHXAXI", "length": 13551, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " : Aadhaar कार्डमधील मोबाइल नंबर बदलायचा आहे का, या सोप्या स्टेप फॉलो करा - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAadhaar कार्डमधील मोबाइल नंबर बदलायचा आहे का, या सोप्या स्टेप फॉलो करा\nआधार कार्ड बनवताना तुम्ही जो मोबाइल नंबर दिला आहे. तो आता तुम्ही वापरत नसाल तर आता जो फोन वापरत असाल तो तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करू शकता. काही सोप्या स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर अपडेट करू शकता.\nआधार कार्ड अपडे करा\nमोबाइल नंबर अपडेट करू शकता\nऑनलाइन किंवा ऑफलाइन करू शकता\nनवी दिल्लीःआधार कार्ड (Aadhaar Card) आज खूपच आवश्यक डॉक्यूमेंट्स बनले आहे. बँक खाते उघडण्यापासून अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर केला जात आहे. आधार कार्डचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यातील फोन ��ंबर बरोबर असणे आहे. जर आधार कार्ड बनवताना मोबाइल नंबर तुम्ही जर आता वापरत नसाल तर हे तुमच्यासाठी चांगले नाही. त्यामुळे आताच त्यात दुरुस्ती करून नवीन मोबाइल नंबर अपडेट करू शकता.\nवाचाः खायचे अॅपल ऑर्डर केले तर सामानात मिळाला आयफोन, पाहा कुठे अन् कसे घडले\nAadhaar Card मध्ये मोबाइल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस\nनंबर बदलण्यासाठी सर्वात आधी UIDAI ची वेबसाइट, mAadhaar App किंवा १९४७ या नंबवर कॉल करून आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्रला लोकेट करा.\nतुम्ही कोणत्याही कागदपत्राशिवाय ऑनलाइन जवळच्या आधार सेवा केंद्राची अप्वॉइंटमेंट घेऊ शकता.\nतुम्हाला मिळालेल्या तारखेच्या दिवशी मोबाइल घेऊन जवळच्या आधार सेवा केंद्रावर भेट द्या.\nया ठिकाणी एक अपडेट फॉर्म भरावे लागेल. यावर तुम्हाला सध्या मोबाइल नंबर अॅड करावे लागेल.\nयासाठी तुम्हाला ५० रुपये फी जमा करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशनसाटी आपली ओळखची व्हेरिफिकेसन करावे लागेल.\nपेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक स्लिप मिळेल. ज्यात यूनीक रेफरेंस नंबर (URN) असणार आहे. याच्या मदतीने तुम्ही चेक करू शकता. तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट झाला की नाही.\n Jio फ्री देतेय १० जीबी डेटा, IPL पाहण्याची संधी, जाणून घ्या ऑफर\nअसे जाणून घ्या आधार मध्ये कोणता मोबाइल नंबर रजिस्टर्ड आहे\nस्टेप १. सर्वात आधी www.uidai.gov.in वर जा.\nस्टेप २. माय आधार टॅबमध्ये व्हेरिफाय ईमेल, मोबाइल नंबर सिलेक्ट करा.\nस्टेप ३. तुमच्या सिस्टमवर एक नवीन टॅब उघडेल. या ठिकाणी आधार नंबर टाका. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी टाका. ज्याला तुम्ही व्हेरिफाय करू इच्छिता.\nस्टेप ४. कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा.\nवाचाः आयफोन चाहत्यांसाठी एक गुड न्यूज तर एक बॅड न्यूज, कंपनी लवकरच घेणार हा निर्णय\nवाचाः ८४ दिवसांची वैधता, अनलिमिटेड इंटरनेट, फक्त ३२९ रुपयांपासून जिओचे प्रीपेड प्लान\nवाचाः स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर सोबत Samsung Galaxy Quantum 2 लाँच, पाहा किंमत-फीचर्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआयफोन चाहत्यांसाठी एक गुड न्यूज तर एक बॅड न्यूज, कंपनी लवकरच घेणार हा निर्णय महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ मे २०२१ मंगळवार : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस या राशींसाठी उत्तम\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ उभारणार ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nअहमदनगरमहाराष्ट्रावर संकटं, मुख्यमंत्र्यांबद्दल तृप्ती देसाई म्हणाल्या…\nनागपूरमुलीने केली आईच्या प्रियकराची हत्या; लैंगिक छळाला त्रासून उचलले पाऊल\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/jalgaon-5-days-old-child-dies-from-corona/articleshow/82105700.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-05-18T00:44:34Z", "digest": "sha1:DLZCPZXQQJ5KP2VVBFO77BT5VLIAKITY", "length": 12164, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n पाच दिवसांच्या करोनाबाधित चिमुकल्याचा मृत्यू\nप्रविण चौधरी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Apr 2021, 08:53:00 PM\nकरोनाबाधितांमध्ये लहान मुलांची संख्या वाढत असून, ही चिंतेची बाब बनली आहे. जळगावातही करोनाबाधित बाळाचा मृत्यू झा���ा आहे.\nम. टा. प्रतिनिधी, जळगावः करोना बाधित महिलेच्या प्रसुतीनतंर बाळालाही करोनाची लागण झाल्याने या बाळाचा अवघ्या पाच दिवसात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली.\nजळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या किनगाव येथील एका गर्भवती महिलेने शनिवारी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. मातेच्या पोटात पाणी झाल्यामुळे साडे सात महिन्यातच सिझर करावे लागले. कमी दिवसाचे (३० आठवड्याचे) असल्याने जन्मानंतर पहिल्या दिवसांपासूनच या बाळाची प्रकृती गंभीर होती. त्याचे वजन देखील कमी होते. बाळाला पहिल्या दिवसापासूनच श्वास घ्याला त्रास होत होता. त्यामुळे बाळाला देखील ऑक्सिजन सुरु होता. आधीच कमी दिवसाचे हे बाळ असल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. आज शुक्रवारी पाचव्या दिवशी बाळाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.\nवाचाः ऑक्सीजनची आणीबाणी; जळगावात महिलेने रुग्णवाहिकेतच प्राण सोडला...\nकरोना संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात लहान बालकांचे गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी याकडे बारकाईने लक्ष ठेवावे असे आवाहन देखील या निमित्ताने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यात करोनामुळे एवढ्या लहान बालकाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. या बाळाची माता ही बाधित असून रुग्णालयात दाखल आहेत. बाळाच्या करोना बाधित आईची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.\nवाचाः ... तर पूर्वीप्रमाणे राज्यात कडक लॉकडाऊन; पवारांचा थेट इशाराधनंजय-पंकजा मुंडे यांच्यात भडकले ट्वीटर वॉर, नवं ट्वीट चर्चेत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCoronavirus In Jalgaon ऑक्सीजनची आणीबाणी; जळगावात महिलेने रुग्णवाहिकेतच प्राण सोडला... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थ���ंबवावी: अजित पवार\nमुंबईराज्यात तौत्के चक्रीवादळाने घेतले ६ बळी; CM ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश\nमुंबईमोठा दिलासा; करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मृत्यूतही झाली घट\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nमुंबईमुंबईला खूप मोठा दिलासा; ९ मार्चनंतर 'ही' ठरली सर्वात कमी रुग्णसंख्या\nनागपूरमुलीने केली आईच्या प्रियकराची हत्या; लैंगिक छळाला त्रासून उचलले पाऊल\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/if-he-wants-to-keep-his-temper/", "date_download": "2021-05-18T01:11:50Z", "digest": "sha1:6PV3QWW7W3QYT5SDVK2LSL5A2YZQR2IB", "length": 3271, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "if he wants to keep his temper Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा : प्रकाश आंबेडकर\nएमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपावर हा गंभीर गुन्हा आहे, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2019/12/pm-narendra-modi-addresses-a-rally-at-ramlila-maidan-in-delhi.html", "date_download": "2021-05-18T01:59:59Z", "digest": "sha1:K6VCLPRUEMLVZRWVIV44IOJUOHK3AW62", "length": 11199, "nlines": 59, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "तुमचे व्हीयआयपी तुम्हालाच लखलाभ : मोदी", "raw_content": "\nतुमचे व्हीयआयपी तुम्हालाच लखलाभ : मोदी\nएएमसी मिरर वेब टीम\nनवी दिल्ली : अडचणींना कायम ठेवणे ही आमची वृत्ती नाही, हे आमचे संस्कार नाही व आमचा मार्ग देखील नाही. आम्ही एकीकडे दिल्लीतील जवळापास दोन हजार व्हीआय़पींचे बंगले खाली केलेच, मात्र याचबरोबर दिल्लीच्या ४० लाखांपेक्षा अधिक गरीब व मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या घराचा हक्क देखील मिळवून दिला. त्यांचे व्हीआय़पी त्यांना लखलाभ, माझ्यासाठी तर तुम्हीच लोक व्हीआयपी आहात, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील १७३४ अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर भाजपाकडून रामलीला मैदानात ‘धन्यवाद’ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोदी बोलत होते.\nदिल्लीतील सर्वात अलिशान व सर्वात महागड्या भागात दोन हजारांपेक्षा जास्त बंगले अवैधरित्या त्यांनी आपल्या उद्योजकांना दिले होते. या बदल्यात कोणाला काय मिळाले याबद्दल मी बोलू इच्छित नाही. पूर्वी जे सरकार होते त्यांनी या बंगल्यातील रहिवाशांना पूर्ण मोकळीक दिली होती. मात्र तुमच्यासाठी काहीच केले नाही. मात्र आम्ही करत असताना अडचणी निर्माण केल्या जात होत्या, असा देखील यावेळी काँग्रेस सरकारवर मोदींनी आरोप केला.\nहे रामलीला मैदान अनेक ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार ठरलेले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी भाषणाच्या सुरूवातीस सांगितले.\nमोदी म्हणाले की, मला समाधान आहे की दिल्लीतील ४० लाखांपेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात, नवी पहाट आणण्याची एक उत्तम संधी मला व भाजपाला मिळाली. प्रधानमंत्री उदय योजनेच्या माध्यामातून तुम्हाला तुमच्या घरी, तुमच्या जमिनीवर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई संपूर्ण अधिकार मिळाला आहे. यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छ���. ज्या लोकांनी दिल्लीकरांना या अधिकारापासून वंचित ठेवले होते, विविध अडचणी आणल्या त्यांनी पाहावे की, आपला अधिकार मिळाल्याचा आनंद कसा असतो. स्वातंत्र्याच्या एवढ्या दशकानंतरही दिल्लीतील मोठ्या वर्गास कपाटाने व धाकाने तसेच खोट्या राजकीय आश्वासनांद्वारे अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. निवडणुका आल्या की केवळ तारखा वाढवल्या जात होत्या मात्र समस्या कायम होती.\nतुम्हाला या चिंतेतून मुक्त करण्याची तयारी त्यांनी कधीच दाखवली नाही. जेव्हा गरिबासाठी, मध्यवर्गीयांसाठी काम करायचे असते, तेव्हा त्यांचा कामाच वेग काय असतो हे त्यांच्या आश्वासनांवरून स्पष्ट होते. २०२१ पर्यंत काहीच करू शकत नाहीत, असे ते सांगत होते. त्यामुळेच आम्ही यावर्षी मार्चमध्ये हे काम आम्ही आमच्या हाती घेतली व लोकसभा व राज्यसभेत दिल्लीतील वसाहतींशी निगडीत विधेयक पारित केले आहे. एवढ्या कमी वेळात दिल्लीतील १७०० पेक्षा जास्त वसाहतींची मर्यादा निश्चित करण्यात आली आहेत. सर्व माहिती पोर्टलवर आहे. हा वसाहतींचा मुद्दा येथील कारभारस देखील चालना देणारा आहे. अडचणींना कायम ठेवणे ही आमची वृत्ती नाही, हे आमचे संस्कार नाही व आमचा मार्ग देखील नाही.\nज्यांच्यावर तुम्ही या कामासाठी विश्वास दर्शवला होता, ते काय करत होते हे जाणुन घेणे गरजेचे आहे. या लोकांनी दिल्लीतील सर्वात अलिशान व सर्वात महागड्या भागात दोन हजारांपेक्षा जास्त बंगले अवैधरित्या आपल्या उद्योजकांना दिले होते. या बदल्यात कोणाला काय मिळाले याबद्दल मी बोलू इच्छित नाही. पूर्वी जे सरकार होते त्यांनी या बंगल्यातील रहिवाशांना पूर्ण मोकळीक दिली होती. मात्र तुमच्यासाठी काहीच केले नाही. मात्र आम्ही करत असताना अडचणी निर्माण केल्या जात होत्या.\nदिल्लीतील १७३४ अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर भाजपाकडून रामलीला मैदानात ‘धन्यवाद’ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास दोन लाखांपर्यंतची गर्दी या सभेला होणार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आल्याने. सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय, अनुचित प्रकार टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची नजर देखील ठेवण्यात आली होती. दिल्लीत शुक्रवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या निदर्शनानंतर हिंसाचार झाल्याच���या पाश्र्वभूमीवर, तसेच जामियामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही सभा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांसमोर आव्हान होते.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/20922", "date_download": "2021-05-18T02:25:57Z", "digest": "sha1:3RR6OS4DSOMT34FQZVVDDUGLNFJUH7BC", "length": 9417, "nlines": 151, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "शारीरिक व मानसिक त्रास असह्य झाल्याने अंगावर रॉकेल ओतून विवाहितेने स्वत:ला जाळून घेतले. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर शारीरिक व मानसिक त्रास असह्य झाल्याने अंगावर रॉकेल ओतून विवाहितेने स्वत:ला जाळून...\nशारीरिक व मानसिक त्रास असह्य झाल्याने अंगावर रॉकेल ओतून विवाहितेने स्वत:ला जाळून घेतले.\nदखल न्युज व दखल न्युज भारत.\nसिंदेवाही पोलिस स्टेशनचे हद्दीतील पुर्वेस ९ कि. मी.अंतरावर असलेले आदिवासी बहुल व जंगलव्याप्त गांव मुरपार (तु.) येथील देवराव तुकाराम कुमरे याचा मुलगा बंडू देवराव कुमरे वय ३१ वर्षे याचा विवाह जिवनापूर ता. नागभिड येथील घनशाम कुळमेथे यांची मुलगी* *भारती हिचेशी दिनांक- २६ एप्रिल २०२६ रोजी रितीरिवाजानूसार संपन्न झाला. त्यांना श्रेयशी नावाची २ वर्षाची मुलगी सुद्धा असल्याचे कळते. बंडूला दारूचे व्यसन असल्याने पती- पत्नीमद्धे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडण व्हायचे. अशातच दिनांक- २६/११/२०२० ला सायंकाळी ७-०० दरम्यान दोघात भांडण झाल्याने पतीचे नेहमीचे त्रासाला कंटाळून, रागाचे भरात अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला जाळून घेतले. त्यात तिचा उजवा हात बऱ्याच प्रमाणात जळालेल्या अवस्थेत आहे. सदर घटणेची तक्रार सिंदेवाही पो. स्टे. ला दिली.\nतक्रारीची दखल घेत सिंदेवाही पोलिसांनी अ. प.क्र.- ५३३/२०२० नुसार आरोपीवर कलम ४९८ (अ) ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अजूनतरी अटक झाली नसल्याचे पोलिस सुत्राद्वारे कळले. गुन्ह्याचा पुढील तपास ए. पी. आय. योगेश घारे-ठाणेदार सिंदेवाही यांचे मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. गोपीचंद नेरकर हे करीत आहेत.\nPrevious articleनळांना तोट्या नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय\nNext articleपरतवाडा येथील T T R होंडा शोरुमच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक त्रस्त\nबल्लारपुर संघर्ष समिति ने स्ट्रीट लाईट की समस्या सुलझाई\nबल्लारपुर भाजपा तर्फे गौरक्षण वार्डात सेनिटाइजर फवारणी केली:नीरज झाडे\nम्युकरमायकॉसिसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या : आ. सुधीर मुनगंटीवार यंत्रसामुग्री , इंजेक्शन्स , औषधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nबल्लारपुर राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकारिणी बैठक संपन्न: बादल उराडे रा. का.जिल्हा अध्यक्ष...\n१२ बलुतेदारांचे कोरोनाच्या लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे स्वतंत्र आर्थिक पॅकेज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/shirur-taluka-crime-news-two-group-fighting-at-kondhapuri", "date_download": "2021-05-18T01:25:16Z", "digest": "sha1:6TJJABU2SE53BWX323DNEDH55ZQIQEUB", "length": 13090, "nlines": 90, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "shirur taluka crime news two group fighting at kondhapuri", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nकोंढापुरी दोन गटात तुंबळ हाणामारी\nदोन्ही गटांच्या बत्तीस जणांवर दरोड्यांसह हाणामारीचे गुन्हे\nदोन गटांमध्य�� तुंबळ हाणामारी चालली होती. यावेळी काही वाहनांची नासधूस करण्यात आली. घरातील साहित्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे.\nशिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरूर) येथे गुरुवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांच्या घरातील वस्तूंची मोडतोड करण्यात आलेली असून, काही ऐवज जबरदस्तीने नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दोन्ही गटांच्या तब्बल बत्तीस जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\n'शिक्रापूरमधील तावसकर प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न'\nकोंढापुरी येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी चालली होती. यावेळी काही वाहनांची नासधूस करण्यात आली. घरातील साहित्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.\nपुणे-नगर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळेल्या व्यक्तीचा मृत्यू\nयाबाबाबत किरण स्वप्नील गायकवाड (वय २३, रा. समाज मंदिर शेजारी कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) व मनिषा अक्षय रोकडे (वय २३, रा. मस्जिद समोर कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. किरण गायकवाड या महिलेने दिलेल्या फिर्यादीत समोरील गटातील व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून घेतले तसेच आमच्या डोळ्यात मिरची पूड टाकून खून करण्याची धमकी दिल्याने म्हटले आहे. मनिषा रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे दागिने काढून घेत घरामध्ये मी आईच्या हॉस्पीटलसाठी ठेवलेले साठ हजार रुपये, आम्हाला मारहाण करून जबरदस्तीने काढून घेतले.\nसुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...\nया दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादी आल्याने शिक्रापूर पोलिसांनी रमाकांत पगारे, अक्षय रोकडे, रवि रोकडे, ओमप्रकाश गायकवाड, आदित्य पंचमुख, सागर मागाडे, बाऴू मागाडे, आकाश मागाडे, रोहिणी मागाडे, दिक्षा मागाडे, मनिषा रोकडे, शोभा गायकवाड, चंद्रभागा गायकवाड, रोहीत मागाडे, सौरभ मागाडे, ऋषिकेश रसाऴ, ओंकार रसाळ, दिपक दादाभाउ गायकवाड, अशोक दादाभाउ गायकवाड, स्वप्नील अशोक गायकवाड, आकाश सुरेश दं��वते, हर्षद दिपक गायकवाड, सुमित दिपक गायकवाड, अक्षय दिपक गायकवाड, तेजस साऴवे, तुषार साऴवे, अक्षय अडसुऴ, सखुबाई अशोक गायकवाड, सोनी अक्षय गायकवाड, कविता दिपक गायकवाड, मोनी अडसूळ, प्रणाली (पुर्ण नाव माहित नाही) (सर्व रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध बेकायदा गर्दी जमाव जमवणे, गर्दी, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी यांसह दरोड्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.\nशिरूर तालुक्यातील एका गावात किरकोळ कारणातून युवकाला मारहाण\nतू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला\nसदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहेत.\nसणसवाडीजवळ मित्राचा खून करणारा पाच तासात जेरबंद\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.oralcare.com.hk/ToothPick", "date_download": "2021-05-18T01:35:55Z", "digest": "sha1:2V52K2RCGIOPL5QGC44H3G4BOGZAEWNA", "length": 10331, "nlines": 150, "source_domain": "mr.oralcare.com.hk", "title": "चीन टूथ पिक उत्पादक - ओराटेक", "raw_content": "\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंटल ब्रश\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंट�� ब्रश\nपुदीना लवचिक रबर सॉफ्ट पिक्स\nइंटरडेंटल ब्रश सॉफ्ट ड्युपॉन्ट नायलॉन\n50 एम त्रिकोण पीटीएफई फ्लॅट स्लाइड दंत फ्लोस\nहसरा चेहरा किड फ्लॉस भिन्न रंग निवडा\nटूथपिक म्हणजे लाकूड, प्लास्टिक, बांबू, धातू, हाडे किंवा इतर पदार्थांचा एक छोटा पातळ दांडा असतो जो सामान्यत: जेवणानंतर डेट्रिटस काढून टाकण्यासाठी दात दरम्यान दोन बिंदू टोक घालतो. लहान अॅपेटिझर्स (चीज चौकोनी तुकडे किंवा ऑलिव्ह सारख्या) ठेवण्यासाठी किंवा भाकरीसाठी किंवा कॉकटेल स्टिक म्हणून, टूथपिक्स देखील सणाच्या प्रसंगी वापरल्या जातात आणि प्लास्टिकच्या फ्रिल्स किंवा छोट्या कागदाच्या छत्री किंवा झेंडे यांनी सजावट केल्या जाऊ शकतात.\nसर्पिल ब्रिस्टल डिझाइन सॉफ्ट ब्रश पिक\nआम्ही सर्पिल ब्रिस्टल डिझाइन सॉफ्ट ब्रश पिक पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nइंटरडेंटल सॉफ्ट स्टिक एफडीए सी मंजूर ब्रश निवडी\nआम्ही इंटरडेंटल मऊ स्टिक एफडीए सीई मंजूर ब्रश पिक्स पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणा dev्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nपुदीना लवचिक रबर सॉफ्ट पिक्स\nआम्ही एफडीए मंजूर असलेल्या पुदीना फ्लेक्झिबल रबर सॉफ्ट पिक्स पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nटीपी रबर सॉफ्ट इंटरडेंटल पिकस फूड ग्रेड पीएस\nआम्ही टॅप रबर सॉफ्ट इंटरडेंटल पिक्स फूड ग्रेड पीएस पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nएंगेल्ड प्लास्टिक टूथपिक 80 पीसी प्रति कॅनिस्टर\nआम्ही एंगेल्ड प्लॅस्टिक टूथपिक 80 पीसीएस प्रति कॅनस्टर पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nवैयक्तिकरित्या कागदावर लपेटलेले प्लास्टिक टूथपिक\nआम्ही वैयक्तिकरित्या पेपर रॅप केलेले प्लास्टिक टूथपिक पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\n खोली 2105, 21 / एफ, चुंग किऊ कमर्शियल बिल्डिंग, 47-51 शंतंग स्ट्रीट, मोंगकोक, कौलून, हाँगकाँग.\nकॉपीराइट LO जागतिक संघ उत्पादने (एचके) लि. - डेंटल फ्लॉस, इंटरडेंटल ब्रश, डेंटल फ्लॉस पिक सर्व अधिकार आरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A5-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%97/", "date_download": "2021-05-18T02:05:22Z", "digest": "sha1:U3DIOCE4QF6KIDRQRLUHY4UQQXS3LBXP", "length": 8630, "nlines": 131, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "यूथ फ्रेंड्लीजसाठी लालिगाचे आरएफ यंग चॅम्पसला आमंत्रण | गोवा खबर", "raw_content": "\nHome क्रीडा खबर यूथ फ्रेंड्लीजसाठी लालिगाचे आरएफ यंग चॅम्पसला आमंत्रण\nयूथ फ्रेंड्लीजसाठी लालिगाचे आरएफ यंग चॅम्पसला आमंत्रण\n30 आरएफ यंग चॅम्पसना रियल मॅड्रिड, अॅटलॅटिको दे मॅड्रिड, वॅलेंसिया, विलारियल आणि\nलेगनेस या यूथ फ्रेंड्लीजसामध्ये खेळण्याची संधी व प्रशिक्षण\nरिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स या भारतातील पहिल्या उच्चभ्रू निवासी फुटबॉल अकादमीला एआयएफएफच्या\nसर्वोच्च फोर-स्टार अधिस्वीकृतीने पुरस्कृत करण्यात आले. तसेच 2 आठवड्यांच्या युवास्नेही सहकार्यासाठी स्पेनच्या\nलालिगाने आमंत्रित केले आहे.\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017 रोजी आरएफ यंग चॅम्प्स या प्रयोगशील दौऱ्यावर निघणार असून लालिगा क्लबचे\nअकादमी संघ रियल मॅड्रिड, अॅटलॅटिको दे मॅड्रिड, वॅलेंसिया, विलारियल, रायो वेलेंकॅनो आणि लेगनेस सोबत\nप्रशिक्षण आणि खेळण्यावर लक्ष केंद्रित असेल.\nआरएफ यंग चॅम्पसमध्ये 12 वर्षांखालील आणि 14 वर्षांखालील वयोगटातील 30 अकादमी प्रतिभावानांचा सहभाग\nराहणार असून मार्क वाएसन हेड कोच असतील. सोबत इतर सपोर्ट स्टाफदेखील असेल. आरएफ यंग चॅम्प्सकडे सध्या\nनवी मुंबईतील निवासी सुवि���ा केंद्रात 48 प्रतिभावान खेळाडू आहेत.\n10 दिवसांच्या या दौऱ्यात 30 भारतीय युवा चॅम्प्सना लालिगाचे लाईव्ह सामने पाहायला मिळतील. ज्यामध्ये\nएफसी बार्सिलोना आणि रियल मॅड्रिड इत्यादींचा समावेश राहील.\nदोन वर्षांमध्ये आरएफ यंग चॅम्पसकरिता लालिगा हा दुसरा प्रायोगिक दौरा आहे. मी 2016 मध्ये आरएफ यंग\nचॅम्पसना प्रीमिअर लीगने अशाच एका युवास्नेही दौऱ्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी 9 क्लबचे अकादमी संघांनी\nसहभाग घेतला होता. ज्यामध्ये चेल्सी, मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल, मँचेस्टर युनायटेड, वेस्ट ब्रोमविच इत्यादींचा\nPrevious articleकाजू इंडिया २०१७ – ५व्या जागतिक काजू परिषदेचे १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान आयोजन\n७ मार्च रोजी ऑडॅक्स इंडियातर्फे महिलांच्या २ ऱ्या २०० किमी बीआरएम सायकल राईडचे आयोजन\nपोटपुजा’च्या लेखिका उषा बाळे यांचे निधन\nलैंगिक गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी उचलावयाच्या आवश्यक त्या पावलांबाबत केंद्राचे राज्यांना निर्देश\nश्रीपाद नाईक यांच्या हस्ते दुसऱ्या जागतिक होमिओपथी परिषदेचे 23 रोजी उदघाटन\nनिवडून आल्यानंतर पणजीत राहणार:गिरीश\nबीएसएनएल, गोवा विभागाच्या सक्रीयतेमुळे टाळेबंदीतही अखंड ‘कनेक्टिव्हिटी’\nपरदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी केंद्र सरकार सुविधा पुरवणार\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nएफसी गोवाने ऑफलाइन टिकीट विक्रीची केली घोषणा\nक्रिकेटचा देव जांबावलीत दामोदराच्या दर्शनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/food/rasayatra-appetizing-chiwda-a309/", "date_download": "2021-05-18T03:16:34Z", "digest": "sha1:M3MZKRNAOG5MV6B6BGK6PMOABK4W5XPZ", "length": 32317, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रसयात्रा : भूक चाळवणारा चिवडा - Marathi News | Rasayatra: An appetizing Chiwda | Latest food News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nयालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्र���ण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची ये��वडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nरसयात्रा : भूक चाळवणारा चिवडा\nRasayatra: पोहे खास मराठी समजले जातात. पण, ते सगळ्या भारतीय उपखंडाचे म्हणायला हरकत नाही. मराठी भाषेची एक गंमत आहे.\nरसयात्रा : भूक चाळवणारा चिवडा\nमाणूस टप्प्याटप्प्याने पाकशास्त्र अवगत करून घेत होता तेव्हा त्याला असा शोध लागला की धान्याचे अख्खे दाणे शिजवण्याआधी ते कुटले किंवा कांडून चप्पट केले तर पचायला आणखी सोपे होतात. म्हणजे आजच्या भाषेत प्रोसेस्ड ग्रेन. मानवाने सर्वप्रथम कांडले ते तांदूळच. कांडण्याआधी ते अर्धवट उकडले की हलके होतात. हे पोहे. प्रवासात सोबत न्यायला सोयीस्कर. शिजवावेही लागत नाहीत. थोडे ओलसर केले की काम भागते.\nपोहे खास मराठी समजले जातात. पण, ते सगळ्या भारतीय उपखंडाचे म्हणायला हरकत नाही. मराठी भाषेची एक गंमत आहे. कच्चे असतील तर पोहे; दह्यादुधात कालवले, नाहीतर भिजवून फोडणीला टाकले तरी ते पोहेच; पण तळून, फुलवून कुरकुरीत केले तर मात्र म्हणायचं चिवडा. त्याचा महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे टिकाऊपणा. चिवडा हे निश्चितच एक अफलातून खाद्य आहे. चिवडा न आवडणारा माणूस शोधून सापडेल का चिवडणे या क्रियापदावरून चिवडा आला की चिवडा या शब्दावरून क्रियापद आलं कोण जाणे; पण चिवडा या शब्दाचा नाद झकास, भूक चाळवणारा.\nभारतात इतरत्रही ‘चिवडा’ या शब्दाची वेगवेगळी रूपं ऐकायला मिळतात. बिहार, बंगाल-बांगला देश आणि नेपाळातसुद्धा चिउरा, चूडा, चिरा अशी नावं आहेत आणि त्याचा अर्थ - पोहे. त्याचा कुठलाही पदार्थ केला तरी तो चिउडाच. बंगालचा सुप्रसिद्ध ‘चिरेर भाजा’ हा ताजाताजा खायचा चिवडा, टिकाऊ नसतो. ‘चिरेर पुलाव’ हा भरपूर भाज्या आणि मसाले घालून केलेला पोह्यांचा पुलाव. ‘समय बाजी’ (बाजी म्हणजे पोहे) ही नेपाळची अनोखी खासियत आहे.\nयंत्रयुगात गहू, ज्वारी, नाचणीसारख्या धान्यांचे पोहे (अर्थातच चिवडाही) बनू लागले. पश्चिमी देशांत ओट्सचे पोहे (रोल्ड ओट्स) बनतात. कारण नुसता मका साठवून ठेवला तर खराब होतो, चव जाते. व्यापारी कंपन्यांनी हे मक्याचे पोहे हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून जगभर खपवले. भारतातही नाश्त्याला दुधातून कॉर्नफ्लेक्स, ओट्स खाणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण स्वस्त, सहज उपलब्ध असणारे, शेकडो प्रकारे रांधता येणारे, रुचकर आणि भरपूर पोषक अशा सर्वगुणसंपन्न पोह्यांना हा पंचतारांकित मान नाही. ते आपले सुदाम्याचेच राहिलेत.\nIPL 2021, CSK vs PBKS T20 : चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर महे��द्रसिंग धोनी म्हणाला, मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय\nIPL 2021, CSK vs PBKS T20 Match Highlight : दीपक चहरच्या भेदक माऱ्यानं पंजाब किंग्सला पोखरले, CSKनं सहजपणे त्यांना नमवले\nIPL 2021, Points Table : महेंद्रसिंग धोनीनं केली विराट कोहलीला मदत; CSKच्या विजयानं RCBच्या नावे विक्रम\nIPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीला दोनशेव्या सामन्यात CSKकडून विजयाची भेट; दीपक चहरनं गाजवला दिवस\nIPL 2021, CSK vs PBKS T20 Live : चार विकेट्स घेणाऱ्या दीपक चहरला कॅप्टन महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'जा जा'; Video Viral\nIPL 2021, CSK vs PBKS T20 Live : Veer Zaara प्रमाणे शाहरुख खाननं आयपीएलमध्येही प्रीती झिंटाला वाचवले, पाहा भन्नाट मीम्स\nइम्युनिटी बुस्टर आहे लापशीचा हलवा...एकदा ट्राय करून बघाच\nलॉकडाऊनमध्ये चविष्ट रेसीपीज बनवा; ट्राय करा तवा पिझ्झा वड्या\nमंडळी कलिंगड खरेदी करताय...कसा निवडाल गोड, रसदार कलिंगड\nउन्हाळ्यातही खा मका; फायदे ऐकून व्हाल चकित\nफणसाचे फक्त गरेच खाऊ नका तर; खा फणसाची मसालेदार बिर्याणी आणि आंबटगोड लोणचंही\n; मँगो आईस्क्रीम खावंसं वाटतंय... मग, दूध-साखरेविना आईस्क्रीमची ही रेसिपी नक्की ट्राय करा\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3672 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2322 votes)\nReliance Jio तयार करतेय समुद्रात जगातील सर्वात मोठी केबल सिस्टम; भारतासाठी ठरणार महत्त्वाची\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-10-june-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2021-05-18T02:36:09Z", "digest": "sha1:NJEU6BO7BXQUUMJKKGOUKYGBO2FGZAMX", "length": 10409, "nlines": 213, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 10 June 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (10 जून 2017)\nटाटा मोटर्समध्ये ‘साम्य’वादाचा अंमल :\nदेशातील सर्वांत मोठी ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने कंपनीतील सर्व पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.\nकंपनीत टीमवर्कला वाव मिळावा आणि कर्मचाऱ्यांना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीचे सर्व कर्मचारी एकाच स्तरावर (समान) येणार आहेत.\nकंपनीत यापुढे कोणीही बॉस नसेल आणि सर्व जण केवळ कर्मचारी म्हणूनच ओळखले जातील. टाटा मो��र्सकडून जनरल मॅनेजर, सीनिअर जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट ही पदे बरखास्त करण्यात येणार आहेत.\nकंपनीने यासंबंधी एक परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे पद आणि पदानुक्रमाचा विचार न करता काम करण्याची सर्वांना संधी मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.\nटाटा मोटर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू होणार आहे.\nचालू घडामोडी (9 जून 2017)\nभिवंडीच्या महापौरपदी जावेद दळवी यांची निवड :\nभिवंडीच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे जावेद दळवी विजयी झाले, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर यांची निवड झाली.\nविशेष महासभेच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे होते, तर या सभेसाठी उपविभागीय अधिकारी संतोष थिटे व आयुक्त योगेश म्हसे उपस्थित होते.\nमहापौरपदासाठी एकूण सात सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी विलास पाटील, सुमित पाटील, मदन पाटील यांच्यासह पाच जणांनी अर्ज मागे घेतल्याने केवळ दळवी व टावरे रिंगणात होते.\nसदस्यांनी हात वर करून मतदान केले. त्यामध्ये दळवी यांना 62, तर टावरे यांना 28 मते मिळाली.\nभारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे कायम :\nभारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेलाच कायम ठेवण्यात येणार आहे.\nसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट बोर्डाची सल्लागार समिती ज्यामध्ये सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे त्यांनी अनिल कुंबळेलाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nतसेच या तीन सदस्यीय समितीची बैठक झाली. या बैठकीत अनिल कुंबळेच्या जागी दुस-या प्रशिक्षकाची निवड न करण्याचा निर्णय घेण्यात आला.\n1924 पासून 10 जून जागतिक दृष्टीदान दिन म्हणून पाळला जातो.\n10 जून 1966 रोजी ‘मिग’ या जातीच्या विमानांची नाशिक येथे निर्मिती करण्यात आली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (12 जून 2017)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/9822/", "date_download": "2021-05-18T01:44:37Z", "digest": "sha1:O5JDKSLLLQL63KCRMBRJJ5YGP7E7HSM6", "length": 9578, "nlines": 75, "source_domain": "aajdinank.com", "title": "कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजला परिचर्या पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nकमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजला परिचर्या पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता\nमुंबई, दि. 4 : औरंगाबादच्या मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्युटचे कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजला परिचर्या पदव्युत्तर (एम.एस्सी. नर्सिंग) अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालयास एम.एस्सी (मेडिकल सर्जिकल नर्सिंग) आणि एम.एस्सी (कम्युनिटी हेल्थ नर्सिंग) हे अभ्यासक्रम प्रत्येकी 5 विद्यार्थी प्रवेशक्षमतेसह शैक्षणिक वर्ष सन 2020-21 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nया महाविद्यालयातील मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता प्रत्येकी 5 इतकीच राहील. मा. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, मा. उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने नर्सिंग अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.\n← महिला दिन विशेष :–शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळावे म्हणून उर्मिला गावीतांचे प्रयत्न\nअकरावीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईन, कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील वर्षासाठी निर्णय घे��ार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड →\nबलात्काराचा गुन्हा ,आरोपी महेबूब शेख याला अटक का करण्यात आली नाही \nपुणे, ठाणे, बेंगळुरू, हैदराबाद शहरांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 09 रुग्ण\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/a-fine-of-rs-4-5-lakh-was-recovered/", "date_download": "2021-05-18T01:35:14Z", "digest": "sha1:PZUD6KN6ZBJCZXYLUVVS7DZIL3T6CNZI", "length": 2761, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "A fine of Rs 4.5 lakh was recovered Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nवाहतूक नियमांचे उल्लंघन; साडेचार लाख रुपयांचा दंड वसूल\n15 दिवसांत 51 वाहनांना मेमो; \"आरटीओ'कडून कारवाई\nप्रभात वृत्तसेवा 6 months ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/blood-clots/", "date_download": "2021-05-18T01:12:54Z", "digest": "sha1:ROX3SXIMGK6FZ5SFVXFM5TDUSS2ANCZK", "length": 3121, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "blood clots Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nCorona Vaccination | कोविड लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचे भारतातील प्रमाण अत्यल्प\nप्रभात वृत्तसेवा 11 hours ago\nBlood clot due to corona | करोनामुळे होताहेत रक्तात ‘धोकादायक’ गुठळ्या\nप्रभात वृत्तसेवा 1 week ago\nIMP NEWS : ‘या’ करोना लसीमुळे रक्तामध्ये होताय गाठी सहा देशांनी वापर थांबवला\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/statue-of-shivaji-maharaj/", "date_download": "2021-05-18T01:59:57Z", "digest": "sha1:L6GHBEG7SEUVDVSTUMZCZWJX5C7G53NS", "length": 4016, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "statue of shivaji maharaj Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्रवादीकडून येडियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन : मनगुत्तीमध्ये छत्रपतींचा पुतळा तात्काळ बसवण्याची केली मागणी\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nबेळगावच्या मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 8 दिवसात पुन्हा बसवणार \nजिल्हा प्रशासन ,पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या महत्वपूर्ण बैठकीत तोडगा कन्नड भाषिकांची मराठी…\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारनं रातोरात हटवला ; कर्नाटकातील धक्कादायक घटना\nशिवसेना आक्रमक ; कोल्हापुरात कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन. स्थानिक ग्रामपंचायतीची या शिवाजी…\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/4603", "date_download": "2021-05-18T02:32:22Z", "digest": "sha1:4TEWPUTVHAYTSWT4BXPE5LLARTJRNU23", "length": 7375, "nlines": 147, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "आरमोरी तालुक्यातील कोरेगाव (टोली) गावात प्रतिबंधित क्षेत्र लागू | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र आरमोरी तालुक्यातील कोरेगाव (टोली) गावात प्रतिबंधित क्षेत्र लागू\nआरमोरी तालुक्यातील कोरेगाव (टोली) गावात प्रतिबंधित क्षेत्र लागू\nहर्ष साखरे द��ल न्युज भारत\nआरमोरी तालुक्यातील कोरेगाव (टोली )या गावात कोरोना पॉझिटिव आढळून आल्याने आज दिनांक 4/ 8/ 2020 ला जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशान्वये सायंकाळी 6.00 वाजता पासून कोरेगाव टोली या भागात जिल्हाधिकारी यांनी पुर्व दिशेस- डोमेश्वर टेम्भुने ,पश्चिम -उदाराम उसेंडी, उत्तर- कोंडवाळा दक्षिण -परसवाडी रोड या भागात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे .\nPrevious articleअखेर लैंगिक अत्याचार प्रकरणी,चिमुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. — आरोपी आशिष कुळमेथे विरुद्ध भांदवी ३७७,५०४,व सहकलम ५ म,७,८,पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल..\nNext articleखळबळजनक बातमी, महिलेचा विष प्राषन करुन म्रुत्यु,नेत(वरुड) येथिल घटना\nआॅनलाईन राज्यस्तरीय ट्रॅडिशनल वुशू स्पर्धा संपन्न\nपेट्रोल डीज़ल दरवाढी चा राष्ट्रवादी कांग्रेस राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने केला निषेध\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच. – राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन .\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nगडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या ११ जवानांना वेगवर्धित पदोन्नती पोलिस अधिकक्ष...\nमहाराष्ट्र July 23, 2020\nवैरागड ग्राम पंचायतीचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली कोरोना चाचणी\nमहाराष्ट्र April 16, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/every-second-person-getting-tested-corona-positive-in-kolkata", "date_download": "2021-05-18T02:37:05Z", "digest": "sha1:DWBPINA73WE523ZTHFR7XMITAY5P4DFT", "length": 20251, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोलकात्यात कोरोनाचा विस्फोट; दोन पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nकोलकाता शहर आणि आसपासच्या भागात कोरो��ा चाचणी करणाऱ्या लॅबमध्ये ४५ ते ५५ टक्के चाचण्या या पॉझिटिव्ह येत आहेत.\nकोलकात्यात कोरोनाचा विस्फोट; दोन पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण\nWest Bengal Corona Updates : कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुका होत आहेत. आतापर्यंत ६ टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली असून २६ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी उर्वरित दोन टप्प्यांतील मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅली, मोर्चे, जाहीर सभा यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती, ती आता खरी ठरताना दिसत आहे. कारण शनिवारी (ता.२४) पश्चिम बंगालमध्ये १४ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले असून ५९ जणांचा मृत्यूही झाला आहे. तेथील एकूण मृतांची संख्या १० हजार ८८४ वर पोहोचली आहे.\nहेही वाचा: देशात कोरोनाचा उद्रेक; ‘ॲन्टिबॉडी’ घटल्याने फेरसंसर्गात वाढ\nएका इंग्रजी वृत्तसंस्थेने रविवारी (ता.२५) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामध्ये कोरोना परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. RT-PCR चाचणी केलेल्या प्रत्येकी दोन पैकी एका व्यक्तीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह येत आहे. तर संपूर्ण राज्यात प्रत्येकी चारपैकी एकाचा अहवाल हा पॉझिटिव्ह येत आहे, अशी माहिती तेथील डॉक्टरांनीच दिली आहे.\nकोलकाता शहर आणि आसपासच्या भागात कोरोना चाचणी करणाऱ्या लॅबमध्ये ४५ ते ५५ टक्के चाचण्या या पॉझिटिव्ह येत आहेत. तर राज्याच्या इतर भागात हेच प्रमाण २४ टक्के इतके आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला हे प्रमाण फक्त ५ टक्के होते.\nहेही वाचा: चिंता वाढवणारी आकडेवारी; भारतात आढळले जगातील सर्वाधिक रुग्ण\nसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची चाचणी करण्यास टाळाटाळ\nराज्य सरकारी दवाखान्यात काम करणारे डॉक्टर म्हणतात की, हा फक्त एक नमुना आहे. वास्तवात पॉझिटिव्हिटी रेट यापेक्षा खूप जास्त असेल. सौम्य लक्षणे असलेले आणि काहीच लक्षणे नसलेले लोक टेस्ट करण्यास टाळाटाळ करत आहेत. चाचण्या कमी प्रमाणात होत आहेत, त्यामुळे चाचण्या वाढविण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.\nपश्चिम बंगाल आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२१ रोजी बंगालमध्ये २७ हजार ७६६ चाचण्या घेण्यात आल्या. त्यावेळी १ हजार २७४ जण पॉझिटिव्ह आढळले होते. तर गेल्��ा २४ तासात ५५ हजार ६० कोरोना चाचणअया घेण्यात आल्या. त्यापैकी १४ हजार २८१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. पॉझिटिव्हिटी रेट ४.९ टक्क्यांवरून २५.९ टक्क्यांपर्यंत वाढलेला दिसून येतो.\nहेही वाचा: अश्विनची IPL मधून माघार, कोरोनामुळे घेतला निर्णय\nनिवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचना\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निवडणूक आयोगाने २२ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. रोड शो, पदयात्रा आणि मोर्चांवर बंदी घालण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जास्तीत जास्त ५०० लोक रॅलीत सहभागी होऊ शकतात असे आयोगाने म्हटले होते. पण राजकीय पक्षांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश दिले. कोलकातामध्ये प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून, डॉक्टरांनी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. याचे गंभीर परिणाम तेथील जनतेला भोगावे लागणार आहेत, हे यावरून दिसून येते.\nकोलकात्यात कोरोनाचा विस्फोट; दोन पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण\nWest Bengal Corona Updates : कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुका होत आहेत. आतापर्यंत ६ टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली असून २६ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी उर्वरित दोन टप्प्यांतील मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅली, मोर्चे, जाहीर सभा यांमुळे को\nमहाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू, देशात आढळले साडेतीन लाख रुग्ण\nCorona Updates : नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीची स्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. दररोज नव्याने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगवेगळे रेकॉर्ड बनवत आहे. भारतात शनिवारी (ता.२४) दिवसभरात ३ लाख ४९ हजार ६९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्य\nकोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी; अमेरिकेलाही टाकलं मागे\nCorona Update : नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मनात धडकी भरवणारी आणि सर्वसामान्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांची काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. नव्या रुग्ण संख्य���च्या बाबती\n २४ तासात आढळले २.६१ लाख नवे रुग्ण\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून सलग चौथ्या दिवशी दोन लाखांहून जास्त कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. पहिल्या लाटेतही देशात इतके रुग्ण सापडले नव्हते. गेल्या 24 तासात भारतात तब्बल 2 लाख 61 हजार 500 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 1 लाख 38 हजार 423 जण कोरोन\nकोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखाच्या पुढे ते चीनविरोधात जपान-अमेरिका एकत्र\n २४ तासात आढळले २.६१ लाख नवे रुग्णसलग चौथ्या दिवशी दोन लाखांहून जास्त कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. वाचा सविस्तर २) कोरोना, राजकारणी आणि सामान्य माणूसराजकारणी कुठलेही असू द्या, ते परिपूर्ण नसतातच. ते सर्वजण चुका करतात. ते पराभूत झाल्यास चुकांचं प्रायश्चित्त घेऊ शकतात,\n‘ट्रीपल टी’ : कोरोनाला रोखण्याचा 'जळगाव पॅटर्न'\nकोरोना महासाथीविरुद्धच्या युद्धात कोरोना बाधितांच्या शोध घेवून त्यांना लवकरात लवकर उपचार करणे अर्थात ‘ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट’ ही त्रिसूत्री अवलंबिल्यानेच बाधितांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढता येणे शक्य झाले. जिल्हा रुग्णालयाची नकारात्मक प्रतिमा दूर करून आता अत्याधुनिक सुविधा देणारे सरका\nलॉकडाउनचा निर्णय राज्यांनी घ्यावा; केंद्राची भूमिका\nCoronavirus Update: नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. त्यामुळे विविध राज्यांनी मिनी लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यूसारखी पावले उचलली आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात येणार का अशा चर्चांणा उधाण येऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह\nगुदमरणाऱ्या जीवाला टाटा स्टीलचा श्वास; दिवसाला 800 टन ऑक्सिजन पुरवणार\nFight with Corona : नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे अनेक राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता टाटा स्टील (Tata Steel)ने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दररोज पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ केली आहे. पूर्वी दररोज सहा\nचिंता वाढवणारी आकडेवारी; भारतात आढळले जगातील सर्वाधिक रुग्ण\nCorona Updates: नवी दिल्ली : भारत सध्या कोरोना या भयानक महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. दररोज कोरोनाचे नवनवे रेकॉर्ड बनत चालले आहेत. गेल्या २४ तासात भारतात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरो��ा रुग्ण सापडले आहेत. रविवारी (ता.२५) दिवसभरात भारतात तब्बल ३ लाख ५४ हजार हून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळल्य\nपुणे मार्केट यार्डात होणार कोविड लसीकरण केंद्र\nमार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डात हमाल भवन येथे दि पूना मर्चंट चेंबर यांच्या सहकार्याने येत्या तीन दिवसांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच बाजार आवारात कोरोना रॅपिड टेस्ट केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-18T01:49:25Z", "digest": "sha1:3PTMXOA47NX4ECVUKNHWVO65EDD7ELTJ", "length": 10276, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "उपमुख्यमंत्रीआजगांवकर यांच्या हस्ते पेडणे येथे वाहतूक कार्यालय आवाराचे उद्घाटन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर उपमुख्यमंत्रीआजगांवकर यांच्या हस्ते पेडणे येथे वाहतूक कार्यालय आवाराचे उद्घाटन\nउपमुख्यमंत्रीआजगांवकर यांच्या हस्ते पेडणे येथे वाहतूक कार्यालय आवाराचे उद्घाटन\nगोवा खबर:आपण जरी करोना महामारीच्या संकटातून जात असलो तरी सरकार राज्यांच्या विकासास गती देण्यासाठी परिश्रम करीत आहेत. सहायक वाहतूक संचालकासाठी पेडणे येथे नवीन आवाराचे उद्घाटन म्हणजे विकासाचा पुरावा असल्याचे उप-मुख्यमंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांनी सांगितले. पेडणे येथील कंदब बस स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर सहायक वाहतूक संचालकाच्या नवीन आवाराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.\nपुढे बोलताना उप-मुख्यमंत्र्यांनी या अगोदर हे कार्यालय भाड्याच्या एका छोट्याशा आवारात कार्यरत होते असे सांगितले. सदर आवाराची योग्य देखरेख करण्याची गरज व्यक्त करून त्यांनी स्वच्छतेची गरजही व्यक्त केली.\nवाहतूक मंत्री श्री. माविन गुदिन्हो यांनी या कार्यालयाचे लवकरात लवकर उद्घाटन करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले. श्री. गुदिन्हो यांनी मोपा विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात पेडणेचा विकास होण्याचा सांगितले. या प्रकल्पामुळे विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे पेडणे तालुक्याचा सामाजिक-आर्थिक विकास होण्यास मदत होईल असे ते म्हणा��े. ७६ कोटी रुपये आर्थिक सहाय्य प्राप्त करण्यास सरकारला यश प्राप्त झालेले असून ते विविध पंचायतींना व जिल्हा पंचायतींना विकास कामे हाती घेण्यासाठी वितरीत करण्यात येईल. लोकांच्या हितासाठी सरकार वाहतूक पध्दतीत सुसूत्रता आणण्याचा सरकारचा विचार आहे.\nआमदार आणि जीटीडीसीचे अध्यक्ष श्री. दयानंद सोपटे यांनी आनंद व्यक्त करून सहायक वाहतूक संचालक कार्यालयाला योग्य आवार दिल्याबद्दल उप-मुख्यमंत्र्याचे आणि वाहतूक मंत्र्याचे आभार मानले. त्यांनी लोकांनी व युवकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला.\nयावेळी पेडणे नगरपरिषद श्रीमती. श्वेता कांबळी, सहायक वाहतूक संचालक पेडणे उप-कार्यालय कर्मचारी, श्री. पांडुरंग परब, विविध गावांतील सरपंच आणि वॉर्ड सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.\nवाहतूक विभागाचे संचालक श्री. राजन सातार्डेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री. जे.आर.डिसोझा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.\nNext articleएफएसएआयच्या अध्यक्षपदी जेनिफर लुईस कामत\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nमहात्मा गांधीच्या खुन्यांच्या भक्ताना काॅंग्रेसला श्रीराम शिकवीण्याचा अधिकार नाही : सुभाष फळदेसाई\nसमाजाच्या मदतीसाठी बीएनआय गोवाचा साथीच्या रोगविरोधात लढा\nगोव्यात काँग्रेस फूटीच्या मार्गावर :विश्वजीत\nउपमुख्यमंत्र्याकडू बार्से येथील विकास कार्याचा आढावा\nरविंद्र भवन कुडचडेतर्फे गणेशोत्सवानिमित्त दिनुच्या सासुबाई राधाबाई मराठी नाटक\nसारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे ‘WhatsApp बँकिंग सेवा’ सादर\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसला कमी लेखू नका;चर्चिलचा काँग्रेसला इशारा\nखाण अवलंबीतांच्या उद्याच्या ‘बंद’ला शिवसेनेचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/health/china-bank-pays-rs-56000-find-sperm-donor-condition-problem-youth-a629/", "date_download": "2021-05-18T01:06:13Z", "digest": "sha1:ZD3SFDHYEUXXCY3VZKRPWUVU6HCSNI5E", "length": 34433, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "China: स्पर्म डोनर शोधण्यासाठी बँक देतेय ५६ हजार रुपये; पण ‘ही’ एक अट युवकांसाठी ठरतेय अडचण - Marathi News | China: Bank pays Rs 56,000 to find sperm donor; But this condition is a problem for the youth | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १२ मे २०२१\nपहाटे चार वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर रांगा, कन्नमवारनगर, टागोरनगरमधील ज्येष्ठांचे हाल\nऑक्सिजन प्लांटची उभारणी दुप्पट दरात, भाजपचा आरोप; चौकशीची मागणी\nकोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स, नीलम गोऱ्हेंच्या बैठकीला यश\nमीरा-भाईंदरमध्ये लसीकरण केंद्रांवर दलाल सक्रिय, नगरसेवक, पोलीस आदींच्या हस्तक्षेपाने नागरिक संतप्त\n\"गोड बोलणे अन् पाठीत सुरी खुपसने; उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय\"\n'लागिरं झालं जी'मधील शीतली आठवतंय का, आता दिसते आधी पेक्षा अधिक सुंदर\n'किरण खेर यांच्या मृत्यूच्या अफवा करतात अस्वस्थ', खोट्या बातम्या न पसरवण्याची अनुपम खेर यांची विनंती\nनाती जोडण्याचं काम बायकोलाच जमतं,'बायको अशी हव्वी’ नवी मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला\n दिशा पटानीच्या ओठांवर टेप लावून सलमान खाननं दिला किसिंग सीन, भाईजानचा खुलासा\n'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमी पडली या अभिनेत्याच्या प्रेमात, जाणून घ्या याबद्दल\nAjit Pawar यांनी पाहिला लोकमतचा व्हिडीओ आणि केला MLA Nilesh Lanke यांना फोन | Maharashtra News\nऑक्सिजनचा मास्क, तो कसा गेला; मृत्यूआधीचा व्हिडीओ | Actor Rahul Vohra Viral Video | Oxygen Mask\nचंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला | Chandrakant Patil On CM Uddhav Thackeray\nफक्त करा 'हे' ब्रीदींग एक्सरसाईज आणि पोटाच्या चरबीपासून मुक्तता मिळवा\nउन्हाळ्यात चेहेऱ्याइतकीच ओठांनाही असते विशेष काळजीची गरज. पण ती आपण देतो का\nCoronavirus: कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ‘Virafin’ फायदेशीर औषध; जाणून घ्या किती आहे प्रतिडोस किंमत...\nकोविड संक्रमणापासून बचावासाठी फायदेशीर ठरतात ३ व्यायाम प्रकार; लवकर रिकव्हर होण्याचा सोपा उपाय\nयातील कोणतीही एक गोष्ट वापरा; एका रात्रीत चेहरा चमकदार बनवा\n मृतांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला; गेल्या 24 तासांत 4205 जणांनी जीव गमावला\nवेस्ट इंडिजचा रोविंद्र रामनरीन कसा बनला भारताचा रॉबिन सिंग; टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला परदेशी खेळाडू\nकोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब होतोय पुन्हा दोन डोस घ्यावे लागणार का पुन्हा दोन डोस घ्यावे लागणार का\nमुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवलं प्रेमात; शारिरीक संबंधही ठेवला, अखेर सत्य समजलं अन्...\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 2,33,40,938\nकाँग्रेसच्या नेतृत्वाने जनतेची दिशाभूल थांबवावी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पलटवार\n ऑक्सिजनअभावी आणखी २१ कोरोनाबाधित रुग्ण दगावले; हॉस्पिटलमध्ये मृत्यूसत्र सुरुच\n गुण हेरले, उच्चशिक्षणासाठी मदत केली; पुढे K. R. Narayanan भारताचे राष्ट्रपती बनले\n\"गोड बोलणे अन् पाठीत सुरी खुपसने; उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय\"\n महाराष्ट्र, दिल्लीसह 18 राज्यांत कमी होतोय कोरोनाचा कहर पण 'या' राज्यांमुळे चिंतेत भर\n आता लहान मुलांच्या 'Covaxin' ची दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होणार\nपीएम अन्न योजना सर्वांपर्यंत पोहोचण्यात अपयशी, २७ टक्के कुटुंबांना पूर्ण लाभ; अभ्यासातील निष्कर्ष\nओबीसींप्रमाणे सवलती द्या, अन्यथा १५मे पासून तीव्र आंदोलन; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा\nपराभवाच्या समीक्षेसाठी काँग्रेसची समिती, अशोक चव्हाणांकडे नेतृत्व\nपालघर: डहाणूतील बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी अथवा भरण्यासाठी जाताना कोव्हिड टेस्ट बंधनकारक; कोविड निगेटिव्ह अहवाल नसल्यास बँकेत प्रवेश नाही\n मृतांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला; गेल्या 24 तासांत 4205 जणांनी जीव गमावला\nवेस्ट इंडिजचा रोविंद्र रामनरीन कसा बनला भारताचा रॉबिन सिंग; टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला परदेशी खेळाडू\nकोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब होतोय पुन्हा दोन डोस घ्यावे लागणार का पुन्हा दोन डोस घ्यावे लागणार का\nमुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवलं प्रेमात; शारिरीक संबंधही ठेवला, अखेर सत्य समजलं अन्...\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 2,33,40,938\nकाँग्रेसच्या नेतृत्वाने जनतेची दिशाभूल थांबवावी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पलटवार\n ऑक्सिजनअभावी आणखी २१ कोरोनाबाधित रुग्ण दगावले; हॉस्पिटलमध्ये मृत्यूसत्र सुरुच\n गुण हेरले, उच्चशिक्षणासाठी मदत केली; पुढे K. R. Narayanan भारताचे राष्ट्रपती बनले\n\"गोड बोलणे अन् पाठीत सुरी खुपसने; उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय\"\n महाराष्ट्र, दिल्लीसह 18 राज्यांत कमी होतोय कोरोनाचा कहर पण 'या' राज्यांमुळे चिंतेत भर\n आता लहान मुलांच्या 'Covaxin' ची दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होणार\nपीएम अन्न योजना सर्वांपर्यंत पोहोचण्यात अपयशी, २७ टक्के कुटुंबांना पूर्ण लाभ; अभ्यासातील निष्कर्ष\nओबीसींप्रमाणे सवलती द्या, अन्यथा १५मे पासून तीव्र आंदोलन; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा\nपराभवाच्या समीक्षेसाठी काँग्रेसची समिती, अशोक चव्हाणांकडे नेतृत्व\nपालघर: डहाणूतील बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी अथवा भरण्यासाठी जाताना कोव्हिड टेस्ट बंधनकारक; कोविड निगेटिव्ह अहवाल नसल्यास बँकेत प्रवेश नाही\nAll post in लाइव न्यूज़\nChina: स्पर्म डोनर शोधण्यासाठी बँक देतेय ५६ हजार रुपये; पण ‘ही’ एक अट युवकांसाठी ठरतेय अडचण\nस्पर्म डोनेट करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून त्यासाठी जाहिरातींचाही आधार घेतला जात आहे.\nChina: स्पर्म डोनर शोधण्यासाठी बँक देतेय ५६ हजार रुपये; पण ‘ही’ एक अट युवकांसाठी ठरतेय अडचण\nचीनमध्ये चांगल्या क्वालिटी स्पर्म डोनरची मागणी वाढली आहे. एका स्पर्म बँकेने सोशल मीडियावरून लोकांना पुढे येऊन स्पर्म डोनेट करण्याचं आवाहन केलं आहे. चांगल्या क्वालिटीचं स्पर्म देणाऱ्या पुरुषांना मोठी रक्कमही देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. झेजियांग ह्यूमन स्पर्म बँक मागील काही वर्षापासून डोनर्सला स्पर्म डोनेट करण्यासाठी आवाहन करत आहे.\nस्पर्म डोनेट करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून त्यासाठी जाहिरातींचाही आधार घेतला जात आहे. स्पर्म बँकेने एका पोस्टमध्ये लिहिलंय की, तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. तुमचं समर्पण भविष्यासाठी फायदेशीर आहे. आम्ही तुम्हाला सार्वजिनक सेवा करणे आणि स्पर्म डोनेट करण्यासाठी आमंत्रित करतो. त्यापूर्वी स्पर्म बँकेने लिहिलं होतं की, स्पर्म डोनेट करणं म्हणजे रक्तदान करण्यासारखं आहे. हे माणुसकीच्या नात्याने केले गेलेले काम आहे. चांगल्या क्वालिटीचं स्पर्म शोधण्यासाठी आम्ही ५ हजार युआन(५६ हजार रुपये) देऊ. तर तुम्ही वाट कसली बघताय असं विचारण्यात आलं आहे.\nदरम्यान सोशल मीडियावर स्पर्म बँकच्या या पोस्टवर अनेकांनी जोक्स बनवले आहेत. एका यूजरने म्हटलं, मला डोळ्यांनी कमी दिसते आणि मी वृद्ध झालो आहे. मी त्यासाठी पात्र ठरणार नाही असं मला वाटतं. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, जर मी इतकं स्पर्म डोनेट केले तर देशभरात माझी कित्येक मुलं फिरतील त्याची मलाच माहिती नसेल. चीनमध्ये सध्या स्पर्म बँकेचे स्थिती बरोबर नाही. झेजियांग ह्यूमन स्पर्म बँकेचे संचालक शेंग हुईकियांग यांनी एका वृतपत्राला सांगितले की, स्पर्म बँकेला मागील काही वर्षापासून तुटवडा भासत आहे. आम्ही अनेकांनी स्पर्म डोनेट करण्यासाठी संपर्क करतो, परंतु अनेक लोक त्यासाठी पात्र ठरत नाही.\nचीनमध्ये स्पर्म डोनेट करण्याचे कडक नियम आहेत. शेंग म्हणतात की, यावेळी १५०० डोनर्समधून केवळ ४०० लोक पात्र ठरतात. सिगारेट, दारू पिणे, रात्री उशीरा जागणे आणि व्यायाम न केल्याने अनेकांचे स्पर्म क्वालिटी खराब होत आहे. झेजियांग ह्यूमन स्पर्म बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्पर्म डोनरचं वय २० ते ४० दरम्यान असावं. कमीत कमी पोस्ट सेकंडरी डिग्री असायला हवी आणि कमीत कमी ५.४ फूट उंची असायला हवी. मागील काही वर्षापासून स्पर्म बँकेने केस नसलेल्या लोकांचे स्पर्म घेणं बंद केले आहे. स्पर्म डोनेटर निवडण्याआधी अनेक गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. ज्यात डोनर सुंदर आणि हँडसमदेखील हवा आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\n...तर सिक्किम पेटवू, वाढत्या कोरोनाची चिंता करा; तैवानवरून तिळपापड झालेल्या चीनची भारताला धमकी\n लग्नाच्या दिवशी नवरदेवाला समजलं, नवरी त्याची बहीण आहे आणि मग....\nचीनमध्ये नौका समुद्रात बुडून १२ जणांचा मृत्यू तर ४ जण बेपत्ता\n स्टॉक मार्केटमध्ये पैसे बुडाले, ९०० डिग्री सेल्सिअस उष्ण स्टीलच्या भट्टीत उडी घेऊन जीवन संपवलं\nमंगळ यानांच्या सुरक्षेबाबत अमेरिका, चीनने केली चर्चा, दोन्ही यानांची टक्कर न होण्याची खबरदारी\nकेवळ 10 सेकंदात OnePlus9 च्या 330 कोटी रूपयांपेक्षा अधिक फोनची विक्री; पाहा डिटेल्स\nफक्त करा 'हे' ब्रीदींग एक्सरसाईज आणि पोटाच्या चरबीपासून मुक्तता मिळवा\nCoronavirus: कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ‘Virafin’ फायदेशीर औषध; जाणून घ्या किती आहे प्रतिडोस किंमत...\n फक्त लस नाही तर हा सुद्धा कोरोनाचा रामबाण इलाज; १२ वीच्या मुलीनं शोधला जबरदस्त उपाय\nFact Check : स्मोकिंग करणारे आणि शाकाहारी लोक कोरोनापासून अधिक सुरक्षित\nतुम्ही काळा तांदूळ पाहिला आहे का फायदे सांगावे तितके कमीच;इतिहासच काय सांगतो बघा...\n कोरोनावरील उप���ारासाठी ‘या’औषधाचा वापर करणं धोक्याचं; WHO चा इशारा\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (2737 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (1650 votes)\n महाराष्ट्र, दिल्लीसह 18 राज्यांत कमी होतोय कोरोनाचा कहर पण 'या' राज्यांमुळे चिंतेत भर\nवेस्ट इंडिजचा रोविंद्र रामनरीन कसा बनला भारताचा रॉबिन सिंग; टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला परदेशी खेळाडू\nCorona Vaccination: कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब होतोय पुन्हा दोन डोस घ्यावे लागणार का पुन्हा दोन डोस घ्यावे लागणार का\n 15 मे नंतर WhatsApp वर युजर्सना करता येणार नाही ऑडियो-व्हिडीओ कॉलिंग; जाणून घ्या नेमकं कारण\n कशी व कुठे झाली होती सलमान व शेराची पहिली भेट\nहॉटेलमध्ये जाऊन बॉयफ्रेंडने फसवले, मोबाईलमधील खास फिचरच्या मदतीने महिलेने रंगेहात पकडले\nसोनाली कुलकर्णीच्या हटके योगा पोज पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है \nकोविड संक्रमणापासून बचावासाठी फायदेशीर ठरतात ३ व्यायाम प्रकार; लवकर रिकव्हर होण्याचा सोपा उपाय\nसुरभी चंदनाचे लेटेस्ट रेड ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल, पहा तिचे फोटो\nSII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती\nलस घेतल्यांनंतर मुलींनी काय काळजी घ्यावी\nवैदेही परशुरामीचा डान्स व्हिडिओ चर्चेत | Vaidehi Parshurami Dance | Lokmat Filmy\nAjit Pawar यांनी पाहिला लोकमतचा व्हिडीओ आणि केला MLA Nilesh Lanke यांना फोन | Maharashtra News\nऑक्सिजनचा मास्क, तो कसा गेला; मृत्यूआधीचा व्हिडीओ | Actor Rahul Vohra Viral Video | Oxygen Mask\nचंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला | Chandrakant Patil On CM Uddhav Thackeray\nउल्हासनगरमधील एका बंद दुकानात चक्क ८० ग्राहक | 80 Customers In Closed Shop At Ulhasnagar\nपुणे पोलिसांवर उत्तर प्रदेशमध्ये जमावाचा हल्ला | Attack On Pune Police In Uttar Pradesh | India News\nअंत्यसंस्कारांची तयारी झाली आणि आजींनी डोळे उघडले | Corona Warrior Grandmother | Pune News\nअनिल देशमुखांविरोधात ईडीने गुन्हा का दाखल केला\nलोक मरताहेत, तरीही नियम पायदळी, जिल्ह्यात लाॅकडाऊन असतानाही बाजारांत गर्दी : ग्रामीण भागांत अद्याप बेफिकिरी\nकोविड सेंटरच्या डॉक्टरांना मिळणार ‘समान वेतन’, प्रशासन सकारात्मक\nCorona Virus: मृत्युदर रोखण्याचे आव्हान कायम, नवी मुंबईत प्रतिदिन ९ जणांचा मृत्यू\nम्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी पालिका सुरू करणार तीन ओपीडी, नवी मुंबईत ७ रुग्ण\n गुण हेरले, उच्चशिक्षणासाठी मदत केली; पुढे K. R. Narayanan भारताचे राष्ट्रपती बनले\nगोव्यात ऑक्सीजनअभावी इस्पितळात मृत्यूसत्र सुरूच, ४ तासांत आणखी २१ रुग्ण दगावले\n आता लहान मुलांच्या 'Covaxin' ची दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होणार\nज्येष्ठांना दुसरा डाेस वेगानं; तरुणांनाे, घ्या जरा दमानंपुरवठा झाल्यास २० मेनंतर पुन्हा लसीकरण\n 15 मे नंतर WhatsApp वर युजर्सना करता येणार नाही ऑडियो-व्हिडीओ कॉलिंग; जाणून घ्या नेमकं कारण\n गुण हेरले, उच्चशिक्षणासाठी मदत केली; पुढे K. R. Narayanan भारताचे राष्ट्रपती बनले\n महाराष्ट्र, दिल्लीसह 18 राज्यांत कमी होतोय कोरोनाचा कहर पण 'या' राज्यांमुळे चिंतेत भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/take-stern-action-against-those-who-take-lakhs-of-rupees-for-free-beds-letter-of-municipal-commissioner-to-commissioner-of-police-nrpd-123239/", "date_download": "2021-05-18T01:57:12Z", "digest": "sha1:6IJXQHRCQD3MD7Y5Y2SWILG2C4LJ4YAP", "length": 13976, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Take stern action against those who take lakhs of rupees for free beds; Letter of Municipal Commissioner to Commissioner of Police nrpd | मोफत बेडसाठी लाख रुपये घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे पोलिस आयुक्तांना पत्र | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nपुणेमोफत बेडसाठी लाख रुपये घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे पोलिस आयुक्तांना पत्र\nमहापौर उषा ढोरे यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले .त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.तर, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना तक्रार अर्ज दिला आहे.\nपिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर रुग्णालयात कोरोनाबाधित ��ुग्णाला बेड उपलब्ध करुन देण्यासाठी फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर संस्थेच्या सल्लागाराने खासगी डॉक्टरांच्या मदतीने एक लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला आहे. फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर संस्थेबाबत नगरसेवकांनी गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, असा लेखी तक्रारअर्ज महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिला आहे.\nचिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार नुकताच उघडकीस आला. नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस यांनी या प्रकारचा भंडाफोड केला. त्यावर संतप्त झालेल्या नगरसेवकांनी त्यावर महापौर उषा ढोरे यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले .त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.तर, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना तक्रार अर्ज दिला आहे.\nमहापालिकेच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी ऑटो क्लस्टरमध्ये रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे मोफत उपचार केले जातात. वैद्यकीय सेवेसाठी ठेकेदारी पध्दतीने फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर ही खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली. शुक्रवारी महापालिका सभेत ऑटो क्लस्टरमध्ये सेवा करणाऱ्या फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर संस्थेबाबत नगरसेवकांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले. कोरोनाग्रस्त रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर संस्थेत काम करणारे सल्लागार डॉ. प्रवीण जाधव यांनी वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा हॉस्पिटल’ चे डॉ. शशांक राळे, डॉ. सचिन कसबे यांच्यासह स्वीकारल्याचा आरोप महासभेत करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nम��ोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/the-girlfriend-of-the-player-of-the-indian-team-donated-a-liver-to-her-father-nrms-122873/", "date_download": "2021-05-18T01:37:38Z", "digest": "sha1:5DFH4575LPGARMLISHAXJFKRSHMGNZDU", "length": 10566, "nlines": 166, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The girlfriend of the player of the Indian team donated a liver to her father nrms | कौतुकास्पद ! भारतीय संघातील ‘या’ खेळाडूच्या प्रेयसीने वडिलांना केलं यकृत दान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\n भारतीय संघातील ‘या’ खेळाडूच्या प्रेयसीने वडिलांना केलं यकृत दान\nआपल्या वडिलांना यकृत दान करणारी मुलगी ही भारतीय क्रिकेट संघातील युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीची प्रेयसी आहे. पूजा बिजारनिया असं नवदीपच्या प्रेयसीचं नाव आहे. पूजाने आपल्या वडिलांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चे ५५ टक्के यकृत वडिलांना दान केलं.\nमुंबई : आपल्याकडे घरात प्रत्येकाला मुलगा हवा असतो आणि मुलगी म्हटलं की नको वाटायचं. आताच्या काळात हे अशी माणसिकता काही प्रमाणात कमी झाली आहे. अशातच एका लेकीने आपल्या वडिलांना यकृत दान केलं आहे.\nआपल्या वडिलांना यकृत दान करणारी मुलगी ही भारतीय क्रिकेट संघातील युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीची प्रेयसी आहे. पूजा बिजारनिया असं नवदीपच्या प्रेयसीचं नाव आहे. पूजाने आपल्या वडिलांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चे ५५ टक्के यकृत वडिलांना दान केलं.\nया उपचारासाठी पूजा आणि तिच्या कुटुंबीयांना स्वत:ची संपत्ती विकावी लागली. पूजाचं लिव्हर तिच्या वडिलांना ट्रान्स्प्लांट करणारे डॉ. रचित श्रीवास्तव यांनी मीडियाला ही माहिती दिली. पूजाच्या या कृतीची सोशल माध्यमांवर चांगलीच चर्चा आहे तर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.royalchef.info/2017/12/pasta-with-mushroom-in-creamy-tomato-sauce-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-05-18T00:37:46Z", "digest": "sha1:V47CNQRAVQSXQF4A2OPTYEOAWXOI3RY5", "length": 5593, "nlines": 67, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Pasta with Mushroom in Creamy Tomato Sauce Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nपास्ता विथ मश्रूम इन क्रीमी टोमाटो सॉस : पास्ता विथ मश्रूम इन क्रीमी टोमाटो सॉस ही ��क इटालीयन डीश आहे पण त्याला महाराष्ट्रियन पद्धतीने बनवले आहे. पास्ता ही डीश सगळ्यांना आवडते. पास्ता आपण नाश्ता साठी किंवा जेवणाच्या वेळेला सुद्धा बनवू शकतो. मश्रूममुळे ह्याला एक छान वेगळीच चव येते. टोमाटोमुळे त्याला रीचनेस येतो. चीज घातल्याने त्याची चव अजूनच बदलते.\nबनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट\n१ कप घट्ट क्रीम\n३ टे स्पून बटर\n१ टे स्पून लसूण (बारीक चिरून)\n२ टे स्पून लिंबू रस\nमीठ व मिरे पावडर चवीने\nपास्ता शिजवून घेवून जास्तीचे पाणी काढून घ्या. मश्रूमचे पातळ स्लाईस कापून घ्या. क्रीम चांगले फेटून घ्या. टोमाटो चिरून घ्या. चीज किसून घ्या.\nएका खोलगट कढई मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेले मश्रूम व लसून घालून २-३ मिनिट फ्राय करून घ्या. मग त्यामध्ये क्रीम घालून २-३ मिनिट शिजवून घेवून त्यामध्ये चिरलेले टोमाटो, लिंबू रस, मीठ, मिरे पावडर घालून मिक्स करून मग त्यामध्ये शिजवलेला पास्ता घालून मिक्स करा शेवटी किसलेले चीज घालून मिक्स करून घ्या.\nगरम गरम सर्व्ह करा.\nटीप : पास्ता शिजवताना पाणी जास्त घालून मग शिजवल्यावर जास्तीचे पाणी काढून मग त्यावर थंड पाणी घाला म्हणजे पास्ता चिकट होणार नाही.\nमश्रूम ताजे वापरा म्हणजे त्याची चव चांगली लागते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/9535/", "date_download": "2021-05-18T01:10:11Z", "digest": "sha1:UTORMAIL4R45MI2GIUQLU7V3WQC7VBWS", "length": 15436, "nlines": 91, "source_domain": "aajdinank.com", "title": "कोरोनाचा संसर्ग:मुख्यमंत्र्यांचाही पुन्हा निर्बंध लागू करण्याचा इशारा - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nकोरोनाचा संसर्ग:मुख्यमंत्र्यांचाही पुन्हा निर्बंध लागू करण्याचा इशारा\nमुंबई : कोरोनाबाबतचे नियम काटेकोटपणे पाळले नाहीत तर पुन्हा निर्बंध लागू करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत नियमांचं पालन न करणाऱ्यांवर अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असे आदेश दिले.\nकोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत असंही त्यांनी नमूद केलं. गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ( एसओपी) ठरविली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे गंभीर असल्याचंही त्यांनी सांगितंल.\nकालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, ‘मी सगळ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना, खासदार, आमदारांना सांगितले आहे की रुग्ण वाढ गंभीर आहे. अनेक देशात रुग्ण वाढल्याने लॉकडाऊन करायला लागले, आपलीही वाढ गंभीर आहे. हे सगळं काळजी वाढवणारे आहे. काही कठोर निर्णय घ्यावे लागेल, लोकांनी आता निर्णयाची मानसिकता ठेवावी, कारण कोरोना वाढ गंभीर आहे.’\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले \nलॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे\nलोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे\nकोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत\nसर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे, त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत\nमधल्या काळात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करा\nज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉक डाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबज��वणी होईल याची खात्री करून घ्या\nजिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा\nगेले वर्षभर आपण कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ( एसओपी) ठरविली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे गंभीर आहे. विशेषतः इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत मात्र नियमांचे पालन होतांना दिसत नाहीस्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई केली पाहिजे\nज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे\nलोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको\nहॉटेल्स, उपाहारगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आगेत मात्र नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा\nसार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करणे सुरू करावी\nगावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा\nठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा.ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये पण तयारीत राहा\n← औरंगाबादकरांनो सावधान,करोना रुग्णांची संख्या पुन्हा शतकपार\nसामर्थ्य प्रिमियर लीग:एएसआर, आरके, दिग्विजय संघ विजयी →\nराज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या,सध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nनांदेड जिल्ह्यात 30 कोरोना बाधितांची भर, एकाचा मृत्यू\nजालना जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढवा — पालकमंत्री राजेश टोपे\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/cm-uddhav-thackeray-announce-mpsc-prelim-exam-in-a-week-after-statewide-protest/", "date_download": "2021-05-18T02:08:09Z", "digest": "sha1:LUFN23JKJVOLHAWNVD6OPY4GPXN2IPCR", "length": 12469, "nlines": 125, "source_domain": "bahujannama.com", "title": "MPSC पूर्व परीक्षांबाबत CM उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, म्हणाले... - बहुजननामा", "raw_content": "\nMPSC पूर्व परीक्षांबाबत CM उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, म्हणाले…\nin ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्यावर्षी दिवाळीच्या वेळी MPSC परीक्षांची तारीख पुढे ढकलली होती. त्यावेळी मी सांगितले होते की यापुढे परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही. आताची 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र ही तारीख 8 दिवसांच्या कालावधीतील असले, येत्या आठवडाभरात ही परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही घोषणा केली.\nआता MPSC ची पूर्व परीक्षेची तारीख 12 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. MPSC ची परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आल्याच्या वृत्तानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. पुण्यात झालेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. त्यांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आठ दिवसात परीक्षा घेणार असल्याची घोषणा करुन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य��ंनी विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा दिला आहे. MPSC ची पूर्वपरीक्षा अनेकदा पुढे ढकलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वयोमर्यादा उलटून जाण्याची भीती आहे. अशा विद्यार्थ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. कारण परीक्षा देताना विद्यार्थ्यांना वयोमर्यादा आडवी येणार नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा दिला आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे\n– उद्या तारीख जाहीर करणार, पुढील 8 दिवसांच्या परीक्षा होणार\n– MPSC परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे.\n– MPSC हा विषय देखील कोरोनाशी संबंधीत आहे.\n– जो कर्मचारी वर्ग MPSC परीक्षेला देण्यात येणार आहे तो सध्या कोरोना मोहिमेच्या कामात व्यस्त आहे.\n– या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लसही द्यावी लागणार आहे. त्या सर्वांची तपासणी करणे आवश्यक आहे.\n– दुसरी लाट ही पहिल्या लाटेहून अधिक घातक आहे. त्यामुळे अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वांनी नियम पाळा\n– कोणी भडकवत असेल तर भडकू नका, मुख्यमंत्र्यांचे MPSC विद्यार्थ्यांना आवाहन\n– यावरुन कोणीही राजकारण करु नय\nTags: 14 मार्चbig announcementbreakingcm uddhav thackerayCoronaexamFacebook LiveMaharashtraMarch 14Movementmpscmpsc examMPSC परीक्षाpoliticsstudentआंदोलनकोरोनापरीक्षाफेसबुक लाईव्हमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमोठी घोषणाराजकारणविद्यार्थ्यी\nउद्याच करून घ्या बँकेची कामे, संपाआधी SBI, MahaBank ने दिला सल्ला\nMPSC परीक्षेवरून आंदोलन : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 9 जणांना अटक; सकाळी सुटका\nMPSC परीक्षेवरून आंदोलन : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 9 जणांना अटक; सकाळी सुटका\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट कर���, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nMPSC पूर्व परीक्षांबाबत CM उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, म्हणाले…\n‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Work from मंत्रालय कधी करणार\nखराडीतील ‘पाल्म ट्री डेव्हलपमेंट’मध्ये फ्लॅट बुकिंग केल्यानंतर 23 लाखांची फसवणूक; अनुराग खेमका आणि संदीप पाटीलविरूध्द FIR\nपेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक, लोणीकाळभोर परिसरातील घटना\nशिवसेनेकडून भाजपा मुख्यमंत्री चौहानांच्या ‘त्या’ निर्णयाचं कौतुक; PM नरेंद्र मोदी, अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला\n कोरोनाग्रस्त महिलेच्या घरात मध्यरात्री घुसले नराधम, चाकूचा धाक दाखवत केला गँगरेप\nपेट्रोल डिझेलच्या दरातील भाववाढ सुरुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/jayant-patil-got-wet-in-heavy-rain-and-pandharpurkar-remembers-pawar-meeting/articleshow/82020958.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2021-05-18T02:14:02Z", "digest": "sha1:6KRVZHXENTFEG7QKQTEKMZ647SI7DYPW", "length": 14414, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजयंत पाटील भरपावसात भिजले; पंढरपूरकरांना आठवली पवारांची सभा\nम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Apr 2021, 08:40:00 AM\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत भर पावसात भिजले. या प्रसंगामुळे सातारामधील शरद पवार यांच्या पावसातील सभेची आठवण पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर तरळली.\nआज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीनिमित्ताने भगीरथ भारतनाना भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभा घेतली.\nया जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे भर पावसात भिजलेय\nया सभेमुळे सातारामधील शरद पवारसाहेबांच्या पावसातील त्या सभेची आठवण पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर तरळली.\nपंढरपूर: पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे भर पावसात भिजले आणि सातारामधील शरद पवार यांच्या पावसातील सभेची आठवण पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर तरळली. (jayant patil got wet in heavy rain and pandharpurkar remembers pawar meeting)\nआज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीनिमित्ताने भगीरथ भारतनाना भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली मात्र सभा आटोपती न घेता जयंत पाटील यांनी पावसाच्या साक्षीने भगीरथ भालके यांच्या विजयाचे सूतोवाच केले.\nमंगळवेढ्याला जास्तीतजास्त पाणी मिळावे यासाठी भारत नाना भालके २००९ पासून पाठपुरावा करत होते. भाजपसरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. आपले सरकार आले त्यावेळी मला मंत्री केले नाही तरी चालेल पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या अशी भूमिका घेतली होती याची आठवण करून दिली.\nक्लिक करा आणि वाचा- चिंतेत वाढ आज राज्यात ६३,२९४ नव्या करोना बाधितांचे निदान, ३४९ मृत्यू\nयोगायोगाने जलसंपदा मंत्री झाल्यावर आणि आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतले मात्र ते कधीच फिरकले नाहीत. परंतु भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.\nक्लिक करा आणि वाचा- टास्क फोर्स बैठक: मुख्यमंत्र्यांच्या सर्वसमावेशक एसओपी तयार करण्याच्या सूचना\nसत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागले आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भगीरथ भालके यांना विजयी करा, भारत नानांचा हा मुलगा शरद पवार यांच्या आशिर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल असा ���िश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.\nक्लिक करा आणि वाचा- सोलापूर: शरद पवार यांच्यामार्फत गरजूंना रेमडेसिवीरची मदत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nअजित पवारांची सभा झालेल्या बोराळे गावात ८ पॉझिटिव्ह महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nपंढरपूर-मंगळवेझा पोटनिवडणूक पंढरपूर जयंत पाटील pandharpur by-election Pandharpur Jayant Patil\nक्रिकेट न्यूजभारताच्या कसोटी सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाली होती का, आज समोर आलं सत्य...\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nमुंबईमुंबईच्या महापौर वादळी वारा झेलत थेट रस्त्यावर उतरल्या आणि...\nमुंबईराज्यात तौत्के चक्रीवादळाने घेतले ६ बळी; CM ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-kids-stories/the-ego-of-the-magician-story-of-tenali-ram-120122300024_1.html", "date_download": "2021-05-18T02:29:36Z", "digest": "sha1:APJ3UTDYN4GP4YOZZSHL7VG5R5T3B4FN", "length": 12196, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जादूगाराचा अहंकार | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएकदा राजा कृष्णदेव रायांच्या राज्यसभेत एक जादूगार आला. त्याने आपल्या जादूने सर्व लोकांना आश्चर्यात टाकले. जाताना राजाने त्याला बऱ्याच भेटवस्तू\nदिल्या त्या घेऊन त्याने सर्वांना आपल्या कलेच्या अहंकाराच्या जोरावर आव्हान दिले.\nआहे का कोणी या राज्यसभेत जे मला स्पर्धा देऊ शकेल आहे का कोणी जे माझ्या पेक्षा चांगल्या युक्त्या करू शकेल आहे का कोणी जे माझ्या पेक्षा चांगल्या युक्त्या करू शकेल हे उघड आव्हान ऐकून सर्व राज्य दरबारी शांत झाले पण तेनालीरामाने त्याच्या आव्हाहनाला स्वीकारले कारण त्यांना त्या जादूगाराच्या अहंकाराला तोडायचे होते.\nते त्वरितच उठले आणि त्यांनी जादूगाराला म्हटले की मी आपले आव्हान स्वीकार करतो आणि आता मी आपल्याला आव्हान देतो की जी युक्ती मी डोळे मिटून करू शकतो ती आपण उघड्या डोळ्याने देखील करू शकणार नाही. काय आपल्याला माझे हे आव्हान मान्य आहे जादूगार तर पूर्णपणे आपल्या अहंकारात बुडलेला होता. त्याने त्वरितच तेनालीरामाच्या या आव्हानाला मान्य केले.\nतेनालीरामने आचारीला बोलविले आणि त्याच्या कडून तिखट मागविले. आता तेनालीने आपले डोळे मिटले आणि त्याच्यावर तिखट फेकले. थोड्यावेळा नंतर त्यांनी तिखटाची पूड झटकून कपड्याने पुसून स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुऊन घेतला. नंतर जादुगाराला म्हणाले की आता आपण हे उघड्या डोळ्याने करून आपल्या जादूचे कौशल्य दाखवावे.\nअहंकारी जादूगाराला आपली चूक लक्षात आली. त्यांनी तेनालीरामाची हात जोडून माफी मागितली आणि राज्यसभेतून निघून गेला. राजा कृष्णदेव राय आपल्या हुशार मंत्री तेनालीरामाच्या या युक्तीने खूप प्रभावित झाले. त्यांनी तेनालीरामला भेटवस्तू देऊन सन्मानित केले आणि राज्याबद्दलच्या त्यांचा असणाऱ्या राज्यभक्तीसाठी त्यांचे आभार मानले.\nअंगठी चोर : तेनालीरामची रंजक कहाणी\nबोध कथा घुबड, साप आणि उंदीर\nसुंदर कथा: गृहपाठाची पाने आणि चिमणी\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरू��� काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nजास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना\nजास्वंदाचं फुल जे दिसायलाच सुंदर नाही तर,आरोग्य आणि सौंदर्येचा खजिना देखील आहे. याला ...\nलॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही ...\nसध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक ...\nआरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर\nसाहित्य- 250 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम मसूरडाळ, 1 कप दूध, 50 ग्रॅम क्रीम, 1 कांदा, 1 चमचा ...\nचांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nआपण चांगले करियर बनवू इच्छिता तर पुस्तकी ज्ञानाशिवाय देखील काही गोष्टींची काळजी घेणं ...\nउन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या\nउन्हाळाचा हंगाम बऱ्याच लोकांना आवडतो. या हंगामात थंड खायला मिळत. एसी किंवा कुलरच्या थंड ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T02:49:40Z", "digest": "sha1:NGPNR6DHFG637VKALDWBWMGKG33XFTNW", "length": 3605, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बौबकर बॅरीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nबौबकर बॅरीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख बौबकर बॅरी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट ग (← दुवे | संपादन)\nबूबाकार बॅरी (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट ग (← दुवे | संपादन)\nबूबकर बॅरी (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट ग (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://vidyarthimitra.org/news/About-electronics-and-telecommunication", "date_download": "2021-05-18T02:13:08Z", "digest": "sha1:5ZDNGH2RQ2A3VDKOYMFXYYDNMJWCQSZ2", "length": 20076, "nlines": 175, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "जाणून घ्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम्युनिकेशन शाखेची माहिती", "raw_content": "\nजाणून घ्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम्युनिकेशन शाखेची माहिती\nबारावीनंतरच्या शिक्षणानंतर बहुतेक विद्यार्थी आणि पालक सुरक्षा, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आणि उत्कृष्ट जीवन जगण्याचा शोध घेतात.\nभारतात अनेक नवीन शैक्षणिक कार्यक्रम सुरू झाले आहेत, तरी आभियांत्रिकीची मागणी कायम आहे. आभियांत्रिकीमध्ये विविध शाखा असून, त्यामधील इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (E&TC) शाखेची माहिती आज आपण घेणार आहोत.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन शाखेतील तांत्रिक प्रगतीने आपल्या दैनंदिन जीवन शैलीत अामूलाग्र बदल केला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीनंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन ही एक आवश्यक शाखा म्हणून नावारूपास आली आहे. ही शाखा इतर अनेक उद्योगांना आवश्यक आहे. आता आधुनिक युगात आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिेकम्युनिकेशन शाखेचे महत्त्व नाकारू शकत नाही. म्हणूनच ही विद्यार्थ्यांमधील सर्वात जास्त मागणी असलेल्या शाखांपैकी एक आहे. यामुळे या लेखात आपण या शाखेच्या काही मुख्य प्रवाहाच्या उदाहरणासह आढावा घेत आहोत. शैक्षणिक महत्व आणि करिअरची निवड विचारात घेतल्यास इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभ्यासक्रमात मागणी असलेले अनेक कार्यक्षेत्रे (domains) आहेत.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन अभ्यासक्रमात एम्बेडेड सिस्टिम ही एक विशेषता आहे. यात सिस्टम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा सुंदर मिलाफ दिसून येतो. ज्यावर बरेच स्वयंचलित यंत्रे आधारित आहेत. या यंत्रणा प्रोग्राम केलेल्या सिस्टिम असतात. ज्यात विशिष्ट कार्ये करण्यासाठी सॉफ्टवेअर सहसा हार्डवेअरमध्ये (चिप) एम्बेड केले जाते.\nइलेक्ट्रॉनिक्सचे निर्माण खालील तत्त्वांवर आधारित आहे. वेग (स्पीड), आकार (कॉम्पॅक्टनेस), टिकाऊपणा आणि माफक किंमत. व्हीएलएसआय ही इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम्युनिकेशनची एक उपशाखा आहे, जी वरील सर्व तत्त्वे कार्यक्षमतेने गुंफते. हे इंटिग्रेटेड सर्किट्स (आयसी), मायक्रोचिप आणि घटक डिझायनिंगसाठी सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे. हे एकाच सूक्ष्म मायक्रोचिपवर लाखो ट्रान्झिस्टर एकत्रित करण्याविषयीचे तंत्रज्ञान आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचारमध्ये याचे सर्वात मोठे योगदान आहे.\n3. वायरलेस कम्युनिकेशन आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या प्रकारच्या कम्युनिकेशनमध्ये कोणत्याही विशिष्ट माध्यमाशिवाय (उदा. वायर) दोन किंवा अधिक. प्रणालींच्या दरम्यान कम्युनिकेशनची तंत्रे समाविष्ट केली जातात. एक उत्तम उदाहरण म्हणजे वाय-फाय (Wi-Fi). वायरलेस कम्युनिकेशनचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे-उपग्रह संप्रेषण (Satellite), मायक्रोवेव्ह दूरसंचार. रेडिओ दूरसंचार,मोबाइल, दूरसंचार आदी\n4. रोबोटिक्स व आर्टिफिशीयल इंटेलिजन्स\nरोबोटिक्स ही इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन आणखी एक महत्त्वाची शाखा आहे. हे क्षेत्र मानवी हालचालींची प्रतिकृती बनवू शकणारया मशीन्सचे निर्माण , उपयोग आणि नियंत्रणाशी संबंधित आहे. रोबोट्स अशी मशीन्स आहेत जी मानवी श्रम वाचवणे, मोठ्या प्रमाणात गुणवत्ता पूर्ण उत्पादन, धोकादायक परिस्थितीत काम करणे इत्यादीसाठी वापरली जातात. तसेच आर्टिफिशियल इंटलिजन्सने आगामी काळात प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत न केले तरच नवल\n5. डिजिटल इमेज प्रोसेसिंग ही एक उपशाखा आहे, जी संगणक अल्गोरिदमच्या मदतीने डिजिटल प्रतिमांच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. या शाखेचे बरेच फायदे आहेत. सचित्र सादरीकरणामध्ये प्रतिमांमधील नको असलेल्या गोष्टी /त्रुटी काढून उत्तम प्���तीचे बनवण्यासाठी इमेज प्रोसेसिंगसाठी महत्वाचे काम आहे\n6. अॅनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स\nया क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेशी लागणाऱ्या अॅनालॉग आणि डिजिटल दोन्ही सुटे भाग आणि सिद्धांताचा अभ्यास समाविष्ट आहे.\n7. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे आयओटी या तंत्रज्ञानाने जगात वादळ निर्माण केले आहे. आयओटीने तंत्रज्ञानाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला आहे. मग ती हेल्थकेअर, गृह उपकरणे किंवा सुरक्षा प्रणाली असो. शिवाय, इंटरनेट ऑफ थिंग्ज इतके कार्यक्षम आहे की प्रत्येक कठीण कार्य आयओटीमध्ये सोपी केली जाऊ शकते. म्हणूनच, येत्या काही वर्षांत आयओटी एक अग्रगण्य ट्रेंड राहील.\nसंभाव्य नोकरी आणि विभाग -\nइलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन संबंधित सरकारी आणि खाजगी क्षेत्रात करियरच्या संधींचा विस्तार आहे. विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाची क्षेत्रे आणि भरती.\nसार्वजनिक क्षेत्रातील युनिटमध्ये (पीएसयू) करियरसाठी विद्यार्थ्यांनी गेट पास करणे आवश्यक असते, त्यानंतर सामान्यत: मुलाखत घेतली जाते. पब्लिक सेक्टर युनिट पीएसयू मोठ्या प्रमाणात गेटद्वारे विद्यार्थ्यांची भरती करतात. तथापि, इस्रोसारख्या काही संस्था आहेत ज्या त्यांच्या स्वत: च्या परीक्षा देखील घेतात.\nइस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था).\nईसीआयएल (इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड)\nबीएआरसी (भाभा अणु संशोधन केंद्र).\nडीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था).\nबीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड)\nडीईआरएल (डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि संशोधन प्रयोगशाळा).\nभेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड)\nएचएएल (हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड)\nआंतरराष्ट्रीय व्यवसाय मशीन कॉर्पोरेशन (आयबीएम)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम्युनिकेशन शाखा आपल्याला देत असलेला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे स्वातंत्र्य. हार्डवेअर फील्ड आणि सॉफ्टवेअर फील्डमध्ये जाण्याचे स्वातंत्र्य. शिवाय हे देखील कारण आहे की बरेच उद्योग इतर अभियंत्यांपेक्षा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियंत्यांना प्राधान्य देतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम्युनिकेशन आभियांत्रिकीच्या चार वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही बाबींचे ज्ञान प्राप्त झाले. ते इलेक्ट्रॉनिक सर्किट्���, डिव्हाइसेस आणि टेलिकॉम्युनिकेशन प्रणालींबद्दल शिकत असताना एम्बेडेड सिस्टम, प्रोग्रामिंग भाषा आणि असेंब्ली भाषा देखील शिकतात.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम्युनिकेशनचे क्षेत्र हे खूपच अष्टपैलू आहे. या लेखात यापूर्वी आपण करियरसंबंधी विस्तृत संधींचा आढावा घेतला. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये संगणक आभियांत्रिकी, कंट्रोल सिस्टिम, इमेज प्रोसेसिंग, पॉवर सिस्टम, ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स, अॅनालॉग आणि डिजिटल सर्किट डिझायनिंग आणि इतर अनेक फील्ड्स आहेत. दिवसेंदिवस इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकीची मागणी झपाट्याने वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअर्सची व्याप्ती सार्वजनिक क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात आहे. खाजगी क्षेत्रे ईटीसी विद्यार्थ्यांनाही पसंती देत आहेत.\n- प्रा. शैलेश हंबर्डे, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हडपसर.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nइंजिनीअरिंग प्रवेशासाठी बारावीत मॅथ्स व फिजिक्स विषय असणे बंधनकारक नाही: एआयसीटीई\nदहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१\nऔरंगाबाद जेएनईसीत अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरू\nबीई-बीटेकसह अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशअर्जांना मुदतवाढ: जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-dhule-news-coronavirus-remdesivir-destribute-covid-center-429693", "date_download": "2021-05-18T02:44:29Z", "digest": "sha1:XUJ6H3F56KZKV5UXNBJ3EDNFNKIBKKYV", "length": 17080, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उसनवारीचे ३१० रेमडेसिव्हिर चुकती", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nराज्य शासनाच्या निर्णयानुसार एकाचवेळी पाचशे इंजेक्शन वाटप करता येतात. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४८० इंजेक्शनचा साठा येथे प्राप्त झाला. त्यातून सिव्हिल हॉस्पिटलने धुळे आयएमए आणि दोंडाईचा आयएमएला उसनवार दिलेल्या एकूण २०० इंजेक्शनची परतफेड केली.\nउसनवारीचे ३१० रेमडेसिव्हिर चुकती\nधुळे : खासदार डॉ. सुभाष भा��रे यांच्या माध्यमातून सोमवारी (ता. १२) धुळे जिल्ह्याला ४८०, तर इतर कंपन्यांकडून २०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. त्यात ४८० पैकी ३१० इंजेक्शनने शासकीय रुग्णालयांची उधारी चुकती केली, तर उर्वरित १७० इंजेक्शनचे वाटप झाले. तसेच रात्री उशिरापर्यंत कंपन्यांकडून प्राप्त २०० इंजेक्शनच्या साठा वाटपाचे नियोजन सुरू होते.\nडॉ. भामरे यांनी हैदराबाद येथील हेट्रो कंपनीकडून पाच हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन मंजूर करून घेतले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार एकाचवेळी पाचशे इंजेक्शन वाटप करता येतात. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४८० इंजेक्शनचा साठा येथे प्राप्त झाला. त्यातून सिव्हिल हॉस्पिटलने धुळे आयएमए आणि दोंडाईचा आयएमएला उसनवार दिलेल्या एकूण २०० इंजेक्शनची परतफेड केली. तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाकडून उसनवार घेतलेले ५० इंजेक्शन परत केले. याशिवाय हिरे मेडिकल कॉलेजला ६० इंजेक्शन दिले. याप्रमाणे ४८० मधून ३१० इंजेक्शन या सरकारी रुग्णालयांना दिले गेले.\nउर्वरित १७० इंजेक्शनचे शहरासह जिल्ह्यात घोषित कोविड केअर रुग्णालयांना ऑक्सिजन बेडची संख्या लक्षात घेऊन वाटप केले. विविध कंपन्यांकडून शहरातील युनिक, युनिक कार्पोरेशन, शक्ती, राजा आदी वितरकांना निरनिराळ्या संख्येत २०० इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. तो साठा वाटपाचे नियोजन रात्री उशिरापर्यंत सुरू होते.\nजिल्ह्यात टॉसिलिझुमॅब इंजेक्शनचा साठाही संपला असून, त्याची मागणी आजही कायम आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून काय प्रयत्न होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.\nअमरीश पटेलांच्या राजीनाम्याने विधानपरिषदेची पोटनिवडणूक जाहीर\nधुळे : विधानपरिषद सदस्य अमरिश पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. पटेल यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी\nWomens Day \"एसटी'चे स्टेअरिंग आलं महिलांच्या हाती..\nनगर ः महिलांनी आता सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेली आहे. राज्य परिवहन महामंडळामध्ये कारकुनानंतर वाहक व आता थेट चालकपदावर म���िला विराजमान झाल्या आहेत. अहमदनगर विभागामध्ये आता तीन महिलांची निवड झाली आहे. त्यांचे औरंगाबाद येथे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू आहे.\nपोलिसांनी जिवंत नेला अन् रुग्णालयात मृतदेह भेटला\nजळगाव,ता. 8 : - काकाने दाखल केलेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात सुनील भागवत तारू (40, रा.चांगदेव, मुक्ताईनगर) यांना मुक्ताईनगर पोलिसांनी वॉरंटमध्ये शनिवार(ता.29) रोजी अटक केली होती. तद्नंतर न्यायालयात हजर केल्यावर सुनील तारू यांना न्यायालयीन कोठडीत भुसावळ कारागृहात रवाना करण्यात आले. आणि कुटु\n‘त्या’ भिकाऱ्याच्या थैलीत आढळल्या विदेशी नोटा\nचाळीसगाव : रेल्वेमध्ये प्रवाशांच्या डब्यांमध्ये स्वच्छता करून भीक मागत उदरनिर्वाह करणाऱ्या येथील भिकाऱ्याच्या थैलीत त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांसह बँकेतील ठेवीच्या पावत्या, पासबुक, आधारकार्डसह नेपाळ आणि कतार देशातील नोटा मिळून आल्या. विशेष म्हणजे, या भिकाऱ्याने त्याला शासकीय नोकरी मिळाव\nधुळे : महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर संगणक लिपीकपदाच्या 23 जागांसाठी आज उमेदवारांच्या मुलाखती होत्या. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ही प्रक्रिया आजच पूर्ण करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न होता. प्रत्यक्षात या 23 जागांसाठी तब्बल 822 उमेदवारांची महापालिकेत गर्दी उसळली. या गर्दीच्या नि\nदरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड\nनगर : सावेडी उपनगरातील भिस्तबाग महालाजवळ दरोड्याच्या तयारीतील इराणी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने काल (बुधवारी) सायंकाळी पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह दरोड्याचे साहित्य जप्त केले.\nबारावीचा पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार\nपातोंडा (ता. अमळनेर) : वाढीव पदाच्या संदर्भात २००३ ते २०१९ या शैक्षणिक वर्षातील मंजुरीसाठी राज्यभरातील शिक्षक आजपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसले आहे. जोपर्यंत ही पदे आर्थिक तरतुदी सहीत मंजूर होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील, असा निर्धार उपोषण ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षकांन\nफुकटच्या वीज वापरात 89 टक्के ग्राहक मोडणार\nजळगाव : राज्यातील वीज दर कमी करण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यांत नवे वीज धोरण आणले जाणार आहे. यात शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास जळग��व परिमंडळ अर्थात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यात मिळून 89 टक्के ग्राहक हे फुकटची वीज वापर\nनंदुरबार शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी\nनंदुरबार : शहरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास दहा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहरासह तळोदा परिसरातही शिडकावा झाला. यामुळे तापमानात घट झाली असून त्याचा फायदा उशीरा पेरणी केलेल्या गव्हाला होणार आहे. मात्र जोरदार पाऊस झाल्यास कापणीला आलेला गव्हाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.\nबिगरमोसमी पावसाने उडविली झोप\nनंदुरबार : शहरासह परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास बिगरमोसमी पावसाने हजेरी लावली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या या हलक्या सरींनी मिरची व्यापारी अन् शेतकऱ्यांची झोप उडविली. अचानक आलेल्या या पावसाने पथारीवर वाळत ठेवलेल्या मिरच्या भिजल्या, तसेच बाजार समितीत असलेले व्यापाऱ्यांचे धान्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/shraddha-kapoor-play-naagin-screen-funny-memes-and-jokes-viral-a583/", "date_download": "2021-05-18T03:19:40Z", "digest": "sha1:S42UVD46B6LEWICKP6ESLMDREQ6N7SCW", "length": 27169, "nlines": 326, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Memes : श्रद्धा कपूर बनणार बॉलिवूडची नवी 'इच्छाधारी नागीण', पब्लिकने अशा दिल्या प्रतिक्रिया - Marathi News | Shraddha Kapoor to play Naagin on screen funny memes and jokes viral | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nयालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्य���चे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nMemes : श्रद्धा कपूर बनणार बॉलिवूडची नवी 'इच्छाधारी नागीण', पब्लिकने अशा दिल्या प्रतिक्रिया\nश्रद्धा कपूर इच्छाधारी नागीणची भूमिका साकारणार म्हटल्यावर ट्विटरवर मीम सेना सक्रिय झाली. अनेकांनी श्रद्धा कपूरवर काही मजेदार मीम्सही तयार केले.\nहिंदी सिनेमात इच्छाधारी नागीणची कॉन्सेप्ट जुनी आहे. मोठा पडदा असो वा छोटा पडदा २१व्या शतकातही इच्छाधारी नागीणचा फॉर्म्यूला हिट आहे. सर्वांनाच माहीत आहे की, नागीण बनून अभिनेत्री मौनी रॉयने छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास केला. श्रीदेवीपासून ते मनीषा कोईरालापर्यंत अभिनेत्रींनी नागीणची भूमिका साकारल्या आहेत. आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की, श्रद्धा कपूर इच्छाधारी नागीण बनून बॉलिवूडची प्रथा पुढे कशी नेते. श्रद्धा कपूर इच्छाधारी नागीणची भूमिका साकारणार म्हटल्यावर ट्विटरवर मीम सेना सक्रिय झाली. अनेकांनी श्रद्धा कपूरवर काही मजेदार मीम्सही तयार केले.\nश्रद्धाने ट्विटरवर लिहिले की, 'स्क्रीनवर नागीणची भूमिका साकारणं माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. मी श्रीदेवी मॅमचा 'नागीण' आणि 'निगाहे' बघत मोठी झाली आहे. त्यांच्या कामाने आणि अंदाजाने मला नेहमीच प्रभावित केलं आहे. मला नेहमीच अशी भूमिका साकारण्याची इच्छा होती'. या ट्विटला ७ हजारापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.\nया सिनेमाचं टायटल अजून ठरलेलं नाही. पण विशाल फूरिया या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. त्याने २०१७ मध्ये मराठी सिनेमा 'लपाछपी'चं दिग्दर्शन केलं होतं. तर या सिनेमाची निर्मिती निखील द्विवेदी करणार आहे. यात लव्हस्टोरी अॅंगलही आहे. पण अजून श्रद्धासोबत हिरो कोण असेल हे ठरलेलं नाही.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nश्रद्धा कपूर बॉलिवूड मिम्स सोशल व्हायरल\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडिय��्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/videos/international/corona-will-not-occur-when-antibodies-are-developed-dr-ravi-godse-antibodies-covid-19-corona-2nd-a678/", "date_download": "2021-05-18T01:26:53Z", "digest": "sha1:YOJZ46GJ33BPLQZ2HX7PJRLO5N4OH564", "length": 22850, "nlines": 321, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अँटीबॉडीज विकसीत झाल्यावर कोरोना होणारच नाही?Dr Ravi Godse On Antibodies |Covid 19 | Corona 2nd Wave - Marathi News | Corona will not occur when antibodies are developed? Dr Ravi Godse On Antibodies | Covid 19 | Corona 2nd Wave | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार १४ मे २०२१\nMaratha Reservation: \"१०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच ५० टक्क�� आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या\",अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारकडे मागणी\nम्यूकरमायकोसिसवरील उपचारांसाठी छत्रपती शिवाजी रुग्णालय होणार सज्ज; एकनाथ शिंदे यांचे महापालिकेला निर्देश\n\"पोलीस खात्याचे इतके पोतेरे यापूर्वी कधी झाले नव्हते,’’ ठाकरे सरकारच्या त्या निर्णयावरून भाजपाची खरमरीत टीका\nराज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला\nCoronavirus: \"लस आयातीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करा, दुसरा डोस देण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या\"\n'असं वाटतं की सैफला सोडून द्यावं आणि...', करीना कपूरचं म्हणणं ऐकून अनेकांच्या उंचावल्या होत्या भुवया\n‘-म्हणून मी रणबीर व रिद्धिमासोबत राहात नाही’; नीतू कपूर यांनी सांगितलं एकटं राहण्यामागचं कारण\n ‘बेबीडॉल’ सनी लिओनीला आहे ही विचित्र सवय, दर 15 मिनिटाला करते हे काम\n14 वर्षांत इतकी बदललीय 'कहीं तो होगा'मधील कशिश, आता दिसतेय आधी पेक्षा अधिक सुंदर\n'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेमधील या अभिनेत्याने लॉकडाउनमध्ये सुरू केला बिझनेस\nअजित पवारांना अंधारात ठेवून निर्णय होत आहेत का\nश्रुती अत्रेचा अभिनयासाठी सातारा ते मुंबई प्रवास | Raja Rani Chi Ga Jodi Cast |Shruti Atre Biography\nLIVE - कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागणार\nकेळी खाल्ल्याने तोटेही होतात भरपूर; पाहा एकदा\nCoronavirus symptoms : फक्त ताप, खोकला नाही तर या नव्या लक्षणांनी ओळखा कोरोना झालाय की नाही; वाचा तज्ज्ञांचा सल्ला\nCorona Vaccine:कोरोना रुग्णांना लस का देत नाही दोन डोस वेगवेगळ्या कंपनीचे घेऊ शकतो का दोन डोस वेगवेगळ्या कंपनीचे घेऊ शकतो का\nमोठी घोषणा: ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार, देशातील सर्वांना लस उपलब्ध होणार\nउन्हाळ्याच्या दिवसात त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी आंघोळीच्या वेळेस केलेला सुगंधी उपचार फायदेशीर ठरतो. पण हा सुगंधी उपचार आहे तरी काय\nनेपाळ- विरोधक बहुमत सिद्ध करण्यात अपयशी; के. पी. शर्मा ओली यांची पुन्हा पंतप्रधानपदी निवड\nटाईम्स समूहाच्या चेअरपर्सन इंदू जैन यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन\n''१०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच ५० टक्के आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या'',अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारकडे मागणी\nजोपर्यंत संपूर्ण देशाचं लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण लोकांना वाचवू शकत नाही- एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी\nशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल\nमराठा आरक्षणाबद्दल केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका; खंडपीठानं दिलेल्या निर्णयावर केंद्राकडून पुनर्विचार याचिका दाखल\n''लस आयातीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करा, दुसरा डोस देण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या''\nमहाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी, मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी, आता हे ठरले वादाचे कारण\nमहाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी, मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी, आता हे ठरले वादाचे कारण\nअकोला जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू; ७५६ नव्या रुग्णांची नोंद; ८४५ जणांची कोरोनावर मात\nगरोदर राहिल्याने दुष्कृत्य उघडकीस; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर गँगरेप\nकेंद्र सरकारच्या निर्णयाचं अदर पूनावालांकडून समर्थन; म्हणाले, \"वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला उत्तम निर्णय\"\nयवतमाळमध्ये गेल्या 24 तासांत 679 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 1013 कोरोनामुक्त, 8 मृत्यूमुखी\nअरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ १५ आणि १६ मे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकण्याची शक्यता\nCovid-19 Vaccine ची टंचाई होणार दूर; FDA, WHO नं मंजुरी दिलेल्या लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा\nनेपाळ- विरोधक बहुमत सिद्ध करण्यात अपयशी; के. पी. शर्मा ओली यांची पुन्हा पंतप्रधानपदी निवड\nटाईम्स समूहाच्या चेअरपर्सन इंदू जैन यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन\n''१०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच ५० टक्के आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या'',अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारकडे मागणी\nजोपर्यंत संपूर्ण देशाचं लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण लोकांना वाचवू शकत नाही- एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी\nशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल\nमराठा आरक्षणाबद्दल केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका; खंडपीठानं दिलेल्या निर्णयावर केंद्राकडून पुनर्विचार याचिका दाखल\n''लस आयातीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करा, दुसरा डोस देण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या''\nमहाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी, मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी, आता हे ठरले वादाचे कारण\nमहाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी, मुख्यमंत्र्यांची पवारांकडे ���ाराजी, आता हे ठरले वादाचे कारण\nअकोला जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू; ७५६ नव्या रुग्णांची नोंद; ८४५ जणांची कोरोनावर मात\nगरोदर राहिल्याने दुष्कृत्य उघडकीस; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर गँगरेप\nकेंद्र सरकारच्या निर्णयाचं अदर पूनावालांकडून समर्थन; म्हणाले, \"वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला उत्तम निर्णय\"\nयवतमाळमध्ये गेल्या 24 तासांत 679 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 1013 कोरोनामुक्त, 8 मृत्यूमुखी\nअरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ १५ आणि १६ मे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकण्याची शक्यता\nCovid-19 Vaccine ची टंचाई होणार दूर; FDA, WHO नं मंजुरी दिलेल्या लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा\nAll post in लाइव न्यूज़\nअँटीबॉडीज विकसीत झाल्यावर कोरोना होणारच नाही\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यालॉकडाऊन अनलॉकसकारात्मक कोरोना बातम्याऔषधं\nश्रुती अत्रेचा अभिनयासाठी सातारा ते मुंबई प्रवास | Raja Rani Chi Ga Jodi Cast |Shruti Atre Biography\nतेजश्री प्रधानबद्दल आईला कोणते प्रश्न विचारले जायचे\nशर्वरीची आई सांगणार का प्राजक्ताचा भूतकाळ\nकॉमेडीच्या एक्सप्रेसमध्ये टेन्शन खल्लास | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy\nIPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nतुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nआज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nराजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्समध्ये कोण जिंकणार\nयंदाची IPL 2021 ही स्पर्धा कशी आहे\nमहाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\n'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nआयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nतूप खाल्ल्याने केस वाढतात का\nडोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nअमळनेरचा मृत्यू दर शून्य\nबाधितांच्या संख्येत घट : बळींनी गाठला चार हजारांचा टप्पा\nबाजार समिती सभापतींचा निर्णय काही तासांत मागे\nजिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच हजारांनी संख्या घटली\nएचएएल कारखाना राहणार उद्यापासून बंद\nMaratha Reservation: केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च ��्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल\nलसींचा पुरेसा साठा नाही आणि तुम्ही वैताग आणणारी कॉलरट्यून का ऐकवता, कोर्टानं सरकारला झापलं\nआता काय आम्ही स्वत:ला गळफास लावून घेऊ का; लस टंचाईबद्दल विचारताच मोदींचे मंत्री भडकले\nकंपनीने गर्भवतीला नोकरीवरून काढले, खटला दाखल होताच कोर्टाने असे आदेश दिले\nजळगावात मोठं ऑक्सिजन संकट टळलं; 'त्या' अचूक नियोजनामुळे २५० रुग्ण बॅकअपवर\nम्यूकरमायकोसिसवरील उपचारांसाठी छत्रपती शिवाजी रुग्णालय होणार सज्ज; एकनाथ शिंदे यांचे महापालिकेला निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscworld.com/2-september-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-05-18T01:53:41Z", "digest": "sha1:IENME4ZQ3O6R7G7YDGYS3UNCFQ34XSJZ", "length": 18565, "nlines": 232, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "2 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (2 सप्टेंबर 2019)\nभगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल :\nमहाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे.\nतर सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.\nसी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालपदी कोण येणार याविषयी चर्चा सुरू झाली होती.\nतसेच उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. तसेच उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला होता. तसेच 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.\nमहाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणाच्या राज्यपालपदाच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कलराज मिश्रा यांना राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहेत. बंडारू दत्तात्रय हे हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल आहेत. आरीफ मोहम्मद खान यांची केरळच्या, तर तमिलीसाई सौंदराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nचालू घडामोडी (1 सप्टेंबर 2019)\nमनोज नरवणे यांनी स्वीकारली लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे :\nलेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर वरिष्ठ कमांडंट या नात्याने पदाच्या शर्यतीत नरवणे आघाडीवर असणार आहेत.\nतसेच लेफ्टनंट जनरल डी.अंबू शनिवारी लष्कर उपप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.\nतर लष्कराच्या पूर्वेकडील कमांडचे प्रमुख म्हणून मनोज नरवणे चार हजार किलोमीटरच्या भारत-चीन सीमेवर तैनात होते. 37 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक कमांडचे नेतृत्व केले आहे. जम्मू-काश्मीर आणि पूर्वेकडील दहशतवादी कारवायांच्या विरोधात त्यांनी लढा दिला आहे.\nमोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद\nटी-20 आणि वन-डे मालिकेत बाजी मारल्यानंतर भारताने कसोटी मालिकेवरही भारताने आपलं वर्चस्व प्राप्त केलं आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर जमैका कसोटीतही भारताने विंडीजला बॅकफूटवर ढकललं आहे.\nवेस्ट इंडिजला विजयासाठी 468 धावांचं आव्हान दिल्यानंतर, भारताने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस यजमानांच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यात यश मिळवलं आहे.\nतर दुसऱ्या डावात इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1-1 बळी घेत यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं. मोहम्मद शमीने या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये बळींचं दीड शतक साजरं केलं.\nशमीने आपल्या 42 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली आहे.\nसर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये बळींचं दीड शतक साजरं करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमी आता तिसऱ्या स्थानावर आहे. शमीने झहीर खान आणि इशांत शर्मा यांना मागे टाकलं आहे. या यादीमध्ये कपिल देव आणि जवागल श्रीनाथ हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.\nऑलिम्पिकमधील भारताचे नववे स्थान निश्चित :\nयशस्वीनी सिंह देसवालने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या युक्रेनच्या ऑलिना कोस्टिव्हायशवर मात करीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले.\nयाचप्रमाणे ऑलिम्प���क क्रीडा स्पध्रेसाठी भारताचे नववे स्थान निश्चित केले.\n22 वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या यशस्विनीने आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत 236.7 गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या ऑलिनाने 234.8 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर सर्बियाच्या जस्मिना मिलाव्होनोव्हिचने 215.7 गुणांसह कांस्यपदक मिळवले.\nजीएसटी संकलनात घट :\nऑगस्ट महिन्यातील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन एक लाख कोटी रुपयांखाली घसरले असून, त्यामुळे मंदीसदृश वातावरणात सरकारी महसुलातही घट होत असल्याचे स्पष्ट झाले.\nतर ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलन 98 हजार 202 कोटी रुपये नोंदवले गेले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील संकलनाच्या तुलनेत ते 4.51 टक्के अधिक असले, तरी मासिक एक लाख कोटी रुपयांच्या सरकारी उद्दिष्टापेक्षा ते कमीच भरले.\nतसेच गेल्या महिन्यात केंद्रीय जीएसटी महसुलाची रक्कम 17733 कोटी, राज्य जीएसटीची रक्कम 24239 कोटी आणि एकात्मिक (इंटिग्रेटेड) जीएसटीची रक्कम 48958 कोटी रुपये उपकर संकलनाची रक्कम 7273 कोटी इतकी होती, असे निवेदनात नमूद केले आहे.\nऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलन सहसा कमी असते. उत्सवी हंगामाच्या पाश्र्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यातील संकलनात वृद्धी होईल, असा अंदाज काही विश्लेषकांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जीएसटी संकलन 93 हजार 960 कोटी रुपये होते. मात्र संकलनातील तूट केंद्रासाठी डोकेदुखी ठरेल, कारण राज्यांसाठी हीतूट भरून काढण्याची जबाबदारी केंद्राचीच आहे.\nजून-जुलै 2019 या काळात जीएसटी संकलनातील तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना 27 हजार 955 कोटी रुपये अदा केल्याचे, असे अर्थ खात्यातर्फे जारी निवेदनात म्हटले आहे. करगळती थांबवण्यासाठी मंदीच्या छायेतील उद्योजकांकडून करवसुली सक्तीने करवून घेतल्यास, सरकारच्या प्रतिमेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.\n2 सप्टेंबर 1916 मध्ये पटणा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.\nम. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन 2 सप्टेंबर 1920 मध्ये झाले.\nव्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून 2 सप्टेंबर 1945 मध्ये स्वतंत्र झाला.\n2 सप्टेंबर 1946 मध्ये भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.\nकेंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक 2 सप्टेंबर 1960 मध्ये झाली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (3 सप्टेंबर 2019)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/immediate-response-to-pawars-suggestion-organization-of-blood-donation-camp-by-activists/", "date_download": "2021-05-18T00:29:06Z", "digest": "sha1:ELLEJQVDN4L7T5PVGIFKGP5B57MLJSHL", "length": 17018, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पवारांच्या सूचनेची तात्काळ दखल, पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nपवारांच्या सूचनेची तात्काळ दखल, पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन\nमुंबई : गेल्यावर्षीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत कमालीची वाढ झाली आहे. राज्यात नव्हे तर देशातही इतकी गंभीर आणि भयावह परिस्थिती कधीच नव्हती. हे वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही. लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला कोरोनाच्या संकटाचा सामूहिकरित्या सामना करावा लागेल. महाराष्ट्राचे सामूहिक प्रयत्न आणि केंद्राची मदत या दोहोंच्या साहाय्याने आपण या संकटातून बाहेर पडू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केले होते. त्यांच्या या आवाहनाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ दखल घेतली आहे.\nसध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. पवारांनी केलेल्या सूचनेनुसार, मुंबईत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या रक्तदान शिबिरात अनेकांनी सहभाग नोंदवला. तसेच राज्यभरात अशाप्रकारचे शिबीर घेण्याचेही ठरवण्���ात आले. महाराष्ट्रातील रक्तसाठ्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. कठीण प्रसंगी महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या मी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो, असे म्हणत जयंत पाटील यांनी ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे सूचित केले.\nमहाराष्ट्रातील रक्तसाठ्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. कठीण प्रसंगी महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या मी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. https://t.co/HAEdhQUlP0\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘नियोजना’च्या अभावामुळे लसींचा तुटवडा निर्माण झालाय का\nNext articleकबीर बेदीच्या आत्मचरित्राचे कव्हर रिलीज केले सलमान खानने\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र ���डणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/05/02/bollywood-actress-speak-english/", "date_download": "2021-05-18T01:19:32Z", "digest": "sha1:S6VUJYJNWUKPTEJSNFCEAZNM4V4QI26Z", "length": 17226, "nlines": 181, "source_domain": "yuvakatta.com", "title": "अपूर्ण शिक्षण झालेल्या बॉलीवूडच्या 'या' 5 अभिनेत्री फाडफाड इंग्रजी बोलतात....! - YuvaKatta", "raw_content": "\nHome मनोरंजन अपूर्ण शिक्षण झालेल्या बॉलीवूडच्या ‘या’ 5 अभिनेत्री फाडफाड इंग्रजी बोलतात….\nअपूर्ण शिक्षण झालेल्या बॉलीवूडच्या ‘या’ 5 अभिनेत्री फाडफाड इंग्रजी बोलतात….\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nअपूर्ण शिक्षण झालेल्या ‘या’ बॉलीवूडच्या अभिनेत्री जेव्हा इंग्रजी बोलतात फाडफाड..\nबॉलिवूड अभिनेत्री केवळ आपली कौशल्ये पडद्यावर दाखवतात. यासह लोकांना त्यांच्या सौंदर्याने आकर्षित करतात. बॉलिवूडमधील बर्याच अभिनेत्रींनाही त्यांच्या ग्लॅमर आणि फॅशनमुळे खूप चर्चेत राहतात. विशेष म्हणजे पडद्यावरील हिंदी चित्रपटांमधील या हिंदी भाषिक अभिनेत्री खर्या आयुष्यात इंग्रजीमध्ये बोलणे पसंत करतात.\nतथापि, जेव्हा आपण या अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल विचारतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल. बॉलिवूडमध्ये अश्या काही अभिनेत्री आहेत ज्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. तर, आज आम्ही तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत मागे राहिलेल्या अभिनेत्रींविषयी सांगू.\nबॉलिवूडची राझी गर्ल आलिया आजकाल इंडस्ट्रीच्या टॉप हिरोईनपैकी एक आहे. आलियाने ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ बरोबर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि आज ती यशस्वी नायिकांपैकी एक आहे. अभिनयामध्ये आलिया कदाचित आघाडीवर असेल पण तिचे शिक्षण जास्त होऊ शकले नाही. आलिया फक्त बारावी पास आहे.\nअनिल कपूरची लाडली आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर बर्याचदा इंग्रजीतून मुलाखती देताना दिसली आहे. तथापि, त्याचेही शिक्षण अपूर्ण अाहे. सोनमने ग्रॅज्युएशनमध्ये प्रवेश घेतला होता पण त���ने चित्रपटात काम करण्यासाठी मध्येच शिक्षण सोडले. सोनम गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर होती.\nकरिश्मा कपूरने 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपला करिश्मा दाखविला होता. मात्र, तिचे स्वप्न अभिनेत्री होण्याचे होते, त्यामुळे तिने अगदी लहान वयातच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यांनी फक्त सहावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे, त्यानंतर त्यांनी चित्रपटात प्रवेश करण्याचा विचार केला होता. करिश्मा यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.\nआज बॉलिवूडमध्ये दीपिकाची ओळख करुन देण्याची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयाने त्याने आपल्या कौशल्यांचा परिचय करून दिला आहे. मात्र, तिला अभ्यास पूर्ण करता आला नाही. दीपिकाने एका टॉक शोमध्ये खुलासा केला होता की, ती बारावी पास आहे आणि आईला वाटे की तिने पदवी पूर्ण करावी. तथापि, हे करता आले नाही. त्याचबरोबर एक दिवस ती आपल्या आईचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल असे दीपिकाने म्हटले आहे.\nप्रियंका चोप्रा केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडचीमध्ये देखील अोळख तयार केली आहे. प्रियांका आज एक जागतिक कलाकार आहे, परंतु तिने फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मिस इंडियामध्ये करिअर सुरू केल्यानंतर आणि मॉडेलिंगनंतर प्रियंकाने तिचा अभ्यास चुकविला. तिला मानसशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा होती, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. अशा परिस्थितीत मिस वर्ल्डचा मुकुट सजवल्यानंतर प्रियंकाला चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर येऊ लागली आणि प्रियांकाचा अभ्यास अपूर्ण राहिला.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nपंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…\nलोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो: पायलट म्हणून करतोय काम…\nPrevious articleरोहित-कोहली नव्हे तर ‘या’दहा खेळाडूंनी आयपीएलमध्ये ठोकलंय सर्वात वेगवान अर्धशतक….\nNext articleममता बॅनर्जी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित….\nया गाण्याचे रातोरात विकले होते ७० लाख कॅसेट, खरेदी करण्यासाठी लोक जायचे दुसर्या गावी….\nकिस्सा: या सुपरहिट चित्रपटाचा एक सीन शूट करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना लागले दोन तास\n‘चिठ्ठी आई है’ या गीताचे गीतकार पंकज उधास संजय दत्तच्या ‘या’ चित��रपटामुळे ठरले हिट….\nइमरान हाश्मीसोबत एकापेक्षा एक हॉट फिल्म देणार्या या अभिनेत्रीची कारकीर्द झाली फ्लॉप….\nHappy birthday विक्की कौशल : दिग्दर्शक पित्याला वाटायचे की मुलाने अभिनेत्याऐवजी इंजिनीअर बनावे..\nराजकपूर आणि नर्गिसच्या प्रेमाच्या चर्चा गावातील म्हातारी मंडळी वट्यावर बसून करायचे…\nकंगनाचे जेवढे स्टेटमेंट व्हायरल असतात तेवढ्याच तिच्या प्रेम कहाण्याही मसालेदार आहेत…\nलग्नानंतरही या बॉलिवूड स्टार्समध्ये चालत होते प्रेम संबंध; वैयक्तिक आयुष्यात मिळवली प्रसिध्दी….\nधकधक गर्ल माधुरीशी लग्न करण्यास गायक सुरेश वाडकरांनी दिला होता ‘या’ कारणासाठी नकार..\n कारगिलच्या युद्धात पाकिस्तानी म्हणाले, “तुम्ही माधुरी दीक्षितला दिलं तर आम्ही काश्मीर सोडून देऊ”\nबीपीओमध्ये काम करत होता ‘हा’ गायक; ए आर रेहमानच्या एका कॉलमुळे चमकले नशीब ….\nया एका प्रश्नाच्या उत्तराने मानसी चिल्लर बनली मिस वर्ल्ड; १७ वर्षांनंतर भारताला मिळाला ताज….\nड्रीम डेब्यू: पदार्पणाच्या सामन्यात धारधार गोलंदाजीने हॅट्ट्रिक घेणारे हे आहेत पाच...\nअरबपती असूनही रतन टाटा यांनी लग्न का नाही केले\nभारतीय नौसेना दिवस दरवर्षी 4 डिसेंबरलाच का साजरा केला जातो\nपुण्यातील हे मुस्लीम कुटुंब देतेय कोरोनाच्या लढाईत योगदान….\nमल्हारराव होळकर : मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी\nडॉ भारद्वाज यांचे अपना घर आश्रम म्हणजे कलयुगातील नंदनवन..\nइंजिनीयरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर या स्टार्सनी गाजवले बॉलीवूड; अभ्यास सोडून करायचे अभिनय...\nPUBG बद्दल लवकरच होणार हा मोठा निर्णय…\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/date/2021/04/11/", "date_download": "2021-05-18T01:59:45Z", "digest": "sha1:LP6NCUL6EIHRBRSFE6I254OUX3GSJ7KP", "length": 12873, "nlines": 106, "source_domain": "aajdinank.com", "title": "April 11, 2021 - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nराज्यात लॉकडाउनचा निर्णय लवकरच\nराज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची\nलसीकरण उत्सव म्हणजेच कोरोनाविरूध्दच्या दुसऱ्या मोठ्या लढाईचा प्रारंभ आहे: पंतप्रधान\n‘कोविड लघु प्रतिबंधक क्षेत्र’ निर्माण करण्यासाठी समाज आणि नागरीकांनी घ्यावा पुढाकार:पंतप्रधान लसीची एकही मात्रा फुकट जाणार नाही, या उद्दिष्टाकडे वाटचाल\nआरोग्य दिल्ली देश विदेश\nभारतातील कोविड लसीकरण मोहिमेने 10 कोटींचा टप्पा ओलांडला\nभारतात दररोज सर्वाधिक सरासरी लसीच्या मात्रा देण्याची मोहीम सुरूच दैनंदिन एकूण नव्या कोरोनाबाधितांपैकी 81% 10 राज्यांमधील नवी दिल्ली, 11 एप्रिल\nकोरोनावर नियंत्रणासाठी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक : केंद्रीय पथकाचे मत\nऔरंगाबाद, दिनांक ११ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, त्यावर नियंत्रणासाठी शासनाच्या सर्व नियमांचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे. सध्याचा काळ कठीण\nऔरंगाबाद जिल्ह्यात 1280 कोरोनाबाधित रुग्णांची भर,29 मृत्यू\nऔरंगाबाद, दिनांक 11 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1435 जणांना (मनपा 900, ग्रामीण 535) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 81330 कोरोनाबाधित रुग्ण\nरेमडेसिविर इंजेक्शन निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्राचा निर्णय\nरुग्ण व रुग्णालयांना रेमडेसिविर सहजरित्या उपलब्ध होण्य���च्या दृष्टीने केंद्राने उचलली पावले नवी दिल्ली, 11 एप्रिल 2021 भारतात सध्या कोविडच्या रुग्णसंख्येत\nऑक्सिजन प्लांट,स्वच्छता आदींबाबत जिल्हाधिकारी यांनी केल्या सूचना\nमेल्ट्रॉन, जिल्हा सामान्य रुग्णालय, घाटीला जिल्हाधिकारी यांनी दिली भेट औरंगाबाद, दिनांक 11: शहरातील चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य\nवैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकला-आ.सतीश चव्हाण यांची मागणी\nऔरंगाबाद- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने 19 एप्रिल ते 30 जून या दरम्यान एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय शाखेच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. मात्र सध्या राज्यात कोरोना\nमहात्मा फुले हे क्रांतिकारक कार्यातून जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव – प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे\nनवी दिल्ली, दि. ११: महात्मा जोतिराव फुले यांनी धर्मव्यवस्था व राजसत्तेला आव्हान दिले. सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी नष्ट करणारे व देशातील शुद्रातीशुद्रांना शिक्षण देण्याचे\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालन�� रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/yavatmal/shiv-sena-leader-sandipan-bhumare-new-guardian-minister-of-yavatmal/articleshow/82104536.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2021-05-18T00:30:14Z", "digest": "sha1:74AUDMHDD5TU7RUANG7AOIRDVFWOKZON", "length": 17535, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'ते' पद पुन्हा शिवसेनेकडे; मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपवली जबाबदारी\nटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Apr 2021, 07:23:00 PM\nसंजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळच्या पालकमंत्री पदावर मंत्री संदीपान भुमरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (sandipan bhumre)\nअखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले\nसंजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाले होते पद\nजिल्ह्याची विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचे आव्हान\nयवतमाळः जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या यवतमाळच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने आज शुक्रवारी या संदर्भात आदेश काढल्याने जिल्ह्यातील ढासळलेल्या करोना परिस्थितीवर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार असलेले सांदीपान भुमरे यांच्या नियुक्तीने स्थानिक शिवसेना नेतृत्वासही धक्का बसला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेचे सत्ताकेंद्र तीन ठिकाणी विभागणार तर नाही ना, अशी शंका शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे. 'सत्ता आल्यास सत्तेची हवा डोक्यात शिरू देऊ नये व पराभवाने खचून जाऊ नये', हाच आपल्या यशाचा मंत्र मानणारे मंत्री भुमरे हे यवतमाळ जिल्ह्यातील कोविड परिस्थिती, शिवसेनेच्या दोन गटात विभागलेले राजकारण, महाविकास सरकारमधील घटक असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध या सर्व गोष्टींना कसे सामोरे जातील, याबाबत जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.\nधनंजय-पंकजा मुंडे यांच्यात भडकले ट्वीटर वॉर, नवं ट्वीट चर्चेत\nसध्या जिल्ह्यात क��ोना संसर्गाने कहर केला आहे. दररोज सरासरी २० वर रूग्णांचा मृत्यू होत असून एक हजारांवर बाधित होत आहे. सध्या जिल्ह्यात पाच हजार सक्रिय करोनाबाधित आहेत. रूग्णांना शासकीय, खासगी दवाखान्यात जागा मिळत नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय करोनाच्या सावटात जिल्ह्यातील इतर अनेक मुलभूत प्रश्न मागे पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचे आव्हान नवीन पालकमंत्री भुमरे हे कशा पद्धतीने स्वीकारतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.\n'खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे'; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले\nकोण आहेत संदिपान भुमरे\nऔरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील संदीपान भुमरे यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८२ मध्ये पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यात 'स्लिप बॉय' (उसांच्या गाड्यांचे पावत्या फाडण्याचे काम) म्हणून नोकरी सुरू केली. १९८८ मध्ये पाचोड येथे शिवसेनेची शाखा स्थापन करत संदिपान भुमरे यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८९ मध्ये पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड, १९९२ मध्ये पंचायत समिती सदस्य व पंचायत समितीचे उपसभापतिपद मिळवले. १९९३ मध्ये ते संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले. शिवसेनेचे पैठण येथील आमदार बबनराव वाघचौरे यांनी छगन भुजबळ यांच्यासोबत बंडखोरी केली होती. त्यामुळे १९९५ मध्ये पैठणमधून कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच शिवसेनेला पडला होता. त्यावेळी दिवंगत मोरेश्वर सावे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, बाहेरचा उमेदवार म्हणून सावे यांना मोठा विरोध झाल्याने तत्कालीन पंचायत समिती उपसभापती संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक जिंकून १९९६ मध्ये ते कारखान्याचे अध्यक्ष झाले.\nआधी चक्कर आली, मग मृत्यूने गाठले; ९ जणांचा रहस्यमयरित्या मृत्यू\n१९९५, १९९९ व २००४ या सलग तीन निवडणुकीत ते आमदार झाले. दरम्यानच्या काळात यांनी नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, कारखाना, तालुक्यातील सर्व मोठ्या ग्रामपंचतीवर शिवसेनेचा भगवा फडकवून पैठण तालुक्याची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला अशी केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाघचौरे यांच्याकडून परा��ूत झाले. मात्र, २०१४ व २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला. २००९ चा अपवाद वगळता विधानसभेवर तब्बल पाच वेळा निवडून येत त्यांनी २०१९ मध्ये थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळविले आहे. ग्रामीण भागत शिवसेनेवर असलेली त्यांची पकड पक्षातही दखलपात्र आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n करोनाबाधिताला पार्सलच्या नावाखाली पोहोचवली दारू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईमुंबईच्या महापौर वादळी वारा झेलत थेट रस्त्यावर उतरल्या आणि...\nक्रिकेट न्यूजक्रिकेटमध्ये होणार मोठा भूकंप; क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बॉल टॅम्परिंगची पुन्हा चौकशी\nमुंबईतौत्के चक्रीवादळाचा मुंबईला तडाखा; येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nनागपूरमुलीने केली आईच्या प्रियकराची हत्या; लैंगिक छळाला त्रासून उचलले पाऊल\nमुंबईतौक्ते: मुंबईच्या समुद्रात दोन मोठी जहाजं भरकटली, ४१० जण अडकले\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE", "date_download": "2021-05-18T02:20:07Z", "digest": "sha1:GI5GAHGOULWTMKHNRODFEZVAP7I7OIF5", "length": 2839, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चर्चा:ऑलिंपिक खेळात युनायटेड किंग्डम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचर्चा:ऑलिंपिक खेळात युनायटेड किंग्डम\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\n\"ऑलिंपिक खेळात युनायटेड किंग्डम\" पानाकडे परत चला.\nLast edited on १५ सप्टेंबर २०१५, at २०:२१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१५ रोजी २०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/07/08/bendur/", "date_download": "2021-05-18T02:17:05Z", "digest": "sha1:2IQHMRFYR6U2BLCESILQKWIGTYVJ6FNK", "length": 5873, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "मांगले त बेंदूर सण पारंपारिक वाद्यांसह उत्साहात संपन्न – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nमांगले त बेंदूर सण पारंपारिक वाद्यांसह उत्साहात संपन्न\nशिराळा : मांगले तालुका शिराळा इथं बेंदूर सण उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पारंपारिक वाद्यांसह बैलांची मिरवणूक काढण्यात आली.\nगतवर्षी मांगले इथं बेंदूर सणास डॉल्बी लावल्यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे यंदा बैलांची मिरवणूक पारंपारिक वाद्यांसह काढण्यात आली.आज सकाळपासून बैलांना धुवून त्यांना सजवण्यात बळीराजा व्यस्त होता. आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला न्हाऊ-माखू घालत होता. अनेक ठिकाणी बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात पावसाने उघड���प दिल्याने बेंदूर सणात उत्साह प्रतीवर्षापेक्षा अधिक होता.\n← पाचुंब्री त चप्पल चोरी\nवारणानगर येथे ‘ व्हिजन २०१७ ‘ चे ” सुराज्य फौंडेशन ” मार्फत आयोजन →\n‘अन्यथा मध्यप्रदेश प्रमाणे आंदोलन होईल ‘\nयोगीराज सरकार यांचा दुर्गम गावातून दौरा पूर्ण\nजिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://tractorguru.com/mr/implements/agristar/potato-planter-2-row/", "date_download": "2021-05-18T01:36:57Z", "digest": "sha1:GN7KLN3S2DWFUF2I7NAPHIGV3BKJOHFG", "length": 15103, "nlines": 129, "source_domain": "tractorguru.com", "title": "अॅग्रीस्टार बटाटा लागवड करणारा - 2 पंक्ती किंमत भारतात, बटाटा लागवड करणारा - 2 पंक्ती बटाटा बागायतदार", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ\nबटाटा लागवड करणारा - 2 पंक्ती\nकिंमत: एन / ए\nबटाटा लागवड करणारा - 2 पंक्ती\nअॅग्रीस्टार बटाटा लागवड करणारा - 2 पंक्ती वैशिष्ट्ये\nयेथे सर्व तपशील अॅग्रीस्टार बटाटा लागवड करणारा - 2 पंक्ती बटाटा बागायतदार भारतात.\nअॅग्रीस्टार बटाटा लागवड करणारा - 2 पंक्ती लोकप्रिय आहे बटाटा बागायतदार of अॅग्रीस्टार ब्रँड.\nअॅग्रीस्टार बटाटा लागवड करणारा - 2 पंक्ती इम्प्लिमेंट्स शक्ती ही आहे N/A.\nअॅग्रीस्टार बटाटा लागवड करणारा - 2 पंक्ती इम्प्लिमेंट्स आपल्या शेतीची उत्पादकता सुधारेल.\nअॅग्रीस्टार बटाटा बागायतदार भारतात वापरला जातो बियाणे आणि लागवड ऑपरेशनसाठी.\nआपण शोधत असल्यास अॅग्रीस्टार बटाटा लागवड करणारा - 2 पंक्ती बटाटा बागायतदार किंमत, ट्रॅक्टरगुरू डॉट कॉमसह रहा.\nअॅग्रीस्टार पॉवर हॅरो ६१५ पीएच.\nअॅग्रीस्टार डिस्क नांगर 3 फ्युरो\nअॅग्रीस्टार मोल्ड बोर्ड नांगर\nवर्ग : बियाणे आणि लागवड\nअॅग्रीस्टार आणि बुदानी अहवालाद्वारे प्रदान केलेला डेटा. प्रकाशित माहिती सामान्य उद्देशाने आणि चांगल्या विश्वासासाठी प्रदान केली जाते. तरीही आपल्याकडे सामायिक केलेल्या डेटासह काही समस्या असल्यास कृपया अॅग्रीस्टार ट्रॅक्टर डीलरला भेट द्या.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%AE/", "date_download": "2021-05-18T01:42:19Z", "digest": "sha1:UZ6EYX2C2MGTRSWDYBIEBZXM3GT534U7", "length": 8294, "nlines": 120, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान प्रदान | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान प्रदान\nआंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान प्रदान\nगोवा खबर:माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पहिले आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान 30 माध्यम संस्थांना आज नवी दिल्लीत प्रदान केले.\nसमाजाच्या कल्याणासाठी योगप्रसार करण्यात योगदान देणाऱ्या मिडिया संस्थांचा हा आगळा सन्मान आहे, असे जावडेकर यावेळी म्हणाले. लोकमान्य टिळकांचे स्मरण करत, स्वराज्याप्रती जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या ‘केसरी’ वर्तमानपत्राचा उल्लेख त्यांनी केला. आज माध्यम संस्था ‘सुराज’ प्रती जनजागृती करत आहेत, असे सुराज जिथे उत्तम आरोग्यसेवा, शिक्षण आणि नागरी सुविधा सर्वांसाठी उपलब्ध आहेत. भारताच्या प्रगल्भ लोकशाहीची ही खूण असल्याचे जावडेकर म्हणाले.\nयोग ही आरोग्यासाठीची प्रतिबंधात्मक शैली आहे. योग ही भारताची ओळख असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान प्राप्त झाला आहे, असे त्यांनी सांगितले.\nरेडिओ, दूरचित्रवाणी आणि मुद्रित माध्यम अशा तीन श्रेणीत हे पुरस्कार देण्यात आले.\nPrevious articleजेएनयूच्या विद्यार्थी व अध्यापकांवरील हल्ला निंदनीय: आप\nNext articleसरकार जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत संवेदनशील – मुख्यमंत्री\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nदक्षिण गोव्यासाठी जनरल निरीक्षक\nपूर्व राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना पंतप्रधानांनी त्यांच्या राष्ट्रपती भवनाच्या वास्तव्यातील शेवटच्या दिवशी लिहिलेले पत्र\n२०२२ ची गोवा निवडणुक आप आणि भाजप यांच्यातील सरळ लढत असेल : राघव चड्ढा\nआयुष्मान भारत योजने अंतर्गत कोविड-19 वरील उपचार\nदुसरा महिला लघुपट महोत्सव उत्साहात\nस्थापना दिनानिमित्त गोवा भाजपतर्फे राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nROB (महाराष्ट्र आणि गोवा) व पत्र सूचना कार्यालय (पश्चिम विभाग) यांचा...\nपंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली लेहमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन-2020 चा मुख्य कार्यक्रम: श्रीपाद नाईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/health-minister-rajesh-tope-said-corona-situation-in-maharashtra-is-improving-day-by-day-nrsr-124216/", "date_download": "2021-05-18T01:54:05Z", "digest": "sha1:4P67AIETJGPAY6ZDOX7MTDRIMBNAKRLF", "length": 15001, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Health minister rajesh tope said corona situation in maharashtra is improving day by day nrsr | महाराष्ट्रात आता दिलासादायक चित्र, कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी केले स्पष्ट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nकोरोना अपडेटमहाराष्ट्रात आता दिलासादायक चित्र, कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी केले स्पष्ट\nराजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य\nआज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद(rajesh tope press conference) घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे.\nमुंबई: राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती(Corona Situation in Maharashtra) हळूहळू गंभीर होऊ लागली आहे. अशातच आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे.\nराजेश टोपे म्हणाले की,“गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या (Discharged Patients) रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ४८ हजार ६२१ रुग्ण सापडले असताना तब्बल ५९ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत”.\nतळीरामांना पडणार भुर्दंड, उत्तर प्रदेश सरकारने चक्क दारूवर लावला कोविड सेस\nदरम्यान, महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्या���े प्रमाण हे भारताच्या सरासरी रिकव्हरी रेटपेक्षा जास्त असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.\nराजेश टोपे म्हणाले की, “राज्यात पॉझिटिव्हिटी रेट २७ टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे ५ टक्क्यांनी ही घट दिसत आहे. आपण चाचण्या कुठेही कमी केलेल्या नाहीत. २.५ लाख ते २.८ लाख टेस्ट प्रतिदिन आपण करत आहोत. जवळपास ६५ टक्के चाचण्या या आरटीपीसीआर आहेत. अनेक राज्य ९० टक्के अँटिजेन टेस्ट करत आहेत. उत्तर प्रदेशातही ते होतंय. प्रति १० लाख लोकसंख्येमागे २ लाख चाचण्या आपण करत आहोत. रुग्णसंख्या, मृत्यू कमी होत आहेत. गेल्या ३ आठवड्यात डिस्चार्ज रेट ४८ हजार ६२१ रुग्ण सापडले आहेत, तर डिस्चार्ज ५९ हजार ५०० पर्यंत गेली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ८४.०७ टक्के झाला आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट ८१ टक्के आहे”.\nराज्यातल्या एकूण १२ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत घट होत असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. मात्र, त्यासोबतच २४ जिल्ह्यांत वाढ होतच आहे असं ते म्हणाले. “महाराष्ट्राच्या एकूण ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या संख्येत घट होतेय. तरी अजूनही २४ जिल्ह्यांत वाढच आहे. ती कमी करण्याचं टार्गेट आपल्यासमोर आहे”, असं त्यांनी सांगितलं.\nराज्यात निर्माण झालेल्या लस तुटवड्यामध्ये केंद्र सरकारकडून ४५ पुढच्या नागरिकांना लसीकरण करण्यासाठी कोविशिल्ड लसीचे ९ लाख डोस आल्याचं टोपेंनी यावेळी सांगितलं.\nटोपे पुढे म्हणाले ,“४५ पासून पुढच्या वयोगटासाठी कालपर्यंत २५-३० हजार लसीचे डोस पूर्ण महाराष्ट्रात होते. म्हणून आपल्याला बऱ्याच ठिकाणी लसीकरण थांबवावं लागलं. मात्र, आत्ता ९ लाख डोस आपल्याकडे आले आहेत. पण हा देखील दोन दिवसांसाठीचाच कोटा आहेत”.\n“४५ वर्षांवरच्या एकूण साडेतीन कोटी लोकांपैकी १ कोटी ६५ लाख लोकांना आपण लस दिली आहे. अजून साधारणपणे ५० टक्के लोकांना लस द्यायची आहे. देशात ४ ते ५ राज्यांनी १ मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू केलं. त्यात महाराष्ट्र देखील आहे. प्रत्येक जिल्ह्यात ५ केंद्रांवर हे लसीकरण आपण केलं आहे. त्यानुसार या वयोगटातल्या १ लाख लोकांना आपण लस दिली आहे”, असं देखील त्यांनी सांगितलं.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी ���िओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-mini-science-center-in-the-state-schools-5004020-NOR.html", "date_download": "2021-05-18T01:22:54Z", "digest": "sha1:UM25V5HFAIFUDK67XS5NYVP3QBNRFFRU", "length": 5893, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mini science center in the state schools | विज्ञानाची गोडी, राज्यातील शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nविज्ञानाची गोडी, राज्यातील शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर\nऔरंगाबाद- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर उभारून त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति आवड निर्माण केली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे सेंटर उभारण्यात येणार असून यासाठी स्थानिक आमदारांच्या निधीतून मदत केली जाणार आहे.\nशिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक शिक्षकांना गणित आणि इंग्रजी विषयांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक अाणि संशोधन परिषदेतर्फे करण्यात येणार आहे. या योजनेनुसार शाळेच्या परिसरात किमान ५०० चौरस फुटांची खोली संबंधित शाळांमध्ये असणे आवश्यक आहे. मि���ी सायन्स सेंटरसाठी शाळेत एक पूर्णवेळ विज्ञान शिक्षक आणि प्रयोगशाळा सहायकदेखील असायला हवा, असेही निर्णयात म्हटले आहे.\nअसे मिनी सायन्स सेंटर\nया मिनी सायन्स सेंटरमध्ये अॅस्ट्रॉनॉमी, फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स असे वैज्ञानिक साहित्य असेल. हे साहित्य पाचवी ते दहावीच्या राज्य शासनाच्या पाठ्यपुस्तकाशी संबंधित असेल. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत दहा टक्के वाढ करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाची असेल.\nमिनी सायन्स सेंटरसाठी शाळा निवडीची प्रक्रिया जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे सदस्य तर माध्यमिक शिक्षणाधिकारी सदस्य सचिव असतील. विद्यार्थिसंख्या जास्त असलेल्या अनुदानित शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेस सेंटरसाठी प्राधान्य दिले जाईल.\n- ही योजना चांगली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळायला हवा.\nबाळासाहेब चोपडे, विज्ञान शिक्षक, बाल विकास विद्यामंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-HAR-teacher-allegedly-misbehave-with-girl-student-5008408-PHO.html", "date_download": "2021-05-18T00:44:29Z", "digest": "sha1:Z2XDZ6YX4SOR6IU7R3OKT2G2LSEQYKC5", "length": 6078, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Teacher allegedly misbehave with girl student | शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थीनीला मागितला किस, नातलगांनी कानाखाली काढला जाळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nशिक्षकाने दहावीच्या विद्यार्थीनीला मागितला किस, नातलगांनी कानाखाली काढला जाळ\nपानीपत/अंबाला- पूजा विहार येथील गगन पब्लिक स्कूलचे शिक्षक हरदीपसिंग यांनी किस मागून छेड काढल्याचा आरोप एका विद्यार्थीनीने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणले. यावेळी विद्यार्थीनीच्या नातलगांनी शिक्षकाच्या कानाखाली जाळ काढला. या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nट्यूशन घेण्याच्या नावाखाली काढली छेड\nसंबंधित विद्यार्थीनी करधान गावाची रहिवासी आहे. दहावीच्या परिक्षेत तीन पेपरमध्ये कमी मार्क पडले होते. त्यामुळे ट्यूशन लावण्यासाठी विद्यार्थीनी गगन पब्लिक स्कूलमध्ये आली होती. फी भरुन तिने प्रवेश घेतला होता. गेल्या दोन दिवसांपासून शिक्षक तिची छेड काढत होता. मी स्पर्श केल्याने काही प्रॉब्लेम नाही ना, असे विचारीत होता. जर काही समस्या असेल तर वहित तसे लिहून कळव असे सांगत होता.\nकेबिनमध्ये बोलवून मागितला किस\nएका दिवशी शिक्षकाने केबिनमध्ये बोलविले. किस मागितला. किस दिला नाही तर शाळेतून काढून टाकेल असे बजावले. घरी आल्यावर विद्यार्थीनीने सगळी हकिकत आईला सांगितली. त्यानंतर तिचे नातलग शिक्षकाच्या घरी गेले. तेव्हा शिक्षक आणि नातलगांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.\nनातलगांनी पोलिस ठाण्यात केले मारहाण\nविद्यार्थीनीचे नातलग काही लोकांसह शाळेत गेले. तेव्हा हंगामा झाला. याची माहिती मिळाल्यावर पोलिस पथक शाळेत आले. शिक्षकाला पकडून पोलिस ठाण्यात घेऊन गेले. विद्यार्थीनीच्या नातलगांनी तेथे शिक्षकाला मारहाण केली. त्याच्या कानाखाली मारल्या.\nपुढील स्लाईडवर बघा, इतर फोटो....\nFACTS : सनीने वयाच्या 11 व्या वर्षी पहिला किस तर 16 व्या वर्षी केला होता सेक्स\nया भारतीय अभिनेत्री ना पहिल्यांदा किस करायला घाबरल्या ना बिकिनी परिधान करायला\nVIDEO: सासरा हग-किस करायचा, नवरा मारायचा, सासू म्हणे- ही परिक्षेची वेळ\n10 PHOTOS: कपलने Underwater केले किस, फोटोशुटमधील अनेक खासगी फोटो झाले व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/retane-harnaksha-village/", "date_download": "2021-05-18T02:40:26Z", "digest": "sha1:6P6FZ5NFDY3EUONCNO7TBWTQDG6JQBYN", "length": 3250, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Retane-Harnaksha village Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रेटणे-हरणाक्ष गावातील पूरग्रस्तांसाठी मदत\nएमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्त नागरिकांना योग्य ती मदत व सहकार्य करण्यात येत आहे. भविष्यात देखील मदतकार्य चालूच राहील, असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले.…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी ता��्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/ship-in-charge-beaten-for-paying-toll/", "date_download": "2021-05-18T00:38:23Z", "digest": "sha1:FK67EDV5YQ5DS7AQOKPY7UQ3XGL3KJ6Y", "length": 3243, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Ship in-charge beaten for paying toll Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon News : टोल भरण्याच्या कारणावरून शिफ्ट इनचार्जला बेदम मारहाण\nएमपीसी न्यूज - टोल भरण्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर शिफ्ट इनचार्ज म्हणून काम करणा-या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 14) दुपारी पावणे दोन वाजता…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2021-05-18T01:27:47Z", "digest": "sha1:BH3DBHYCSNUUBQDIHFFUVUC3CUSE6XMB", "length": 4401, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९१७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर���गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९१७ मधील मृत्यू (१९ प)\n► इ.स. १९१७ मधील खेळ (रिकामे)\n► इ.स. १९१७ मधील जन्म (६७ प)\n► इ.स. १९१७ मधील निर्मिती (१ प)\n\"इ.स. १९१७\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १७ एप्रिल २०१३, at १९:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/devendra-fadwanis-worse-he-thought-that-even-after-winning-so-many-seats-he-did-not-become-the-chief-minister/", "date_download": "2021-05-18T02:08:48Z", "digest": "sha1:7VTWYRF2XUSQBDRYRSIJY2ORFBK27KRS", "length": 8096, "nlines": 112, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "देवेंद्र फडवणीस-वाईट तर याचं वाटलं की एवढ्या जागा जिंकूनही मुख्यमंत्री झालो नाही. - Times Of Marathi", "raw_content": "\nदेवेंद्र फडवणीस-वाईट तर याचं वाटलं की एवढ्या जागा जिंकूनही मुख्यमंत्री झालो नाही.\nमुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना मुख्यमंत्री झालो नाही याचं वाईट वाटलं ,सरकार बनवण्यासाठी अनुकूल वातावरण असताना सत्ता हातातून निसटत गेली.मी मुख्यमंत्री झालो नाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.विश्वास बसायलाच दोन दिवस लागले कारण एवढ्या जागा जिंकूनही मी मुख्यमंत्री झालो नाही असं वक्तव्य फडणवीस यांनी दिले.\nदेवेंद्र फडवणीस यांची द इनसायडरशी सोबत मुलाखत झाली त्या मुलाखतीत त्यांनी फडवणीस याच्या सोबत दीर्घ संवाद साधला व या संवादामध्ये च देशाने पाहिलेल्या त्या 36 दिवसांच्या सत्ता संघर्षातील अनेक पदर उलगडून दाखवले त्याचबरोबर काही गुपित स्पोट देखील केले.\nकेंद्रीय नेतृत्वाने फडवणीस यांना कल्पना दिली होती की तुम्ही मुख्यमंत्री होणार त्यामुळे देवेंद्र फडवणीस यांना सुद्धा कल्पना आली होती की मी पुन्हा मुख्यमंत्री होणार पण त्यांच्या पद्धतीनुसार ते कुणाला कळू द्यायचं नव्हतं असे फडवणीस यांनी सांगितले त्याचबरोबर त्यांनी असे सांगितले की ही, , “केंद्रिय नेतृत्व मला सारखं तुम्हाला लीड करायचं…. तुम्हाला लीड करायचंय… असं सांगत होतं. त्यामुळे मला कल्पना आली होती . त्यावेळी मला खूप आनंद झाला होता.”\nचांगली बातमी ….लदाख मधून चीन आपले सैन्य मागे घेण्यास तयार…\nडोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय… हजारो भारतीयांसाठी अमेरिकेची दार बंद…\nएकामागोमाग 18 जन कोरोना बाधित…..काँग्रेस आमदाराच्या घरी कोरोना ने केला कहर..\nचांगली बातमी ….लदाख मधून चीन आपले सैन्य मागे घेण्यास तयार…\nसोनू निगमचे बड्या आसामीला धमकी…. माझ्या नादी लागू नका…\nसोनू निगमचे बड्या आसामीला धमकी.... माझ्या नादी लागू नका...\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/20928", "date_download": "2021-05-18T01:01:05Z", "digest": "sha1:Y7BMUGS6I3DI56AUKKFDH6BLUG4ONJI5", "length": 10766, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "वैद्यकीय चाचणीत अपात्र झालेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांना शारीरिक क्षमतेच्या आधारावर लाईट जॉब अथवा मासिक मानधन देण्यासाठी कोल इंडियाकडे प्रस्ताव पाठवा – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome यवतमाळ वैद्यकीय चाचणीत अपात्र झालेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांना शारीरिक क्षमतेच्या आधारावर लाईट जॉब अथवा...\nवैद्यकीय चाचणीत अपात्र झालेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांना शारीरिक क्षमतेच्या आधारावर लाईट जॉब अथवा मासिक मानधन देण्यासाठी कोल इंडियाकडे प्रस्ताव पाठवा – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री\nवणी : विशाल ठोंबरे\nप्रकल्पग्रस्त शेतकरी हा प्रत्येक प्रकल्पाच्या उभारणीसह यशस्वीततेसाठी महत्वाचा कणा असतांना त्यांना दुर्लक्षित करून प्रकल्प चालविणे हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय असल्याने सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात सन्मानजनक रोजगार व रास्त मोबदला मिळणे हा त्यांचा न्यायिक अधिकार आहे. असे असतांना वेकोलि च्या माध्यमातून काही प्रकल्पग्रस्तांना वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरविण्यात आले परंतु या सर्व प्रकल्पग्रस्तांना शारीरिक क्षमतेच्या लाईट जॉब अथवा मासिक मानधन देण्यात यावे अशा सूचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलि वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे यांना बैठकीच्या माध्यमातून केल्या.\nपूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षेत पार पडलेल्या बैठकीला क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे, कार्मिक विभागाचे श्री मनोगरन व प्रकल्पग्रस्तांमध्ये विशाल मिलमिले, धनराज पिंपळशेंडे, अक्षय बल्की, निलेश घुगरूळ, मनोज खाडे, ऋषी रासेकर, स्वप्नील वासेकर, आशिष ठेंगणे, दिवेश देठे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती होती.\nसदर बैठकी दरम्यान हंसराज अहीर यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या विषयाला अनुसरून न्याय मिळावा याकरिता महाप्रबंधक कार्यालयातून त्वरित सकारात्मक प्रस्ताव कोल इंडिया च्या मुख्यालयात सादर करण्याच्या सूचनाही केल्या. अनेक प्रकल्पग्रस्त आजही आपल्या रोजगार व मोबदल्याची प्रयत्नरत असतांना त्यांना शुल्लक कारणास्तव वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरविण्याचा प्रपंच हा चुकीचा असतांना या सर्व प्रकल्पग्रस्तांना मासिक मानधन अथवा लाईट जॉब मिळणे हा प्रकल्पग्रस्तांचा अधिकार आहे असेही यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले.\nPrevious articleपरतवाडा येथील T T R होंडा शोरुमच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक त्रस्त\nNext articleदेविपुर गावाजवळ असलेल्या उंच पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करा परिसरातील जनतेची मागणी.\nवणीत दोन भंगार दुकानावर एक लाखाचा दंड, नगर पालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई\nप्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने तरुणीची हत्या.\nश्री अंकुश युवा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने भुकेल्यांना अंन्नदान\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चाल���िले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nकांदा निर्यात सुरू करा – कांग्रेस ची राष्ट्रपती कडे निवेदनाद्वारे मागणी\nप्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने तरुणीची हत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/crime/mother-died-after-seeing-body-boy-who-was-police-officer-a594/", "date_download": "2021-05-18T03:20:22Z", "digest": "sha1:A6WYHI5MAMNUA3TCCORNX6E454GY5YBA", "length": 37114, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "हृदयद्रावक! पोलीस अधिकारी असलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने सोडला प्राण - Marathi News | The mother died after seeing the body of a boy who was a police officer | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १५ मे २०२१\nदेवेंद्र फडणवीसांचे थेट सोनिया गांधींना पत्र; महाराष्ट्रातील परिस्थितीची करुन दिली जाणीव\n“आपण उत्तर दिले तर ठिकच, समजा नाही दिले तरी…”; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र\nअंधेरी ठरली काेराेनाचा हाॅटस्पाॅट, ...यामुळेच होतेय रुग्णवाढ\nएक कोटी लस खरेदीसाठी महापालिकेची धावपळ, खर्च कोट्यवधींचा; तीन आठवड्यांत पुरवठ्याचे बंधन\n“देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय; माशा मारण्याचा आनंद घ्या”\nआजीला नातवंड बघायची आहेत, तिची ही इच्छा पूर्ण करु शकत नसल्याने अर्जुन कपूर दुःखी म्हणाला.......\nफोटोत दिसणारी ही चिमुरडी आज गाजवतेय मराठी चित्रपटसृष्टी, ओळखा पाहू कोण आहे ती \nThe Kapil Sharma Show आर्थिक अडचणीत सापडलेली सुमोना चक्रवर्ती 2011 पासून या आजाराने ग्रस्त\nBirthday Special : माधुरी दीक्षितचे स्थळ मराठीतील 'या' प्रसिद्ध गायकाने नाकारले होते, कारण वाचून व्हाल हैराण\nएका चुकी अन् बर्बाद झाले 'या' बॉलिवूड अभिनेत्याचे करिअर, काम मिळत नसल्यामुळे आहे गायब\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकण किनारपट्टीला Tauktae चक्रिवादळाचा धोका किती\nगोव्यात मृत्यूच्या तांडवाला कोण जबाबदार\nगोव्यात ४ दिवसांत ७५ जणांचा मृत्यू, तो ही गुदमरून | Patients Died in Goa due to Lack of Oxygen | Goa\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे क���य; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका एक्सपर्ट म्हणाले - घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण....\nआपल्यासाठी उत्तम मास्क कोणता हे कसं ओळखायचं डबल मास्क लावायचा तर कसा लावायचा\nOxygen Concentrator: कोरोना रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन कंसंट्रेटर’ची मागणी; जाणून घ्या, ऑनलाईन कसं आणि कितीला खरेदी कराल\nमहिलांच्या शर्टचे बटन डावीकडे आणि पुरूषांच्या शर्टचे बटन उजवीकडे का असतात\n\"जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है\"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल\nभावाच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जी सावध; पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा\nमलकापूर - आंब्याचा टेम्पो महामार्गावर झाला पलटी; चालकासह दोघे जखमी\nAnand Mahindra : तिचा मृत्यू व्यर्थ ठरणार नाही, तिनं आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं; आनंद महिंद्राही झाले भावुक\nलोक लसींचा स्लॉट शोधत राहिले; इकडे भाजपा खासदारांनी अख्ख्या स्टाफचेच लसीकरण करून टाकले\nराज्य शासनाने आदेश दिले आहेत पावसाळ्या पुर्वी जी कामे पूर्ण करायची आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यावीत , म्हणून ठाण्याच्या तिन हाथ नाका येथील ब्रिज च्या रिपेरिंग चे काम सुरु झाले असून या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्यालाब रांगा लागल्या आहे.\nBhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमारलाच आता कसोटी क्रिकेट खेळायचे नाही, समोर आलं मोठं कारण\n महिलेने 190 कोटींची लॉटरी जिंकली; पण तिकिट ठेवलेली पँट धुवून टाकली\nठाणे : मच्छीमारीसाठी ठाणे- पालघर जिल्ह्यातील बंदरातून गेलेल्या २५६ बोटी अजून किनाऱ्याला लागलेल्या नसल्याने त्यांची प्रतिक्षा करण्यात येत आहे. यामध्ये ठाणे उत्तन बंदरातील ७८ बोटींसह पालघरच्या सातपाटी, डहाणू आणि वसई बंदरातील १८७ बोटी आहेत.\n; ईदच्या दिवशी मोहम्मद सिराजच्या डोळ्यांत अश्रू, वडिलांच्या आठवणीत झाला भावुक\n हैदराबादच्या हुसैन सागरमध्ये आढळले कोरोनाचे जेनेटीक मटेरियल; रिसर्चमधून मोठा खुलासा\nतौत्के चक्रीवादळ, कोरोनावर हायलेव्हल मिटिंग; पंतप्रधान मोदी आढावा घेणार\nएक्स्ट्रा उंगली हृतिक के पास है, पर करता मायकल वॉन है; वासिम जाफरनं इंग्लंडच्या माजी कर्णधाराला सुनावलं\nदेशात लवकरच आणखी पाच लसी; चार लसींचे उत्पादन भारतात होणार, नीती आयोगाची माहिती\nगस्���ीवरील पोलिसाशी संबंधांसाठी सराफाला दुधातून झोपेच्या गोळ्या द्यायची पत्नी; एका रात्री डोळे उघडताच...\n\"जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है\"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल\nभावाच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जी सावध; पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा\nमलकापूर - आंब्याचा टेम्पो महामार्गावर झाला पलटी; चालकासह दोघे जखमी\nAnand Mahindra : तिचा मृत्यू व्यर्थ ठरणार नाही, तिनं आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं; आनंद महिंद्राही झाले भावुक\nलोक लसींचा स्लॉट शोधत राहिले; इकडे भाजपा खासदारांनी अख्ख्या स्टाफचेच लसीकरण करून टाकले\nराज्य शासनाने आदेश दिले आहेत पावसाळ्या पुर्वी जी कामे पूर्ण करायची आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यावीत , म्हणून ठाण्याच्या तिन हाथ नाका येथील ब्रिज च्या रिपेरिंग चे काम सुरु झाले असून या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्यालाब रांगा लागल्या आहे.\nBhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमारलाच आता कसोटी क्रिकेट खेळायचे नाही, समोर आलं मोठं कारण\n महिलेने 190 कोटींची लॉटरी जिंकली; पण तिकिट ठेवलेली पँट धुवून टाकली\nठाणे : मच्छीमारीसाठी ठाणे- पालघर जिल्ह्यातील बंदरातून गेलेल्या २५६ बोटी अजून किनाऱ्याला लागलेल्या नसल्याने त्यांची प्रतिक्षा करण्यात येत आहे. यामध्ये ठाणे उत्तन बंदरातील ७८ बोटींसह पालघरच्या सातपाटी, डहाणू आणि वसई बंदरातील १८७ बोटी आहेत.\n; ईदच्या दिवशी मोहम्मद सिराजच्या डोळ्यांत अश्रू, वडिलांच्या आठवणीत झाला भावुक\n हैदराबादच्या हुसैन सागरमध्ये आढळले कोरोनाचे जेनेटीक मटेरियल; रिसर्चमधून मोठा खुलासा\nतौत्के चक्रीवादळ, कोरोनावर हायलेव्हल मिटिंग; पंतप्रधान मोदी आढावा घेणार\nएक्स्ट्रा उंगली हृतिक के पास है, पर करता मायकल वॉन है; वासिम जाफरनं इंग्लंडच्या माजी कर्णधाराला सुनावलं\nदेशात लवकरच आणखी पाच लसी; चार लसींचे उत्पादन भारतात होणार, नीती आयोगाची माहिती\nगस्तीवरील पोलिसाशी संबंधांसाठी सराफाला दुधातून झोपेच्या गोळ्या द्यायची पत्नी; एका रात्री डोळे उघडताच...\nAll post in लाइव न्यूज़\n पोलीस अधिकारी असलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने सोडला प्राण\nKishanganj Inspector Mob Lynching : मुलाच्या हत्येच्या धक्क्यात त्याच्या आईनेही देह सोडला. आपल्या मुलाच्या हत्येचे दुःख तिला सहन करता आले नसल्याचे सांगितले जात आहे.\n ���ोलीस अधिकारी असलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने सोडला प्राण\nठळक मुद्देया प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल सर्कल इन्स्पेक्टर मनीष कुमार यांच्यासह सात पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.\nकिशनगंज: बिहारमधील किशनगंज टाऊनचे ठाणेदार अश्विनी कुमार यांच्या भीषण मॉब लिंचिंगनंतर पुन्हा त्यांच्या घरी शोककळा पसरली आहे. मुलाच्या हत्येच्या धक्क्यात त्याच्या आईनेही देह सोडला. आपल्या मुलाच्या हत्येचे दुःख तिला सहन करता आले नसल्याचे सांगितले जात आहे.\nशहीद पुत्राचा मृतदेह पाहून आईने आपला प्राण सोडला\nपश्चिम बंगालमध्ये मॉब लिंचिंगने पीडित किशनगंज टाऊन पोलिस स्टेशनमधील अश्विनी कुमार याचा मृतदेह जेव्हा त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या आईला ते दृश्य पाहणं शक्य झाले नाही. मुलाचा मृतदेह पाहून आईनेही आपला प्राण सोडला. यानंतर संपूर्ण परिसराचे वातावरण अस्वस्थ झाले. त्याचबरोबर शहीद ठाणेदार अश्विनी कुमार यांच्या घरात दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nकिशनगंज शहर स्टेशन प्रमुख अश्विनी कुमार यांच्या हत्येबाबत कुटूंबियात प्रचंड नाराजी आहे. कट रचल्यामुळे एसएचओची हत्या झाल्याचा आरोप परिवाराने केला आहे. ते म्हणतात की,पोलिस ठाण्यासमवेत गेलेले पोलिस अधिकारी आणि पोलिस दल तिथे उपस्थित असता आणि त्यांनी एक गोळी झाडली असती तर अश्विनीकुमार गर्दीच्या तावडीतून वाचले असते.\nठाणेदार वगळता 7 पोलिसांना निलंबित केले\nया प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल सर्कल इन्स्पेक्टर मनीष कुमार यांच्यासह सात पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. आयपीच्या सूचनेनुसार एसपीने कारवाई केली. पश्चिम बंगालच्या दिनाजपूर येथे जमावाने पोलीस अश्विनी कुमार यांना घेराव घातला असता हे पोलीस तेथून माघार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.\nदारोगाच्या हत्येचा आरोपी असलेल्या आई-मुलाला अटक\nशहीद ठाणेदार अश्वनी कुमार यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये फिरोज आलम, त्याचा भाऊ अबुजर आलम आणि त्याची आई सहयानूर खातून यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज हा घटनेतील मुख्य आरोपी आहे. किशनगंजला लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या पंतपाडा येथे चौकशीसंदर्भात पोलीस दलासमवेत गेलेल्या इ���स्पेक्टर अश्विनी कुमार यांच्यावर ग्रामस्थांनीहल्ला झाला. या वेळी मॉब लिंचिंगने त्याचा मृत्यू झाला.\nपोलिस मुख्यालयानुसार या प्रकरणातील आरोपींविरोधात एफआयआर नोंदविण्यात येत आहे. यात सहभागी असलेल्या तीन लोकांना अटक केली आहे. पूर्णियाचे आयजी आणि किशनगंजचे एसपी घटनास्थळावर तळ ठोकून आहेत. त्याच वेळी, डीजीपी एसके सिंघल यांनी या संदर्भात पश्चिम बंगालच्या डीजीपीशी संपर्क साधला आहे. बंगालच्या डीजीपीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलीस मुख्यालयानुसार शहीद निरीक्षक अश्विनी कुमार यांच्या कुटूंबावर अवलंबून असलेल्यांना अनुदान, सेवा लाभ आणि सरकारी नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी कारवाई केली जात आहे. शहीद इंस्पेक्टर अश्विनी कुमार यांना श्रद्धांजली वाहताना बिहार पोलिसांनी त्यांच्या कुटूंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.\nIPL 2021, KKR vs SRH T20 Live : KKRच्या खेळाडूच्या पत्नीसोबत राशिद खानचा सोशल वॉर; सामन्यापूर्वीच मैदानाबाहेर तापले वातावरण\nIPL 2021: 'मेरा दिल भी कितना पागल है...'; राशिद खान बॉलिवूड गाणं गुणगुणत सराव करतो तेव्हा...\nIPL 2021: रिकी पाँटिंग नेहमी 'क्लीन शेव' का करतो माहित्येय\nIPL 2021: ‘गब्बर’ने पहिल्याच सामन्यातून टीम इंडियाच्या सिलेक्टर्सना दिला इशारा; नोंदवला नवा विक्रम\n, कोलकाता की हैदराबाद, वाचा इतिहास काय सांगतो...\nहत्येच्या एक दिवस आधी केलेली मारहाण विजयच्या जिवावर बेतली, पूर्वीचा वाद कारणीभूत असल्याचा पोलिसांचा अंदाज\nरेमडेसिविरचा काळाबाजार, ३ नर्स अटकेत\n“आम्ही दोघं बाजारात गेलो, तेव्हा घरात ‘ती’ एकटी असल्याचं पाहून...”; अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार\n चिकनला चव नाही म्हटलं म्हणून भाच्याने केली मामाची हत्या, वाचा काय आहे पूर्ण प्रकरण...\nगस्तीवरील पोलिसाशी संबंधांसाठी सराफाला दुधातून झोपेच्या गोळ्या द्यायची पत्नी; एका रात्री डोळे उघडताच...\nआत्महत्येपूर्वी १७ वर्षीय मुलीचं बॉयफ्रेंडला पत्र; “जान, मी कुठेही बिझी नव्हते, मी तुझीच आहे पण...”\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3326 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2065 votes)\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झाला�� की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nसनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....\nप्रियांका चोप्रा सांगतेय, उत्तम मेंटल हेल्थचे सिक्रेट्स - कुढण्यापलिकडच्या 'दिसण्याची' गोष्ट\nThe Kapil Sharma Show आर्थिक अडचणीत सापडलेली सुमोना चक्रवर्ती 2011 पासून या आजाराने ग्रस्त\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\n ३५ वर्षीय सुंदर बिटकॉईन किलरने जगाला लावला ९० हजार कोटींचा चुना, FBI घेत आहे तिचा शोध...\n तब्बल इतक्या कोटींची मालकीण आहे धकधक गर्ल माधुरी दीक्षित, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क\nIsrael-Gaza violence: सैन्याची गाझा पट्टीत घुसण्याची तयारी; इस्त्रायलविरोधात 57 मुस्लिम देश एकत्र येणार\nState Bank : घरबसल्या बदला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक; पाहा संपूर्ण प्रक्रिया\nया पोस्टसाठी किती पैसे मिळाले ट्रोलरच्या प्रश्नाने भडकली सोनम कपूर, वाचा पुढे काय झालं\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकण किनारपट्टीला Tauktae चक्रिवादळाचा धोका किती\nगोव्यात मृत्यूच्या तांडवाला कोण जबाबदार\nआपल्या जीवनाची गुरूकिल्ली बहिर्मनात आहे | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti\nगोव्यात ४ दिवसांत ७५ जणांचा मृत्यू, तो ही गुदमरून | Patients Died in Goa due to Lack of Oxygen | Goa\nसमाधानाच्या अधिष्ठानांवर जे मिळवायचे आहे त्यासाठी प्रयत्न करा | Shri Pralhad Wamanrao Pai\nकोरोना व्हॅक्सिनचे २ डोस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो का\nआज काय भाजी करायची - हा प्रश्न फक्त बायकांच्याच डोक्याला ताप का देतो \nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकण किनारपट्टीला Tauktae चक्रिवादळाचा धोका किती\nकाँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली, उपचार सुरू असल्याची बाळासाहेब थोरात यांची माहिती\nगोव्यात मृत्यूच्या तांडवाला कोण जबाबदार\nCorona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा\nकाँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली, उपचार सुरू असल्याची बाळासाहेब थोरात यांची माहिती\nLockdown in West Bengal: भावाच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जी सावध; पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा\nदेवेंद्र फडणवीसांचे थेट सोनिया गांधींना पत्र; महाराष्ट्रातील परिस्थितीची करुन दिली जाणीव\n\"जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है\"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल\nCoronavirus: देशातील सर्वात लहान योद्धा; १० दिवस व्हेंटिलेटरवर राहून कोरोनावर मात, डॉक्टर म्हणाले चमत्कारच\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-marathi-celebrities-inter-cast-marriage-5465807-PHO.html", "date_download": "2021-05-18T01:38:25Z", "digest": "sha1:OOEHVA64L4MCVB6RAZ3XYIWYBXNWMJXN", "length": 9128, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Celebrities Inter Cast Marriage | मराठमोळी अमृता झाली पंजाबी घराण्याची सून, या 13 मराठी सेलेब्सनी केलं INTER CAST मॅरेज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nमराठमोळी अमृता झाली पंजाबी घराण्याची सून, या 13 मराठी सेलेब्सनी केलं INTER CAST मॅरेज\nएन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. वाजले की बारा... या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अमृताचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत झाला. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात झाले. अमृताने मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. शिवाय मराठी टेलिव्हिजनवर काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे.\nपंजाबी कुटुंबाची सून झाली अमृता...\nअमृताचे लग्न दिल्लीचा मुंडा हिमांशू मल्होत्रासोबत झाले आहे. दहा वर्षे डेटिंग केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी अमृता आणि हिमांशू यांनी आपल्या प्रेमाचे रुपांतर लग्नात केले. एमबीए केलेल्या हिमांशूची आणि अमृताची भेट ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार..’ या शोमध्ये झाली होती. याच शोमध्ये मुंबईची मुलगी अमृता आणि दिल्लीचा मुंडा हिमांशू या दोघांचे सूर जुळून आले होते. त्यावेळी दोघेही स्ट्रगलर होते. आज अमृता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे, तर हिमांशूदेखील टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. पंजाबी पद्धतीने दोघांचे लग्न झाले.\nटिपिकल नवरा झालाय हिमांशू...\nDivyamarathi.com ला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत अमृताने हिमांशू नवरा म्हणून कसा आहे, हे सांगितले होते. अमृताने सांगितले, \"हिमांशू टिपिकल नवरा आहे. त्याला मी सतत जवळ हवी असत���. जर मी एक दिवसही इतर काही कामात अडकले आणि त्याच्यासाठी वेळ देऊ नाही शकले, तर मग त्याची कुरबूर सुरू होते. मग तो माझ्याशी न बोलता, एकदम शांत होऊन जातो. असं झालं की मग मी आजकाल समजून जाते. की त्याचं काहीतरी बिनसलंय. लग्नाअगोदर तो असा नव्हता. खूप परिपक्वपणे बोलायचा. आम्ही एखाद्या कपलप्रमाणे सतत एकमेकांसोबत चिटकून नाही राहायचो. पण आता लग्नानंतर कधी कधी माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेण्यासाठी तो काही ना काही लहान मुलांसारखं वागतो. एकदम Attention Seeker झालाय तो. त्याला माझ्यासोबत लहान मुलासारखं मस्ती करायला आवडतं. मी सतत त्याच्या पाठी-पाठी फिरावं असं त्याला वाटतं. कधी कधी, एकदम नवरेगिरी करतो. अगदी पझेसिव्ह आहे तो माझ्यासाठी. पण याबद्दल माझी काही तक्रार नाहीये. कारण त्यामागे त्याचं प्रेम आहे. आत्ताचं लग्न झालंय आणि हाच काळ नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एकमेकांच्या सहवासात जास्तीत जास्त काळ घालवावासा वाटतो.”\nअमृताच नव्हे आणखी 12 मराठी सेलिब्रिटींनीही केलंय इंटरकास्ट मॅरेज...\nअमृताप्रमाणेच मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीसुद्धा जातीपातीची बंधन झुगारुन प्रेम केले. फक्त प्रेमच नाही तर पुढे लग्न करुन हे सेलिब्रिटी गुण्यागोविंदाने आपला संसारसुद्धा करत आहेत.\nया पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मराठी इंडस्ट्रीतील कोणकोणत्या सेलिब्रिटींनी आंतरजातीय विवाह केला, याची खास माहिती सांगत आहोत... चला तर मग जाणून घेऊया भिन्न सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या तरुण-तरुणींशी विवाह करणा-या या प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटींच्या लव्ह स्टोरीविषयी...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-firing-on-women-in-ahmednagar-5754524-NOR.html", "date_download": "2021-05-18T01:52:55Z", "digest": "sha1:MAOJU64I4SKJB7A5IGFAESUWCVFW6HKY", "length": 6538, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "firing on women in ahmednagar | एकतर्फी प्रेमातून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वत:वर गोळीत झाडून आत्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इ��स्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nएकतर्फी प्रेमातून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वत:वर गोळीत झाडून आत्महत्या\nविवाहित महिलेवर गोळीबार करुन नंतर आत्महत्या करणारा अमृतलाल पाल.\nनगर- प्रेमाला प्रतिसाद देत नसलेल्या विवाहित महिलेस जीवे मारण्याचा प्रयत्न करत स्वत:वरदेखील गावठी कट्ट्याने गोळी झाडून एका परप्रांतीय व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास विळद येथे घडली. अमृतलाल दुखीराम पाल (४२ , रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याचा प्रयत्न, आत्महत्या भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nविळद येथे रहात असलेल्या उत्तर प्रदेशातील एका विवाहित महिलेवर अमृतलाल याचे एकतर्फी प्रेम होते. ओळख असल्याने संबंधित महिलादेखील त्याच्याशी बोलत होती. अनेक दिवसांपासून त्यांचे बोलणे सुरू होते. मात्र, अमृतलाल आपल्यावर एकतर्फी प्रेम करत आहे, याची कल्पना संबंधित महिलेला नव्हती. अमृतलाल हा उत्तर प्रदेश येथील असून कामधंदाही तेथेच करतो. परंतु केवळ संबंधित महिलेची भेट व्हावी, या उद्देशाने तो नगरला अधूनमधून येत असे.\nशनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अमृतलाल संबंधित महिलेच्या घरी पोहोचला. त्यावेळी महिलेचा पती एमआयडीसीमध्ये कामाला गेलेला होता. ही संधी पाहून अमृतलालने आपल्या मनातील विचार महिलेला बोलून दाखवले. त्याचबरोबर विळद येथील पाण्याच्या टाकीजवळ भेटण्यासाठी बोलावले. मात्र, त्या महिलेने भेटण्यास नकार दिला, तेव्हा दोघांमध्ये वाद झाले. चिडलेल्या अमृतलालने उत्तर प्रदेश येथून आणलेल्या गावठी कट्ट्यातून महिलेच्या दिशेने गाेळी झाडली, गोळी महिलेच्या हाताला चाटून गेली. महिला िकरकोळ जखमी झाल्यानंतर अमृतलाल याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. छातीवर गोळी झाडल्याने अमृतलाल जागीच ठार झाला. गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अमृतलालकडे गावठी कट्टा कसा आला, त्याने तो कोठून आणला, याचा तपास पोलिस करत आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चव्हाण करत आहेत.\nपुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2019/12/union-minister-nitin-gadkari-nagpur-rally.html", "date_download": "2021-05-18T00:53:27Z", "digest": "sha1:3JBUWWMVBBGZNCCAM7EJMPX3OK2AVMZE", "length": 7079, "nlines": 57, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "हिंदू असणं पाप आहे का? नितीन गडकरींचा सवाल", "raw_content": "\nहिंदू असणं पाप आहे का\nएएमसी मिरर वेब टीम\nनागपूर : हिंदू असणं पाप आहे का पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानात १९४७ मध्ये हिंदुंची संख्या किती होती पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानात १९४७ मध्ये हिंदुंची संख्या किती होती पाकिस्तानात २२ टक्के लोकसंख्या हिंदूंची होती, जी आज केवळ तीन टक्क्यांवर आली आहे. मग उर्वरीत १९ टक्के हिंदू गेले कुठं पाकिस्तानात २२ टक्के लोकसंख्या हिंदूंची होती, जी आज केवळ तीन टक्क्यांवर आली आहे. मग उर्वरीत १९ टक्के हिंदू गेले कुठं अनेकांचे बळजबरी धर्मांतर करण्यात आले. महिलांवर अत्याचार झाले. पाकिस्तानात नागरिकांचे कोणत्याही प्रकारे संरक्षण केले गेले नसल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नागपूर येथे आज सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला ते मार्गदर्शन करत होते.\nयावेळी गडकरी म्हणाले की, महात्मा गांधी यांनी त्या नागरिकांना आश्वासन दिले होते, तुम्हाला ज्या दिवशी असुरक्षित असल्याचे वाटेल, तेव्हा तुम्ही चिंता करू नका, भारत तुम्हाला आधार देईल, असे महात्मा गांधी यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभाई पटेल यांनी सांगितले होते. त्याच निर्वासितांना ७० वर्षांनंतर आमच्या सरकारने भारताचे नागरिकत्व प्रदान केले, मग आम्ही काय चुकीचे केले असा प्रश्न गडकरी यांनी यावेळी उपस्थित केला.\nसुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात देशभरात एकीकडे ठिकठिकाणी निदर्शने केली जात असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात आज सकाळी लोका अधिकार मंचच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांसह विविध संघटना व नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले.\nयावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी या कायद्याच्या समर्थनात मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी केली. शिवाय हा कायदा कोणाच्याही विरोधात नाही तर देशाहित��साठी असल्याच्याही प्रतिक्रिया देण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये या कायद्याबद्दल विरोध प्रदर्शन करण्यात आले होते.\nसुधारित नागरिकत्व कायदा (CAA) बद्दल जनजागृती करण्यासाठी भाजपाकडून आता विशेष दहा दिवसीय अभियान राबवले जाणार आहे. देशभर चालवल्या जाणाऱ्या अभियानातंर्गत तीन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांशी संपर्क साधला जाणार आहे. भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी याबाबत शनिवारी माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप केला आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AD_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T02:44:03Z", "digest": "sha1:J5DFQO5B5WZDBEUHP5SA7DXOLBPSJD7Z", "length": 12186, "nlines": 201, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९९७ आशिया चषक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९९७ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ६वी स्पर्धा श्रीलंकेमध्ये जुलै १९९७ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. श्रीलंकेमध्ये दुसऱ्यांदा आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला पेप्सी आशिया चषक असेही संबोधले गेले.\n१४ – २६ जुलै १९९७\nसाखळी फेरी आणि अंतिम सामना\n← १९९५ (आधी) (नंतर) २००० →\nस्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा ८ गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकत भारताचा सलग तीन चषक जिंकण्याचा विजयरथ खंडित केले. श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nपाकिस्तान आय.सी.सी पुर्ण सदस्य,\nभारत आय.सी.सी पुर्ण सदस्य\nश्रीलंका आय.सी.सी पुर्ण सदस्य\nबांगलादेश आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा\nरणसिंगे प्रेमदासा मैदान सिंहलीज क्रिकेट मैदान\nप्रेक्षक क्षमता: ३५,००० प्रेक्षक क्षमता: १०,०००\nसामने: ४ सामने: ३\nश्रीलंका ३ ३ ० ० ० ६ १.०३५\nभारत ३ १ १ ० १ ३ १.४०५\nपाकिस्तान ३ १ १ ० १ ३ ०.९४०\nबांगलादेश ३ ० ३ ० ० ० -२.८९५\nमार्वन अटापट्टु ८० (११३)\nकबीर खान २/४९ (८ षटके)\nसलीम मलिक ५७ (७९)\nसजीव डि सिल्व्हा ६/२६ (६ षटके)\nश्रीलंका १५ धावांनी विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nसामनावीर: मार्वन अटापट्टु (श्रीलंका)\nनाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.\nसईद अन्वर ९० (९४)\nसैफुल इस्लाम १/४५ (७ षटके)\nअथर अली खान ८२ (१२५)\nसकलेन मुश्ताक ५/३८ (९.३ षटके)\nपाकिस्तान १०५ धावांनी विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nसामनावीर: सईद अन्वर (पाकिस्तान)\nनाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.\nशेख सलाहुद्दीन (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nमोहम्मद अझहरुद्दीन ८१* (१०३)\nचमिंडा वास २/३५ (८ षटके)\nअर्जुन रणतुंगा १३१* (१५२)\nरॉबिन सिंग २/२९ (४ षटके)\nश्रीलंका ६ गडी राखून विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nसामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्रीलंका)\nनाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.\nसलीम मलिक १० (१३)\nव्यंकटेश प्रसाद ४/१७ (५ षटके)\nसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी.\nपाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे पंचांनी सामना प्रत्येकी ३३ षटकांचा करण्यात आला. परंतु सामना सुरू झाल्यावर अंधुक प्रकाशामुळे सामना रद्द करावा लागला.\nसनथ जयसुर्या १०८ (८३)\nमिन्हाजुल आबेदिन २/४३ (९ षटके)\nनइमुर रहमान ४७ (८५)\nमुथय्या मुरलीधरन २/२९ (१० षटके)\nश्रीलंका १०३ धावांनी विजयी\nसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो\nनाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.\nपावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.\nमफिझुर रहमान (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nअथर अली खान ३३ (६९)\nरॉबिन सिंग ३/१३ (९ षटके)\nसौरव गांगुली ७३ (५२)\nएनामुल हक १/३४ (३ षटके)\nभारत ९ गडी राखून विजयी\nसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी.\nपावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा करण्यात आला.\nझाकिर हसन (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nमोहम्मद अझहरुद्दीन ८१ (१०२)\nचमिंडा वास २/३२ (८ षटके)\nमार्वन अटापट्टु ८४ (१०१)\nनिलेश कुलकर्णी १/४८ (१० षटके)\nश्रीलंका ९ गडी राखून विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nनाणेफेक : भारत, फलंदाजी.\nनिलेश कुलकर्णी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ मे २०२० रोजी १३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%B0", "date_download": "2021-05-18T02:44:03Z", "digest": "sha1:2BIILLWVL53ZFBJY6DQ5VZE2WCFMECBV", "length": 8809, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयफोन एक्सआर - विकिपीडिया", "raw_content": "\nसप्टेंबर १२, इ.स. २०१८\nऑक्टोबर २६, इ.स. २०१८\nआयफोन एक्सआर (शैलीकृत आणि आयफोन एक्सआर म्हणून विपणन; रोमन अंक \"एक्स (X)\" उच्चारलेला \"दहा\") ॲपल इंक. द्वारा डिझाइन केलेला आणि निर्मित स्मार्टफोन आहे. आयफोनची ती बारावी पिढी आहे.\nआयफोन ६ प्लस (२०१४–२०१६)\nआयफोन ६एस प्लस (२०१५–२०१८)\nआयफोन ७ प्लस (२०१६–२०१९)\nआयफोन ८ प्लस (२०१७–विद्यमान)\nआयफोन एक्सएस मॅक्स (२०१८–२०१९)\nआयफोन ११ प्रो (२०१९–विद्यमान)\nआयफोन ११ प्रो मॅक्स (२०१९–विद्यमान)\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ सप्टेंबर २०१९ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C,_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE", "date_download": "2021-05-18T01:55:16Z", "digest": "sha1:P7YM3SZ66JMFBKK2PM3DGOCY6VPFK5CG", "length": 6415, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चौथा जॉर्ज, युनायटेड किंग्डम - विकिपीडिया", "raw_content": "चौथा जॉर्ज, युनायटेड किंग्डम\n२९ जानेवारी १८२० – २६ जून १८३०\n१२ ऑगस्ट १७६२ (1762-08-12)\n२६ जून, १८३० (वय ६७)\nचौथा जॉर्ज (जॉर्ज ऑगस्टस फ्रेडरिक; इंग्लिश: George IV of the United Kingdom; १२ ऑगस्ट, इ.स. १७६२ - २६ जून, इ.स. १८३०) हा युनायटेड किंग्डमचा राजा होता. वडील तिसरा जॉर्ज ह्याच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेला चौथा जॉर्ज उधळ्या स्वभावाचा होता. त्याने लंडनमध्ये अनेक नवीन इमारती बांधल्या तसेच बकिंगहॅम राजवाडा व इतर शाही वास्तूंची पुनर्बांधणी केली.\nकेवळ १० वर्षे राज्य केल्यानंतर चौथा जॉर्ज वयाच्या ६७व्या वर्षी मृत्यू पावला.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nचौथा जॉर्ज, युनायटेड किंग्डम\nइ.स. १७६२ मधील जन्म\nइ.स. १८३० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/videos/national/how-appropriate-it-invest-gold-future-amit-modak-gold-investment-maharashtra-news-a678/", "date_download": "2021-05-18T03:22:05Z", "digest": "sha1:QCKR6LWPR3LQM5AYTIV2LFFZF3CWF5FY", "length": 22254, "nlines": 321, "source_domain": "www.lokmat.com", "title": "भविष्यात सोन्यात गुंतवणूक कितीपत योग्य ? Amit Modak on Gold Investment | Maharashtra News - Marathi News | How appropriate is it to invest in gold in the future? Amit Modak on Gold Investment | Maharashtra News | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nमुंबईतील तीन जम्बो कोविड केंद्राचे स्ट्रक्चरल ऑडिट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा\n'म्युकरमायकोसिस'च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nदादर रेल्वे पोलिसांची सतर्कता तान्हुलीची मातेशी घडली भेट; ८०० रुपयांसाठी काकाने पुतणीचे केले अपहरण\nCyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक्\nCoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्र���वादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nचंद्रपूर : बल्लारपूर पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून दोन ठिकाणी धाड टाकून दोन इसमाकडून १० किलो ४९० ग्राम गांजा जप्त केला.\nपेट्रोल टाकून पेटवून दिले तरुणाला; पेटलेल्या अवस्थेत पोहचला घरी आणि उपचारादरम्यान झाला मृत्यू\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nचंद्रपूर : बल्लारपूर पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून दोन ठिकाणी धाड टाकून दोन इसमाकडून १० किलो ४९० ग्राम गांजा जप्त केला.\nपेट्रोल टाकून पेटवून दिले तरुणाला; पेटलेल्या अवस्थेत पोहचला घरी आणि उपचारादरम्यान झाला मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nभविष्यात सोन्यात गुंतवणूक कितीपत योग्य \nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nम्हाळसा सध्या काय करतेय\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nमानसी नाईक हे काय केलं\nओमने स्वीटूसाठी वाजवली शाहरुख खान स्टाईल गिटार | Yeu Kashi Tashi Mi Nandayala | Om And Sweetu\nIPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nतुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nआज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nराजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्समध्ये कोण जिंकणार\nयंदाची IPL 2021 ही स्पर्धा कशी आहे\nमहाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\n'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nआयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nतूप खाल्ल्याने केस वाढतात का\nडोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nवाढदिवसाला हुलकावणी देत घेतला जगाचा निरोप\nप्रशासनाचे ८० टक्के बेडवर नियंत्रण नाही\nनागपुरात रक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला\nमुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी यूपीतून पळालेली अल्पवयीन मुलगी मिळाली ठाण्यात\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nCyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/3050/", "date_download": "2021-05-18T01:32:41Z", "digest": "sha1:224MISDVP3I3HU6E4ROCCXIVGENC354T", "length": 11257, "nlines": 84, "source_domain": "aajdinank.com", "title": "नांदेड जिल्ह्यात 134 व्यक्तींचे अहवाल बाधित - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्ति�� व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nनांदेड जिल्ह्यात 134 व्यक्तींचे अहवाल बाधित\nनांदेड दि. 28 :- जिल्ह्यात आज 28 जुलै रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 30 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 134 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 284 अहवालापैकी 89 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार 528 एवढी झाली असून यातील 770 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 677 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 5 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे.\nगुरुवार 23 जुलै रोजी वजिराबाद नांदेड येथील 71 वर्षाची एका महिलेचा खाजगी रुग्णालयात तर सोमवार 27 जुलै रोजी जुना कौठा नांदेड येथील 50 वर्षाचा एक पुरुष, सिडको नांदेड येथील 68 वर्षाचा एक पुरुष, मुदखेड येथील 70 वर्षाची एक महिला, किनवट मोमीनपुरा येथील 70 वर्षाची एक महिला, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 80 वर्षाचा एक पुरुष, तर मंगळवार 28 जुलै रोजी नांदेड नवीन मोंढा येथील 63 वर्षाचा एक पुरुष, भोकर रिठा येथील 57 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर नांदेड कुंभार गल्ली वजीराबाद येथील 74 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत पावला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 70 एवढी झाली आहे.\nआज बरे झालेल्या 30 बाधितांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 21, लोहा कोविड केअर सेंटर येथील 7 तर औरंगाबाद येथे संदर्भित झालेल्या 2 बाधितांचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण 770 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.जिल्ह्यात 677 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.\nजिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती घेतलेले स्वॅब- 12 हजार 940,निगेटिव्ह स्वॅब- 10 हजार 240,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 134,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 528,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 50,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 8,मृत्यू संख्या- 70,रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 770,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 677,आज प्रलंबित स्वॅब तपासणी ���ंख्या- 264.\n← कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात घरनिहाय सर्वेक्षणावर भर – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर\nपरभणी जिल्ह्यात 30 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह →\nऔरंगाबाद जिल्ह्यात 76 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nजालना जिल्ह्यात 72 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nराज्यात एकाच दिवसात बरे झाले १० हजार ८५४ रुग्ण\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/fined-rs-14-lakh/", "date_download": "2021-05-18T01:24:35Z", "digest": "sha1:56CJO4MMHRAYETPG5YM26RAU5KNKFKBW", "length": 2948, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "fined Rs 14 lakh Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNashik Crime News : शेती पंपासाठी आकडे तर घरगुती जोडणीच्या मीटरमध्ये छेडछाड – वीज ग्राहकांकडून…\nआतापर्यंत 14 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वीज चोरीचे अजब फंडे पाहून वीज वितरण कंपनीचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/resident-deputy-tehsildar-raosaheb-chate/", "date_download": "2021-05-18T02:14:39Z", "digest": "sha1:EWKUYWY3CRERUHHMPCLDPCXCJNBAKQSB", "length": 3715, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Resident Deputy Tehsildar Raosaheb Chate Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMaval News : मावळ तालुक्यात 5 ठिकाणी मोफत शिवभोजन थाळी सुरु\nएमपीसी न्यूज - राज्यभरात बुधवार (दि. 14) पासून लॉकडाऊन सुरु झाला, त्यामुळे गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी मावळ तालुक्यात 5 ठिकाणी गुरुवार (दि. 15) पासून (दि. 1 मे) पर्यंत मोफत शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली असल्याची माहिती मावळचे तहसीलदार…\nMaval News : नायब तहसीलदारपदी प्रसन्न केदारी यांची नियुक्ती\nनागरिकांना रेशनकार्ड व रेशन वितरण बाबत पुढाकार घेणार व महसूलची कामे प्राधान्याने करणार असे केदारी यांनी सांगितले.\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/shimron-hetmyer/", "date_download": "2021-05-18T01:20:05Z", "digest": "sha1:I7MBYNJACZYARUP6OH45MIGXX3EXZXGK", "length": 4915, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Shimron Hetmyer Archives - MPCNEWS", "raw_content": "\nIPL 2020 FINAL : मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा जिंकले ‘आयपीएल’चे विजेतेपद\nएमपीसी न्यूज - कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सनने दिल्ली कॅपिटल्सला नमवत आयपीएल पाचव्यांदा जेतेपद मिळवले. आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या विजेतेपदासाठी झालेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात…\nIPL 2020 Qualifier 2: दिल्लीला फायनलचं तिकीट, रोमांचक सामन्���ात हैदराबादवर 17 धावांनी विजय\nएमपीसी न्यूज - फायनलच्या तिकीटसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सन रायझर्स हैदराबाद मध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्लीने हैदराबादवर 17 धावांनी विजय मिळवला आहे. दिल्लीने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव 178 धावांत…\nIPL 2020 : मुंबईचा दिल्लीविरुद्ध 9 गडी राखून दणदणीत विजय\nएमपीसी न्यूज - मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. आजच्या पराभवानतंर प्ले ऑफमधील दिल्लीचे आव्हान खडतर बनले आहे. गुणतालिकेत 18 अंकांसह मुंबई अव्वलस्थानी आहे तर दिल्ली 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.प्रथम…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/indurikar-maharaj-will-have-to-climb-the-steps-of-the-court/", "date_download": "2021-05-18T01:20:49Z", "digest": "sha1:J54MGAB3E4REGIQSYRUDKBOOBKWDN33I", "length": 7406, "nlines": 111, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "इंदुरीकर महाराजांना चढावी लागणार कोर्टाची पायरी.... - Times Of Marathi", "raw_content": "\nइंदुरीकर महाराजांना चढावी लागणार कोर्टाची पायरी….\nअहमदनगर | प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना अखेर आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार. संगमनेर न्यायालयाने इंदुरीकर यांना 7 ऑगस्टला आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टात हजर राहावे असे आदेश दिले आहेत.\nआपली योग्य ती बाजू मांडण्यासाठी इंदुरीकर महाराजांनी न्यायालयाच्या समोर याव अशी, संगमनेर न्यायालयात आज सुनावणी पार पडली. तसंच इंदुरीकरांना न्यायालयाने समन्स देखील बजावलं आहे.\nपुत्रप्राप्तीच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराज चांगलेच अडचणीत सापडले आहेत. इंदुरीकर महाराजांना कोर्टाने पुत्रप्राप्तीच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी हे आदेश दिलेले आहेत.\nदुसरीकडे या सगळ्यानंतर आता इंदुरीकर महारा�� समर्थक आक्रमक झाले आहेत.इंदुरीकर महाराज समर्थकांकडून इशारा देण्यात आलेला आहे की जर महाराजांवरील गुन्हा मागे घेतला नाही तर आंदोलन करण्यात येईल.\n“प्रियांका गांधी यांना या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा”\nCA परीक्षेबाबत निर्णयाची शक्यता….\nभाजप नेत्यांनी प्रियांका गांधींवर केली टीका,”नातीन आजीच नाक कापलं…”\n“प्रियांका गांधी यांना या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा”\nपंतप्रधान मोदी यांचा थेट सीमेवरून चीनला इशारा, ‘विस्तारवादाचं युग संपलं आता….’\nपंतप्रधान मोदी यांचा थेट सीमेवरून चीनला इशारा, ‘विस्तारवादाचं युग संपलं आता….’\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://vidyarthimitra.org/news/Mht-Cet-Counselling-2020-B-Tech-B-Pharm-And-Other-Course-Admission", "date_download": "2021-05-18T02:11:44Z", "digest": "sha1:7QU7B7C2ALDWYIHYICXVDH6ZGQQL6XHP", "length": 13590, "nlines": 167, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "फार्मसी, इंजिनीअरिंग, थेट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२०-२१", "raw_content": "\nफार्मसी, इंजिनीअरिंग, थेट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२०-२१\nराज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनीअरिंग (बीई) आणि फार्मसी पदवी (बीफार्म) अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना आज ९ डिसेंबर बुधवारपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागेल.\nइंजिनीअरिंगसाठी १५ डिसेंबरपर्यत नोदणी, तर १६ डिसेंबरपर्यत ��ागदपत्रांची पडताळणी व अर्जाचे कन्फर्मेशन करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे फार्मसीसाठी १४ डिसेंबरपर्यत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. तर, १५ डिसेंबरपर्यत कागदपत्रांची पडताळणी व अर्जाचे कन्फर्मेशन करावे लागणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार इंजिनीअरिंगसाठी १५ डिसेंबरनंतर नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचार 'नॉन कॅप'साठी करण्यात येणार आहे. तर, फार्मसीसाठी १४ डिसेंबरपर्यत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार 'नॉन कॅप'साठी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती; तसेच वेळापत्रक सीईटी सेलच्या www.mahacet.org वेबसाइटवर उपलब्ध आहे, अशी माहिती सेलकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nप्रथम वर्ष फार्मसी पदवी अभ्यासक्रम वेळापत्रक\nअर्ज नोंदणी - ९ ते १४ डिसेंबर\nकागदपत्रे पडताळणी व कन्फर्मेशन - ९ ते १५ डिसेंबर\nप्राथमिक गुणवत्ता यादी - १७ डिसेंबर\nआक्षेप नोंदवणे - १८ व १९ डिसेंबर\nअंतिम गुणवत्ता यादी - २१ डिसेंबर\nप्रवेशक्षमता जाहीर होणे - २१ डिसेंबर\nपहिल्या फेरीसाठी पर्याय निवडणे - २२ ते २४ डिसेंबर\nनिवड यादी जाहीर होणे - २७ डिसेंबर\nप्रवेश निश्चिती - २८ ते ३० डिसेंबर\nकागदपत्रे व शुल्क जमा करणे - २८ ते ३० डिसेंबर\nदुसऱ्या फेरीसाठी प्रवेशक्षमता जाहीर - ३१ डिसेंबर\nकॉलेजांचे पर्याय निवडणे - १ ते ३ जानेवारी\nनिवड यादी जाहीर - ५ जानेवारी\nप्रवेश निश्चिती - ६ ते ८ जानेवारी\nकागदपत्रे व शुल्क जमा करणे - ६ ते ८ जानेवारी\nशैक्षणिक वर्षाला सुरुवात - ४ जानेवारी\nकट ऑफ तारीख - १४ जानेवारी\nप्रथम वर्ष इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रम वेळापत्रक\nअर्ज नोंदणी - ९ ते १५ डिसेंबर\nकागदपत्रे पडताळणी व कन्फर्मेशन - ९ ते १६ डिसेंबर\nप्राथमिक गुणवत्ता यादी - १८ डिसेंबर\nआक्षेप नोंदवणे - १९ व २० डिसेंबर\nअंतिम गुणवत्ता यादी - २२ डिसेंबर\nप्रवेशक्षमता जाहीर होणे - २२ डिसेंबर\nपहिल्या फेरीसाठी पर्याय निवडणे - २३ ते २५ डिसेंबर\nनिवड यादी जाहीर होणे - २८ डिसेंबर\nप्रवेश निश्चिती - २९ ते ३१ डिसेंबर\nकागदपत्रे व शुल्क जमा करणे - २९ ते ३१ डिसेंबर\nदुसऱ्या फेरीसाठी प्रवेशक्षमता जाहीर - १ जानेवारी २०२१\nकॉलेजांचे पर्याय निवडणे - २ ते ४ जानेवारी\nनिवड यादी जाहीर - ६ जानेवारी\nप्रवेश निश्चिती - ��� ते ९ जानेवारी\nकागदपत्रे व शुल्क जमा करणे - ७ ते ९ जानेवारी\nशैक्षणिक वर्षाला सुरुवात - ४ जानेवारी\nकट ऑफ तारीख - १४ जानेवारी\nथेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया जाहीर\nसीईटी सेलकडून थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग पदवी प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज बुधवार ९ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तर, अंतिम मुदत १४ डिसेंबर आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी; तसेच अर्जाचे कन्फर्मेशन १५ डिसेंबरपर्यत करायचे आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी १७ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. यादीबाबत विद्यार्थ्यांना १८ व १९ डिसेंबर रोजी आक्षेप नोंदवता येईल. त्यानंतर २१ रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन, विद्यार्थ्यांना २२ ते २४ डिसेंबर दरम्यान कॉलेजांचे पर्याय निवडता येईल. निवड यादी २८ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यावर, विद्यार्थ्यांना २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान प्रवेश निश्चिती करायची आहे. याच कालावधीत कॉलेजमध्ये कागदपत्रे व शुल्क जमा करुन प्रवेश घ्यायाचा आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीला १ जानेवारी २०२१ ला सुरुवात होईल.\nथेट द्वितीय वर्ष फार्मसी पदवी प्रवेश प्रक्रिया जाहीर\nसीईटी सेलकडून थेट द्वितीय वर्ष फार्मसी पदवी प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज बुधवार ९ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तर, अंतिम मुदत १४ डिसेंबर आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी; तसेच अर्जाचे कन्फर्मेशन १५ डिसेंबरपर्यत करायचे आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी १७ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. यादीबाबत विद्यार्थ्यांना १८ व १९ डिसेंबर रोजी आक्षेप नोंदवता येईल. त्यानंतर २१ रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन, विद्यार्थ्यांना २२ ते २४ डिसेंबर दरम्यान कॉलेजांचे पर्याय निवडता येईल. निवड यादी २७ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यावर, विद्यार्थ्यांना २८ ते ३० डिसेंबर दरम्यान प्रवेश निश्चिती करायची आहे. याच कालावधीत कॉलेजमध्ये कागदपत्रे व शुल्क जमा करुन प्रवेश घ्यायाचा आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीला ३१ डिसेंबरला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.\nमहाराष्ट्र सीईटी कक्षाच्या (CET Cell) अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.\nइंजनीयरिंग व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच\nIIT, NIT आणि CFTI प्रवेशांसाठी बा��ावीच्या गुणांच्या बाबत ही अट शिथील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/defence-minister-rajnath-singh/", "date_download": "2021-05-18T01:44:30Z", "digest": "sha1:3VBZHFUW5YJ2AOQPGI5DKDDOIJATGIKY", "length": 7860, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "defence minister rajnath singh Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n83 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती\nप्रभात वृत्तसेवा 4 months ago\n“मी शेतकऱ्याचा मुलगा तर राहुल गांधी …”\nराजनाथ सिंहाचा राहुल गांधींवर पलटवार\nप्रभात वृत्तसेवा 5 months ago\nदेशापुढील धोक्यांचे स्वरूप बदलणार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह\nप्रभात वृत्तसेवा 5 months ago\n‘शांतता प्रस्थापनेसाठी युद्ध रोखण्याची क्षमता असावी लागते’\nप्रभात वृत्तसेवा 6 months ago\n…म्हणून चीन, पाकिस्तानसोबतच्या युद्धसरावाला भारताचा नकार\nकरोनामुळे रशियासोबतच्या युद्ध सरावास नकार कळवणार\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nचीनबाबत राजनाथ यांची इस्लायलच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nकोणतीही स्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहा – संरक्षण मंत्र्यांचे हवाई दलाला आवाहन\nहवाई दल कमांडर परिषदेचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nचीनसोबत चर्चा सुरू, मात्र ग्यारेंटी नाही- राजनाथ सिंह\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nचीन सीमेवरिल बांधकामांचा संरक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nसीमा विवाद आणि कोरोना विषाणूबाबत संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nराजनाथ यांची उद्या लडाखला भेट\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nभारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख आणि संरक्षणमंत्र्यांमध्ये चर्चा\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nचीनसोबत तणाव; भारताला ‘ब्रह्मास्त्र’ देणार रशिया\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nसंरक्षणमंत्र्यांची तिन्ही सैन्यांच्या प्रमुखांशी बैठक संपन्न\nसंरक्षणमंत्री उद्या रशिया दौऱ्यावर\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nभारतीय लष्कराची जीवितहानी दु:खदायक – संरक्षणमंत्री\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nदेशाच्या सीमा सुरक्षित असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\n पण भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का\nशिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपला चांगलेच खडसावले\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nसंरक्षण दल आणि तीनही दलप्रमुखांची राजनाथसिंह यांच्यासोबत बैठक\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nसुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांनी संरक्षण उत्पादनात सहभागी व्हावे\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन\nप्रभात वृत्तसेवा 12 months ago\nसैनिकी अभियांत्रिकी सेवेतली 9304 पदे रद्द; संरक्षणमंत्र्यांची मान्यता\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची मान्यता\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/wriddhiman-saha-delhis-amit-mishra-are-corona-positive/", "date_download": "2021-05-18T01:37:51Z", "digest": "sha1:R3ILT4MGG6GP3SSLISMHJMEK6HJ4J4KN", "length": 8595, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#IPL2021 | साहा - मिश्रा करोना पॉझिटिव्ह", "raw_content": "\n#IPL2021 | साहा – मिश्रा करोना पॉझिटिव्ह\nनवी दिल्ली – देशात करोना महामारीने हाहाकार उडवला आहे. या करोनाचा यंदाच्या आयपीएल हंगामालाही जोरदार फटका बसला आहे. अनेक खेळाडू आणि संघाशी निगडित अन्य सदस्य करोनाच्या विळख्यात अडकत आहेत. यात आता हैदराबादचा वृद्धिमान साहा, दिल्लीचा अमित मिश्रा ही करोना पॉझिटिव्ह आढळला आहे.\nसनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याला ताप आला होता. यानंतर त्याची चाचणी केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो पाच दिवसांपासून एका खोलीत एकांतात होता.\nदरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचे संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती, चेन्नई सुपर किंग्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस साफ करणारा कर्मचारी हे लोक करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे करोनाने संघांच्या बायोबबलमध्येही प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे.\nतसेच मागील 2 दिवसांत करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूंमध्ये दिल्लीचा दिग्गज गोलंदाज अमित मिश्राचाही समावेश झाला आहे. दिल्लीचा संघ गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादमध्ये असून, तिथे केलेल्या करोना चाचणीदरम्यान मिश्राचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nआयपीएलमध्ये आत्तापर्यंत अमित मिश्राची कामगिरी शानदार राहिली आहे. त्याने 154 सामन्यात 23.97 च्या सरासरीने 166 विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये लसिथ मलिंगानंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्याने 3 वेळा आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nCoronaVaccineShortage : महाराष्ट्राला गरज 8 लाख, मिळतात 25 हजार\nलातूर | जिल्ह्यात आयुषच्या डॉक्टरांना घेऊन कोविड केअर सेंटर सुरु करणार\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nअवघे 91 वयोमान, तरीही क्रिकेटसाठी जिवाचे रान\nभुवनेश्वरचा कसोटीला राम राम\nRemdesivir | देशभरातील बदलत्या गरजांनुसार रेमडेसिविर वितरणात बदल\nBlack Fungus | ब्लॅक फंगसचा धोका वाढतोय; ‘या’ जिल्ह्यात तब्बल 16 जणांचा…\nकोरोना व्हायरस आणि पौष्टिक आहार\nशरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दररोज व्यायाम गरजेचाच\nअसे सांभाळा तुमच्या यकृताचे आरोग्य\n‘जायफळ’ एक फायदे अनेक; शेवटचा फायदा नक्की वाचा\nबदलीच्या निर्णयाने झाला बदल\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nअवघे 91 वयोमान, तरीही क्रिकेटसाठी जिवाचे रान\nभुवनेश्वरचा कसोटीला राम राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-18T01:29:30Z", "digest": "sha1:CCFSQ6KLCTRT67KHCGR5IGBLUOAUZOSP", "length": 6168, "nlines": 120, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान उद्या घेणार बैठक | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान उद्या घेणार बैठक\nराज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान उद्या घेणार बैठक\nगोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पाचवी बैठक 11 मे 2020 रोजी दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेणार आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 3 वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पाचवी बैठक घेणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटर वर म्हटले आहे.\nPrevious articleदूरदर्शन आणि आकाशवाणीवर ‘सर्वसमावेशक’ हवामान वृत्त\nNext articleतज्ञांच्या सल्ल्याने परिक्षे ऐवजी वेगळा पर्याय काढा:विरोधी पक्षनेत्यांची मागणी\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nडॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती\nरिलायन्स रिटेलमध्ये सौदी अरेबियाची पीआयएफ 9,555 कोटी गुंतवणूक करणार\nकोरोना विषाणू प्रतिबंधासाठी कांगारा (टी) चहा प्रभावी\nलोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आम्ही गोव्याच्या हितासाठी काम करत राहू : राहुल म्हांबरे\nजिल्हा पंचायतींचा निधी सरकार दुप्पट करणार:मुख्यमंत्री\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nशनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या सुमारास चांद्रयान-२ विक्रम लॅडर चंद्राला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/tag/canada", "date_download": "2021-05-18T02:22:39Z", "digest": "sha1:IXQ3EG3F6BUJAV2U6BQPCDNCGBCBPT52", "length": 2835, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Canada Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nजस्टिन ट्रूडो यांचे शेतकरी आंदोलनाला समर्थन कायम\nनवी दिल्लीः तीन वादग्रस्त शेती कायद्यांना देशात शेतकर्यांचा असलेला विरोध कायम असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा या आंदोलनाला आप ...\nचक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान\nतौक्ते वादळाचे ६ बळी, १२ हजार जणांचे विस्थापन\nम्युकरमायकोसिसवरचे उपचार म. फुले योजनेतून होणार\nतोक्ते चक्रीवादळ; पूर्ण खबरदारी घेतलीः मुख्यमंत्री\nउ. प्रदेशात गंगा किनारी शेकडो मृतदेहांचे दफन\nमृतांचा आकडा मीडियाने फुगवलाः गुजरात सरकार\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या कुटुंबाची मुंबईत राहण्याची सोय\n१७ हजार डॉक्टरांना टास्क फोर्सचे मार्गदर्शन\nखासदार राजीव सातव यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://niranjan-vichar.blogspot.com/2021/04/deep-relaxation.html", "date_download": "2021-05-18T01:23:59Z", "digest": "sha1:WMJM6W7J75CR2YBLBDDIHP5WGFJI3F4T", "length": 22070, "nlines": 305, "source_domain": "niranjan-vichar.blogspot.com", "title": "Reflection of thoughts . . .: Deep relaxation साठी योग निद्रा आणि ध्यान", "raw_content": "\nहिन्दी लेख और अनुभव\nआकाश दर्शन और ज्ञान रंजन\nDeep relaxation साठी योग निद्रा आणि ध्यान\nसर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो.\nयोगनिद्रा हा ध्यान म्हणजेच deep relaxation चा झोपलेल्या स्थितीमध्ये केला जाणारा प्रकार आहे. योगनिद्रेच्या अभ्यासाने शरीर रिलॅक्स होतं व मन शांत होतं. शरीराचे ताण व मानसिक स्ट्रेससाठीही उपयोगी आहे. शक्यतो डोक्याखाली उशी न घेता झोपलेल्या स्थितीमध्ये ३५ मिनिट दिलेल्या सूचना ऐकून सहजपणे करता येणारा हा ध्यान प्रकार आहे. आपल्या सोयीने चटई, सतरंजी किंवा गादीवर झोपून सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा झोपतानाही आपण हे करू शकता. शवासनात आडवे होऊन फक्त सूचनांनुसार स्वतःला रिलॅक्स करत जायचं आहे. इथून आपल्याला सूचना डाउनलोड करून ऐकता येतील. हे एक music असलेलं guided meditation आहे. https://drive.google.com/file/d/12Ll2_N0IQgXACOMMduHP59VSJQOUQ8ja/view\nत्याशिवाय कोणत्याही प्रकारे कंफर्टेबल स्थितीमध्ये बसून करता येणारा ध्यानाचा- deep relaxation चा एक सोपा प्रकारसुद्धा मी घेतला आहे. हे अर्धा तासाचं खोलवरचं रिलॅक्सेशन आहे. इथून म्युझिकसह असलेल्या सूचना डाउनलोड करून ऐकता येतील:\nअनेक जणांनी ह्या दोन्ही प्रकारांबद्दल फीडबॅक दिला आहे. तणाव, शारीरिक वेदना व अस्वस्थता असतानासुद्धा हे ऐकून बरं वाटलेलं आहे. आणि रिलॅक्स होण्यासाठी मदत झाली आहे. हे ऐकताना आपण शांत होणार असल्यामुळे हे ऐकताना आपला मोबाईलही शांत ठेवावा लागेल. सध्याच्या कठीण काळात खूप उपयोगी राहील. आपल्या जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावं. धन्यवाद.\n(योगनिद्रा व ध्यान निवेदक- निरंजन वेलणकर niranjanwelankar@gmail.com, 09422108376 सध्याच्या काळामध्ये अनेक लोकांच्या दु:खावर फुंकर घालणारा आणि मृत्युबद्दल विचारमंथन करणारा माझा लेख- http://niranjan-vichar.blogspot.com/2021/04/blog-post_28.html)\nLabels: ध्यान, योग निद्रा, सखोल विश्राम\nआपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है\nएक ऐसा भी प्रेम- पत्र\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nईमेल द्वारा ब्लॉग को फालो कीजिए:\nक्या आप इस ब्लॉग की प्रक्रिया में सहभाग देना चाहेंगे ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास क���छ सुझाव है यदि हाँ, तो कृपया यहाँ आईए\nचंद्रमा और मंगल की लुका छुपी\nसभी को नमस्ते| सब लोग ठीक होंगे ऐसी आशा करता हूँ| कल १७ अप्रैल की शाम को आकाश में चंद्रमा और मंगल ग्रह की सुन्दर लुका छुपी दिखाई दी| कुछ देर...\n हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलीं...\n हाल ही में उनकी जीवनी पढने में आयीं ओशो ने कभी किताबें नही लिखीं ओशो ने कभी किताबें नही लिखीं उनकी कही जानेवाली किताबें उनके भाषणों का संग्रह है उनकी कही जानेवाली किताबें उनके भाषणों का संग्रह है\nमाझ्या टेलिस्कोपमधून गुरू- शनी महायुती बघण्याचा थरार आणि अनुभव\n नुकत्याच झालेल्या गुरू- शनी आकाशीय महायुतीचे माझ्या टेलिस्कोपमधून घेतलेले फोटो व व्हिडिओज शेअर करत आहे. प्रत्यक्ष बघण्याचा...\nदोस्ती साईकिल से १: पहला अर्धशतक\n एक सामान्य सी चीज २००३ में जीवन से साईकिल विदा हो गई | कालेज में पढ़ते समय कुछ दिनों तक साईकिल का प्रयोग कि...\nआकाशातील आश्चर्य: चंद्र मंगळाला झाकणार\nसर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. येत्या १७ एप्रिल २०२१ च्या शनिवारी संध्याकाळी आकाशामध्ये एक आश्चर्य बघायला मिळणार आहे. जेव...\nआपल्या समस्यांसाठी विपश्यना मार्ग: विपश्यना म्हणजे विशेष प्रकारे पाहणे. ही एक स्वत: ला समजून घेण्याची, स्वत:ला बदलण्याची प्रक्रिया आहे. ...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nDeep relaxation साठी योग निद्रा आणि ध्यान\nसर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. योगनिद्रा हा ध्यान म्हणजेच deep relaxation चा झोपलेल्या स्थितीमध्ये केला जाणारा प्रकार आहे...\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nDeep relaxation साठी योग निद्रा आणि ध्यान\nजुन्या पिढीतली अभिनेत्री- विम्मी आणि तिची शोकांतिका\nचंद्रमा और मंगल की लुका छुपी\nआकाशातील आश्चर्य: चंद्र मंगळाला झाकणार\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nओशो जयंती पर सद्गुरू नमन. . .\nरुकी रुकी थी ज़िंदगी झट से चल पड़ी हुई खुशी से दोस्ती मज़ा ले ले हर घड़ी एक पल में सब कुछ मिल गया सामने मंज़िल खड़ी... ...उसके सिवा कुछ ...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nप्रकृति, पर्यावरण और हम ४: शाश्वत विकास के कुछ कदम\nप्रकृति, पर्यावरण और हम १: प्रस्तावना प्रकृति, पर्यावरण और हम २: प्राकृतिक असन्तुलन में इन्सान की भुमिका प्रकृति, पर्यावरण और हम ३: आर्थ...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nहमारी समस्याओं के लिए विपश्यना का मार्ग: विपश्यना का मतलब विशेष प्रकारे से देखना. यह एक खुद को समझने की, खुद को बदलने की प्रक्रिया है. प्रस...\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प...\nजन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १\nआपदा प्रभावित क्षेत्र में आगमन जम्मू- कश्मीर में सितम्बर माह के पहले सप्ताह में भीषण बाढ़ और तबाही आई| वहाँ मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य बल और...\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nDeep relaxation साठी योग निद्रा आणि ध्यान - सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. योगनिद्रा हा ध्यान म्हणजेच deep relaxation चा झोपलेल्या स्थितीमध्ये केला जाणारा प्रकार आहे. योगनिद्रेच...\nस्वागतम् . . . .\nॐकार चिंतन - शब्दब्रह्म अकार चरण युगल उकार उदर विशाल ते मियां श्रीगुरुकृपा नमिलें \nकेदारकंठा ट्रैक पर 8 साल के बच्चे को AMS हो गया... - अभी जब हम केदारकंठा गए, तो हमारे ग्रुप में सबसे छोटा सदस्य था अभिराज... उम्र 8 साल... अपने पापा के साथ आया था... हमने 10 साल से कम उम्र के बच्चों के लिए ...\n - ते वर्ष होते 1988. टीम होती मुंबईतील प्रसिद्ध शारादाश्रम शाळा. स्पर्धा होती मुंबईच्या शालेय क्रिकेटमधील मानाची समजली जाणारी हॅरिस शिल्ड. शारदाश्रम शा...\nसलिल - सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून ब...\nमनीच्या कथा ७ - एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं ...\nभारतीय संस्कृती व आयुर्वेद - भारतीय संस्कृती व आयुर्वेद स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग पुणे 11.2.2001 सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विष...\nDeep relaxation साठी योग निद्रा आणि ध्यान\nजुन्या पिढीतली अभिनेत्री- विम्मी आणि तिची शोकांतिका\nचंद्रमा और मंगल की लुका छुपी\nआकाशातील आश्चर्य: चंद्र मंगळाला झाकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/10/Revolutionary-inventions-film-projectors.html", "date_download": "2021-05-18T02:36:06Z", "digest": "sha1:RMBOYASPEZN3GEEPO75EKPY6TZAC7STW", "length": 5005, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "क्रांतिकारक शोध : फिल्म प्रोजेक्टरचा रंजक इतिहास", "raw_content": "\nक्रांतिकारक शोध : फिल्म प्रोजेक्टरचा रंजक इतिहास\nएएमसी मिरर वेब टीम\nफिल्म प्रोजेक्टरचा इतिहास मोठा रंजक आहे. अनेक लोकांनी हलती चित्रे पडद्यावर दाखवू शकेल, असे यंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश छायाचित्रकार एडवर्ड मुयब्रिजने 1879 साली बनवलेला झूप्रास्किस्कोप, पोलंडच्या प्राझीमिर्झ प्रोझिन्स्कीचा प्लिओग्राफ, फ्रेंचमन लुईस ली प्रिन्सचा प्रोजेक्टर ही यंत्रे सर्व कमी- अधिक प्रमाणात यशस्वी ठरली. पहिला यशस्वी फिल्म प्रोजेक्टर फ्रान्सच्या ऑगस्ट व लुईस या दोन ल्युमिअर बंधूंनी बनवला. त्यांच्या वडिलांचा फोटो स्टुडिओ होता. एमिल रेयनॉड व लिऑन बाउटी या दोन संशोधकांच्या प्रोजेक्टर यंत्रांत सुधारणा करून ल्युमिअर बंधूंनी 13 फेबुवारी 1895 साली त्यांच्या प्रोजेक्टरचे पेटंट घेतले. त्यांच्याच कारखान्यातील कामगारांचे चित्रण या प्रोजेक्टरवर करून ल्युमिअर बंधूंनी पॅरिसच्या प्रसिद्ध सलोन ग्रँड कॅफेत त्यांची पहिली फिल्म दाखवली.\nआज या घटनेला सव्वाशे वर्षे उलटून गेली आहेत. डिजिटल क्रांतीनंतर जुन्या फिल्म प्रोजेक्टरची सद्दी संपली असली तरी अनेक वर्षे फिल्म प्रोजेक्टरने मनोरंजनाच्या क्षेत्रात वर्चस्व गाजवले. आज सॅटेलाईटद्वारे थेट चित्रपटगृहात चित्रपटाचे प्रक्षेपण केले जाते. यामुळे आज फिल्म प्रोजेक्टरची तशी गरज नसली तरी हा एक महत्त्वाचा शोध होता.\n(ही बातमी संकलित केलेल्या माहिती व तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही.)\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-news-jalgaon-zilha-parishad-13-corror-fund-bank-account", "date_download": "2021-05-18T02:40:43Z", "digest": "sha1:EGDQ4C5CLA5XTBLZ7Y3FRSFJ7JAD4SIY", "length": 20661, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जि.प.च्या पंधराव्या वित्त आयोगाचा १३ कोटींचा निधी खात्यात", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nजि.प.च्या पंधराव्या वित्त आयोगाचा १३ कोटींचा निधी खात्यात\nचोपडा (जळगाव) : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ६७ कोटींचा पहिला हप्ता जिल्ह्यास प्राप्त झाला. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना प्रत्येकी १० टक्के, तर ग्रामपंचायतीस ८० टक्के निधी वितरित झाला आहे. जिल्हा परिषदेचा सहा कोटी ७० लाख, तर पंचायत समितीचा सहा कोटी ७० लाख असा एकूण १३ कोटी ४० लाखांचा निधी तांत्रिक अडचणींमुळे अडकला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर निधी येऊनही तो काढता येत नसल्याने कोट्यवधी रुपयांची बिले अडकली असल्याची माहिती मिळाली आहे.\nपंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा बेसिक ग्रँटचा (अनटाइड) स्वरूपातील पहिल्या हप्त्याचा निधी प्राप्त झाला असून, हा निधी सर्व जिल्हा परिषदांना (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे (बीम्सवर) वितरित करण्यात आला आहे. हा निधी सर्व पंचायतराज संस्थांना जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना प्रत्येकी १० टक्के, उर्वरित ८० टक्के निधी ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे.\nनिधी खरची पद्धती बदललेली\nपंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची पद्धती बदललेली आहे. या वेळी जिल्हा परिषद स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी व कॅफो, पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी व अकाउंट लिपिक ग्रामपंचायत स्तरावर सरपंच व ग्रामसेवक यांचे सयुक्तिक बँक खाते उघडून त्यावर हा निधी टाकण्यात आला आहे.\nरक्कम ट्रान्सफर होण्यास अडचण\nसर्व पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना एनआयसी व पीएफएमएस या संगणकीय प्रणालीद्वारे पेमेंट करावयाचे असल्याने यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पंचायत समिती स्तरावरून पोर्टलला अडचणी मांडूनही समस्या सोडल्या जात नसल्याने पेमेंट खात्यावर पडूनही प्रत्यक्षात वेंडर (ज्याला पेमेंट करायचे आहे ती व्यक्ती)च्या खात्यात रक्कम ट्रान्स्फर होत नाही. यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या १५ वा वित्त आयोगाचा निधी येऊनही तो खर्ची करता येत नसल्याचे दिसून येत आहे.\nअशा आहेत तांत्रिक अडचणी\nताळेबंद (क्लोज) होत नाही, डीएससी रजिस्टर होत नाही, तसेच संगणकीय प्रणालीद्वारे पेमेंट करायचे असल्याने चेकर मेकर करणे, डीएससी रजिस्टर करणे, बँक अकाउंट मॅप करणे, पहिले लेखे बंद करणे, ही कामे होती ती पूर्ण झाली असली तरी ज्या बँकेमार्फत पेमेंट करावयाचे आहे, ती बँक मॅप करावी लागते. ती करूनही सॉफ्टवेअरमध्ये पेमेंटसाठी जी प्रक्रिया असते, तीही केली. मात्र पुन्हा डीएससी रजिस्टर करून पुन्हा बँक मॅप करायला सांगत असल्याने पेमेंट ट्रान्स्फर होत नाही. याबाबत एनआयसी व पीएफएमएस टीमला सांगितले आहे. या निव्वळ काही तांत्रिक अडचणीमुळे पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर निधी येऊनही तो टाकता येत नाही.\nपंधराव्या वित्त आयोगाचा निधी आला असल्याने या निधीचे वितरण करून ग्रामविकासाची कामे करण्यात आली. यात शेतरस्ते, पथदीप बसविणे यासह विविध कामे करण्यात आली. कामे झाली पण संबंधित ठेकेदारास बिल देता येत नसल्याने लाखो रुपयांची बिले अडकून पडली आहेत.\nनिधी आलेला आहे, केंद्र सरकारच्या गाइडलाइननुसार संगणकीय प्रणालीद्वारे पेमेंट करावयाचे आहे. याबाबतची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, पेमेंट करण्यास पुन्हा डी��ससी रजिस्टर करा, असे सॉफ्टवेअरमध्ये सांगितले जात आहे. वास्तविक डीएससी रजिस्टर केले आहे, याबाबत एनआयसी व पीएफएमएस यांना सांगितले असून, अडचणी दूर करून लवकरच पेमेंट वाटप करण्यात येतील.\n-विनोद गायकवाड, कॅफो, जिल्हा परिषद, जळगाव\nजि.प.च्या पंधराव्या वित्त आयोगाचा १३ कोटींचा निधी खात्यात\nचोपडा (जळगाव) : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ६७ कोटींचा पहिला हप्ता जिल्ह्यास प्राप्त झाला. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना प्रत्येकी १० टक्के, तर ग्रामपंचायतीस ८० टक्के निधी वितरित झाला आहे. जिल्हा परिषदेचा सहा कोटी ७० लाख, तर पंचायत समितीचा सहा कोटी ७० लाख\nविरोधकांचा बहिष्कार..सत्ताधारी भाजपची गोची; कोरम नसतानाही सभा चालविली\nजळगाव : कोरोना संसर्गाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा परिषदेकडून आरोग्याकरीता केवळ ४१ लाखाची तरतूद करण्यात आली. विशेष म्हणजे इमारत दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपयांची तरतूद केली. अर्थसंकल्पाच्या विशेष सभेत दुरूस्ती सुचविण्यात आली होती. मात्र मागील कोणतीही माहिती न दिल्यामुळे विरोधी\nजिल्हा परिषदेचा अनागोंदी; ‘नियोजन’च्या निधीचा खर्चच सादर केला नाही\nजळगाव : जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन विभागाकडून दरवर्षी विविध कामांसाठी निधी मिळतो. मार्चअखेर मिळालेला निधी खर्च करायचा असतो. मात्र यंदा जिल्हा परिषेदेने मार्च अखेर झाल्यानंतरही नियोजन विभागाला आर्थिक वर्षात झालेला खर्च, अखर्चीत निधी सादर केला नाही. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी ज\nजळगाव जिल्ह्यातील चारशे शाळा ‘तंबाखू मुक्त’\nजळगाव : तंबाखूच्या जीवघेण्या व्यसनाविरोधात (tobacco free) जिल्हा प्रशासन व सामाजिक संस्थांनी राबविलेल्या अभियानात गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील तीन हजारांपैकी चारशे शाळा (School) तंबाखूमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. (schools in jalgaon district tobacco free)\nजिल्हा परिषद महिला सदस्याविरूद्ध गुन्हा; आंदोलन करणे पडले महागात\nजळगाव : धरणगाव तहसीलदारांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या माधूरी अत्तरदे (Jalgaon zilha parishad) यांच्यासह सहा जणांविरूध्द गुन्हा (police fir) दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गु\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पात राज्य सरकार उचलणार वाटा; शासन निर्णय जाहीर\nमंचर : पुणे-नाशिक या नवीन दुहेरी मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाकडून वीस टक्के खर्चाचा वाटा उचलण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार राज्याच्या गृह विभागाकडून याबाबत गुरुवारी (ता. १५) विस्तृत शासन निर्णय पारित करण्यात आला आहे, अशी माहिती शिवसेनेचे उ\nराम मंदिराला देणगी म्हणून मिळालेले 15,000 चेक बाऊन्स\nनवी दिल्ली- राम मंदिरासाठी देणगी म्हणून देण्यात आलेले 22 कोटी रुपयांचे तब्बल 15,000 चेक बाऊंस झाले आहेत. राम मंदिर निर्माणासाठी बनवण्यात आलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संबंधित\nपडद्यामागील कलाकारांसाठी कायमस्वरूपी मदत निधी उभारावा - प्रवीण तरडे\nवारजे माळवाडी (Pune) - माझे चित्रपट (Movie) यशस्वी (Success) झाले, त्यामागे पडद्यामागील कलाकारांचा (बॅकस्टेज आर्टीस्टचा) (Backstage Artist) मोठा हात असल्याने मी सामाजिक जाणीवेतून स्वामींच्या कृपेने त्यांना मदत करू शकलो, मात्र संकटकाळासाठी कायमस्वरूपी मदत निधी (Help Fund) उभारणे काळाची गरज\nमहाराष्ट्रातील उद्योजकांबरोबरच पाच राज्यांतून निधीचे पाठबळ\nपुणे - ऑक्सिजन, (Oxygen) व्हेंटिलेटर (Ventilator) आदींचा तुटवडा दूर करण्यासाठी ‘मिशन वायू’तंर्गत (Mission Vayu) उद्योगांनी पुढाकार घेऊन, तब्बल १०० कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे (Medical equipment) शासकीय आणि खासगी रुग्णालयांना अवघ्या दहा दिवसांत उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा फायदा लाखो रुग\nपारनेरमधील 112 वस्त्यांसाठी साडेपाच कोटींचा निधी\nपारनेर (अहमदनगर) : तालुक्यांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास कार्यक्रमअंतर्गत वस्तीचा विकास करणे (दलित वस्ती सुधार योजने) अंतर्गत 112 वस्त्यांसाठी (112 settlements) एकूण 127 कामे मंजूर झाली आहेत. त्यासाठी सुमारे पाच कोटी ४५ लाख ५६ हजार रुपयांचा निधी (fund of Rs 45 lakh)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/from-state-government-teacher-transfer-fix-decision-taken-in-belgaum", "date_download": "2021-05-18T02:38:54Z", "digest": "sha1:5USJSQEFIKYBRHJJGXRHTHAN5XEYUB2H", "length": 19971, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शिक्षकांची सक्तीची बदली होणारच; सरकारकडून कायद्यात दुरुस्ती", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची म���े\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nशिक्षकांची सक्तीची बदली होणारच; सरकारकडून कायद्यात दुरुस्ती\nबेळगाव : शिक्षण खात्याने बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेताच दरवेळी काही शिक्षक बदली प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव घेतात. त्यामुळे वेळापत्रक जाहीर करूनही शिक्षण खात्याला बदली प्रक्रिया राबविण्यास दरवेळी अडचण निर्माण होते. मात्र, शिक्षक बदली कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असून याबाबतचा वटहुकूम सरकारने काढला आहे. त्यामुळे यापुढे बदली प्रक्रियेविरोधात कोणत्याही शिक्षकाला न्यायालयात धाव घेऊन स्थगिती घेता येणार नाही. परिणामी, बदली प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या शिक्षकांना ब्रेक लागणार आहे.\nशहरात दहा वर्षापेक्षा अधिक वर्षे सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना सक्तीच्या बदलीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे २०१९-२० च्या बदली प्रक्रियेविरोधात अनेक शिक्षकांनी बंगळूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षामध्ये बदली प्रक्रिया राबविण्याबाबत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर सक्तीची बदली करू नये, याबाबतही न्यायालयात अनेकांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे सक्तीच्या बदलीसह इतर प्रकारच्या बदलीची प्रक्रिया पूर्णपणे रखडली होती. शाळांना सुटी असल्यामुळे त्या काळात बदली प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेत शिक्षण खात्याने अनेकदा वेळापत्रक जाहीर केले. मात्र, न्यायालयात याचिका असल्याने कौन्सिलिंग घेता येत नव्हते.\nयावर उपाय म्हणून शिक्षण खात्याने सरकारला याबाबत कर्नाटक सििव्हल सेवा अंतर्गत शिक्षक बदली नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर सरकारने बदली प्रकिया सुरळीत व्हावी यासाठी कायद्यात बदल करीत नवीन कायदा दुरुस्ती विधेयक राज्यपालांकडे पाठविले होती. राज्यपालांनी या दुरुस्तीला मान्यता दिल्यामुळे सरकारने गुरुवारी (२९) वटहुकूम काढला आहे. सुधारीत कायद्यामुळे यापुढे बदली प्रकियेविरोधात कोणत्याही शिक्षकाला न्यायालयात जाता येणार नाही. त्यामुळे दरवर्षी बदली प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास मदत होणार आहे. दरम्यान, बहुतेक शिक्षकांनी याचे स्वागत केले असून लवकर बदली प्रकिया राबवावी, अशी मागणी केली आहे.\n\"सरकारच्या नव्या नियमामुळे शिक्षक बदली प्रक्रिया सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. दरवेळी कौन्सिलिंगची तारीख जाहीर झाल्यानंतर एखादा शिक्षक न्यायालयात गेला तर बदली प्रक्रिया थांबत होती. त्यामुळे आता तशी अडचण येणार नाही. याचा हजारो शिक्षकांना लाभ होईल.\"\n- जयकुमार हेब्बळी, अध्यक्ष, बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना\n\"नवीन कायदा नुकताच जारी करण्यात आला आहे. नवीन कायद्यामुळे अनेक शिक्षकांना लाभ होणार असून सक्तीच्या बदलीसह इतर बदलीबाबत कायदा स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही शिक्षक बदली प्रक्रियेला स्थगिती आणू शकणार नाही.\"\n- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी\nराज्यात दरवर्षी ७० ते ७२ हजार शिक्षक बदली प्रक्रियेच्या प्रतीक्षेत.\nबेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात ३ हजारहून अधिक शिक्षकांना बदलीची प्रतीक्षा.\nशहरात १० वर्षांपेक्षा अधिक वर्षे सेवा बजावल्यास सक्तीची बदली.\n५५ वर्षांवरील शिक्षकांना सक्तीची बदली नाही.\nग्रामीण भागातील शाळेत ३ वर्षे किंवा अधिक दिवस सेवा बजावल्यास विनंती बदलीची संधी.\n२०२०-२१ मध्ये बदली प्रकिया रखडली.\nकोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर बदलीसाठी कौन्सिलिंग होण्याची शक्यता.\nशिक्षकांची सक्तीची बदली होणारच; सरकारकडून कायद्यात दुरुस्ती\nबेळगाव : शिक्षण खात्याने बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेताच दरवेळी काही शिक्षक बदली प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव घेतात. त्यामुळे वेळापत्रक जाहीर करूनही शिक्षण खात्याला बदली प्रक्रिया राबविण्यास दरवेळी अडचण निर्माण होते. मात्र, शिक्षक बदली कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असून याबाबतचा\nगुरजी, ‘साळा’ म्हंजी काय हो राज्यातील आठ हजार मुलांचा सवाल\nपुणे - गुरुजी, मलाबी शिकायचं हाय. साळेतबी जायचं हाय. पण आमाली कुणी साळेत घातलंच नाय, असं गुरुजींना सांगत, साळा म्हंजी काय हाय, असा सवाल शाळेच्या उंबरठ्यापासून कोसो दूर असलेल्या राज्यातील सुमारे आठ हजार मुलांनी गुरुजींना केला आहे. राज्यात आजघडीला २५ हजार २०४ मुले शाळाबाह्य आहेत. राज्य सरकार\nएक हजार शिक्षक बदलीच्या प्रतिक्षेत, कोरोनामुळे प्रक्रिया रद्द होण्याची शक्यता\nऔरंगाबाद : मागील वर्षी विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना यंदा ग्रामविकास विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. बदली प्रक्रिया पूर्ण करण्या��� शासनाने ३१ मेपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेली संचारबंदी, तसेच जिल्हा परिषदेकडून संथ गतीने सुरु अस\nदिल्लीकरांना मिळणार घरपोच ऑक्सिजन\nनवी दिल्ली - कोरोना (Corona) संकटात (Disaster) ऑक्सिजन (Oxygen) तुटवड्याचा अनुभव घेणाऱ्या दिल्लीकरांना राज्य सरकारने (State Government) घरपोच (Home Delivery) ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यासाठी एक नवी योजना सुरू केली आहे. घरातच विलगीकरणात राहणाऱ्या कोरोना रुग्णांना https://delhi.gov.in पोर्टलवर न\n'मराठा समाज न कळलेला माणूस मुख्यमंत्री झाला, तरचं समाजाचं भलं होईल'\nसांगली : मराठा समाजात जन्म न घेतलेला आणि ज्याला मराठा समाज (maratha community) कळलेला नाही असा माणूस ज्या दिवशी मुख्यमंत्री (CM maharashtra) होईल त्यादिवशीच मराठा समाजाचं भलं होईल असं मत शेतकरी नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी आज व्यक्त केले. यावेळी त्यांनी येत्या सोमवारी राज्यव्यापी\nदेहविक्री करणाऱ्या महिला सरकारी मदतीपासून वंचित; सहेली संघाच्या वतीने सर्वेक्षण\nपुणे - राज्य सरकारने (state Government) देहविक्री (Prostitute) करणाऱ्या महिलांना दरमहा पाच हजार रुपये निधी (Fund) उपलब्ध करून दिला. परंतु त्यात ११२ महिलांना कागदपत्रे जमा करूनही आर्थिक मदत (Economic Help) मिळालेली नाही, ही बाब सहेली संघाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात (Survey) समोर\nराज्यात पुन्हा लॉकडाउन नको\nपुणे - ‘कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण (Vaccination) हा प्रभावी उपाय आहे. योग्य वेळेत लसीकरण झाले, तर या वर्षाच्या अखेरपर्यंत स्थिती पूर्वपदावर येईल,’ असा विश्वास ‘क्रेडाई’चे (Kredai) राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर (Satish Magar) व्यक्त केला. संपूर्ण राज्यात (Maharashtra) पु\nराज्य शासनाकडून महापालिकेत नवीन पदांना मंजुरी; रिक्त पदांची भरती शक्य\nनाशिक : अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या महापालिकेच्या ६४५ नवीन पदांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासंदर्भात लेखी आदेश प्राप्त झाले आहेत. एकूण पदे एक हजार ५२ असून, त्यापैकी ४१७ पदे मंजूर आकृतिबंधातील आहेत. उर्वरित ६४५ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन आकृत\nतृतीयपंथीयांना लवकरच मिळणार आर्थिक साहाय्य\nपुणे - कोरोना काळात सर्वाधिक दुर्लक्षित राहिलेला घटक तृतीयपंथी नागरिक. त्यांच्या उपचारापासून रोजच्या उदरनिर्वाह पर्यंत सर्वच प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले आहे. या संब���धी ‘सकाळ’ने वृत्तही प्रसिद्ध केले होते. आता तृतीयपंथीय नागरिकांना कोरोना काळात अर्थसाहाय्य म्हणून राज्य शासनातर्फे एक हजार\nशाळांना अनुदान जाहीर केले; पण शिक्षक, कर्मचारी अद्यापही वेतनाविना\nपुणे - राज्य सरकारने शाळांना २० टक्के आणि ४० टक्के अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानातून शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना अद्यापही वेतन मिळालेले नाही. हे वेतन त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी पुणे विभागातील शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना निवेदन दिले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2020/10/blog-post_53.html", "date_download": "2021-05-18T01:23:13Z", "digest": "sha1:27NKGA2LASK2UJLYHQF5VMNW6PU5PESM", "length": 18082, "nlines": 93, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "अगंबाई अरेच्चायु | युवा शक्ती समोर विराट शाही नतमस्तक - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / Unlabelled / अगंबाई अरेच्चायु | युवा शक्ती समोर विराट शाही नतमस्तक\nअगंबाई अरेच्चायु | युवा शक्ती समोर विराट शाही नतमस्तक\n६ ऑक्टोबरला दुबईच्या रणांगणात झालेल्या तुंबळ युद्धात दिल्लीच्या *युवाशाहीने बंगळूरच्या विराटशाहीचा निर्णायक पराभव केला*. युवराज श्रेयसच्या नेतृत्त्वात दिल्लीने बंगळूरचा शहेनशहा कोहलीचे आक्रमण मोडून काढत अंकतालिकेत मुसुंडी मारत सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे. युवाशाही आणि बादशाहीच्या या प्रतिष्ठित लढतीत विजयाची अनारकली श्रेयस अय्यरच्या हाती लागली असून एरोन फिंच, एबीडी सारखे मातब्बर सरदार दिमतीला असूनही या द्वंदात *आरसीबीचे पानिपत झाले आहे.*\nखरेतर विराटकडे सहा गोलंदाज आणि तिन अष्टपैलू खेळाडूंची श्रीमंती असल्याने त्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. मात्र त्याचा हा निर्णय दिल्लीच्या पथ्यावरच पडला. दिल्ली संघाची धडकन असलेल्या पृथ्वीने या सामन्यात खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना खेळतांना २३ चेंडूत ४२ धावांची भक्कम खेळी करत विराटला चिंतेत टाकले होते. पृथ्वीचा बिमोड करायला विराटने मो. सिराज नावाचे आयुध वापरताच पृथ्वीची *शॉर्ट बट स्वीट* खेळी संपुष्टात आली. पृथ्वी परतताच कर्णधार श्रेयस अय्यरने धवनसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु ही जोडी विशेष कमाल दाखवू शकली नाही.\nसलामीवीर शिखर धवननेही पृथ्वीसारखेच आक्रमक रुप धारण केले होते परंतु टी ट्वेंटी तज्ञ गोलंदाज इसुरू उडाणान��� शिखर धवन जास्त उडणार नाही याची काळजी घेतली आणि ८२ धावसंख्येवर धवनला माघारी धाडण्यात आले. दोन्ही सलामीवीरांची गच्छंती होताच अय्यर आणि रिषभ पंतवर दिल्लीची संपूर्ण मदार होती. त्यातच मोईन अलीला उंच टोलवण्याच्या नादात अय्यरला पडीकलने सुंदर झेल घेत टिपले. खरेतर *\"श्रेयसचा\" बळी जरी मोईन अलीच्या नावे गेला असला तरी त्याचे \"श्रेय\"* अफलातून झेल घेणाऱ्या देवदत्त पडीकलला जायला हवे होते.\nअय्यरने मैदान सोडताच दिल्लीचा संघ यानंतर आचके देतो की काय अशी शंका यायला लागली होती परंतु स्टोईनिस आणि रिषभ पंतच्या जोडीने आक्रमक फलंदाजी करत मैदान दणाणून सोडले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी ५३ चेंडूत घणाघाती ८९ धावांची भागीदारी करत सामन्यात रंग भरला. विशेषतः मार्कस स्टोईनिसने आरसीबी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अवघ्या २६ चेंडूत ५३ धावांची लयलूट केली. तर रिषभ पंतनेही तिन चौकार आणि दोन षटकार ठोकत २५ चेंडूत ३७ धावांची जलद खेळी केली. या दोघांच्या झंझावाताने दिल्ली संघाने २० षटकांत १९६ धावांचे आव्हान बंगळूर संघासमोर ठेवले.\nआरसीबी संघ पाठलागासाठी मैदानात उतरला खरा मात्र ॲरोन फिंचचे ताळतंत्र काही केल्या ठिक वाटत नव्हते. त्यातच त्याला एकदोनदा जीवदान पण मिळाले. नवोदित देवदत्त पडीकलने आयपीएलची कारकिर्द तर भक्कमपणे सुरू केली मात्र अनुभवी रविचंद्रन अश्विनसमोर तो कच्चा निंबू ठरला. अश्र्विनने पडीकलचा पाडाव करताच *अक्षर पटेलनेही ॲरोन फिंचला अक्षरशः पटवत मैदानातून चालता केले.* केवळ २७ धावात दोन बळी जाताच आरसीबीचा गोटात चिंतेचे वातावरण पसरले आणि एबीडीसोबत विराटने संघाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हा दिवस अजिबात आरसीबी संघाचा नव्हता.\nएव्हाना धावगतीने आपला फुगवटा वाढवताच मोईन अली, विराटवर दबाव वाढू लागला होता. त्यातच मोईन अलीचा या हंगामातला हा पहिलाच सामना असल्याने तो लयात दिसत नव्हता. अखेर अक्षर पटेलने आपली जादू चालवत त्यालाही चालता केले. बाराव्या षटकात केवळ पाऊनशे धावांत आरसीबीचा रथ चिखलात फसला होता आणि केवळ विराट केविलपणे संघाच्या विजयासाठी धडपडत होता. मात्र काही झाले तरी रणांगणात शत्रूला दयामाया दाखवायचे नसते हे श्रेयस अय्यर जाणून होता. विराटसारख्या समर्थ योद्ध्याला नामोहरम करण्यासाठी त्याने आपली मुलुख मैदान तोफ कगिसो रबाडा���ा आक्रमणाला आणले आणि यापुढचा जे काही झाले त्याचे वर्णन *सबकुछ रबाडा शो* असे नक्कीच करता येईल.\nभन्नाट गती, कमालीची अचूकता, जबरदस्त फिटनेस आणि अत्यंत चतुर गोलंदाज असलेल्या रबाडाने आरसीबी संघाची एकहाती धुळधाण उडवली. कोहलीचा \"विराट\" बळी घेताच त्याचा आवेग, जोश दुप्पटीने वाढला आणि त्याने सुंदर फलंदाजी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरसहीत शिवम दुबे आणि इसुरू उडाणाला सहज गिळंकृत केले. चार षटकांत चार बळी घेत रबाडाने आरसीबीचे कंबरडे मोडून काढले. *रबाडाच्या रांगडेपणा पुढे आरसीबी फलंदाज अगदी रांगल्यासारखे खेळत बाद झाले*.\nएका वाक्यात या सामन्याचे वर्णन करायचे झाले तर *आरसीबीला दिल्लीचा युवा जोश मानवला नाही.* सोबतच आरसीबीचे फलंदाजीत केवळ एबीडी आणि विराटवर अवलंबून राहणे त्यांना चांगलेच भोवले. याशिवाय अश्र्विन, अक्षर पटेल आणि नॉर्खिया या गोलंदाजांनी प्रारंभीच्या पाच षटकातच आरसीबीचे तिन महत्त्वपूर्ण गडी बाद करत त्यांना वरचढ होऊ दिले नाही. अष्टपैलू मोईन अली, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे पाठलाग करताना धावगतीचा दबाव झेलू शकले नाही. तर दुसरीकडे दिल्लीने प्रथम फलंदाजीचा आनंद घेत जवळपास दोनशेचा टप्पा गाठल्याने ते बिनधास्त होते आणि रबाडा सारखा दर्जेदार गोलंदाज संघात असल्याने आपल्या विजयाबद्दल ते निश्चिंत होते.\nदि. ०६ ऑक्टोबर २०२०\nअगंबाई अरेच्चायु | युवा शक्ती समोर विराट शाही नतमस्तक Reviewed by News1 Marathi on October 06, 2020 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू म��्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/pain/", "date_download": "2021-05-18T01:28:39Z", "digest": "sha1:4IQTDJWUUSM74RPRJS47IL7OWQVK4I7J", "length": 12204, "nlines": 143, "source_domain": "bahujannama.com", "title": "pain Archives - बहुजननामा", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला लाखमोलाचा सल्ला, म्हणाले – ‘कोणतेही दुखणं अंगावर काढू नका’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज राज्यात 50 हजारांच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या ...\nBlood Clot : हात-पायात वेदनांसह ‘या’ 8 लक्षणांना समजू नका किरकोळ, ब्लड क्लॉटचे आहेत संकेत\nबहुजननामा ऑनलाईन - बहुतांश प्रकरणांमध्ये ब्लड क्लॉटला चांगले मानले जाते. जेव्हा तुम्हाला जखम होते तेव्हा हा क्लॉट रक्ताला वाहण्यापासून रोखतो. ...\nबडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून\nबहुजननामा ऑनलाईन टीम - आपण बडीशेपचे नाव ऐकले असेलच. प्रत्येक घरात वापरलेली बडीशेप जिऱ्यासारखी दिसते. बडीशेपचे वैद्यकीय गुणधर्म सर्वात वेगळे ...\nखांद्याच्या वेदनांपासून मुक्ती देईल दंडासन, मांसपेशींना मिळेल आराम\nबहुजननामा ऑनलाइन टीम - योग केल्याने शरीर बाहेरून सुंदर दिसतेच, शिवाय आतूनही निरोगी राहते. यासाठी काही योगासन नियमित केली पाहिजेत. ...\nकानाच्या वेदनेने त्रस्त लोकांनी करून पहावेत ‘हे’ 8 सोपे उपाय, ताबडतोब मिळेल आराम\nबहुजननामा ऑनलाइन - जर तुम्हाला कानाची काही समस्या असेल, वेदना होत असतील आणि सहन करणे अवघड होत असेल तर ऑलिव्ह ...\nचिमुटभर ‘हिंग’ देईल पोटदुखीपासून कानदुखीपर्यंत ‘आराम’, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाइन - हिंगचे(asafoetida) नाव येताच तडका दिलेली डाळ किंवा चाट आणि पाणीपुरी आठवते. अन्नाची चव वाढविण्यासाठी हिंग(asafoetida) नेहमीच चांगले ...\nपीरियड्सच्या भयानक वेदना मिनीटांमध्ये करा दूर, ‘या’ 4 गोष्टींचा करा वापर, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाइन - पीरियड्स दरम्यान बर्याच महिला तीव्र वेदना आणि चिडचिडेपणाची तक्रार करतात. या वेदनांमुळे कोणत्याही कामात मन लागत नाही ...\n‘टेलबोन’च्या वेदनेची ‘ही’ आहेत कारणे, जाणून घ्या 9 ‘लक्षणे’ आणि 5 उपचार पद्धती\nबहुजननामा ऑनलाइन - गुदद्वाराजवळील हाडाला वेदना होण्याशी संबंधित हा आजार आहे. पाठीच्या कण्याच्या अगदी खालच्या शेवटच्या टोकाला या वेदना होतात. ...\nहिरड्��ातून रक्त येणं म्हणजे काय जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’\nबहुजननामा ऑनलाईन - आज आपण हिरड्यातून रक्त येण्याची कराणं, लक्षणं आणि उपाय जाणून घेणार आहोत. हिरड्यातून रक्त का येतं \n‘अस्मितादर्श’ने वंचितांच्या वेदना मुखर केल्या : नागराज मंजुळे\nऔरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन - 'अस्मितादर्श'ने दलित, शोषित, वंचितांच्या व्यथा-वेदनांना मुखर केले. त्यांच्या न्याय्य हक्कांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे प्रतिपादन ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nआरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला लाखमोलाचा सल्ला, म्हणाले – ‘कोणतेही दुखणं अंगावर काढू नका’\nफडणवीसांनी भाजपा अध्यक्षांना पत्र पाठवून जागे करावे, सतत महाराष्ट्राची बदनामी करु नये – माजी आमदार मोहन जोशी\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1547 नवीन रुग्ण, 1999 जणांना डिस्चार्ज\nआरोपीच्या नातेवाईकांकडून पोलीसांना जीवे मारण्याचा प्रयत्न, 3 पोलीस कर्मचारी जखमी; 6 जणांवर FIR दाखल\nSBI मध्ये Salary Account असणाऱ्या ग्राहकांसाठी ���ोठी बातमी, मोफत मिळतील ‘हे’ 5 मोठे फायदे \n‘म्हैस दोनवेळा दूध देते, म्हणून संध्याकाळीही दूधविक्रीला परवानगी द्या’; माजी मंत्र्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी\nउपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही; बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे अजित पवारांचे निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/navaratri-special-marathi/tuljabhavani-mahatmya-adhyay-14-121011500066_1.html", "date_download": "2021-05-18T02:07:50Z", "digest": "sha1:6ZYEUI5KMI2BES65E2UPPPCBMZQHW3XN", "length": 39992, "nlines": 260, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय १४ | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय १४\nश्रीगणेशायनमः ॥ अंबामानंदसंदोहांसदोलाधिष्ठितांस्मर ॥ सखीसम्वीज्यमानासच्चामरैवामरैर्नुतां ॥१॥\nषण्मुखस्वामीकार्तिकासी ॥ आदरेंपुसतेझालेऋषी ॥ तुम्हींवर्णिलेंआम्हासी ॥ जगदंबेचें चरित्र ॥२॥\nपरममंगलादेवता ॥ मातंगीनामेंवर्णिलीसर्वथा ॥ परीतिचेंस्वरूफतत्त्वतां ॥ कळेलेंनाहींआम्हासीं ॥३॥\nतीत्वरितादेवीचीअन्यशक्ति ॥ कींस्वयेजगदंबाचाअदिमुर्ती ॥ किंवायोगिनीकींचामुंडाशक्ति ॥ कींमात्रुकाअथवारेवती ॥४॥\nकिमर्थभिन्नरूपेंस्थित ॥ झालीतेंसांगाइत्यंभृत ॥ स्कंदम्हणेऐकासमस्त ॥ मातंगीअरित्रातिथोर ॥५॥\nतुरजाभक्तवत्सलमाऊली ॥ ज्यास्तवमातंगीनामपावली ॥ तीकथासांगतोंभली ॥ ऐकातुम्हीऋषीअवधे ॥६॥\nमातंगनामाराक्षसेश्वर ॥ महाबलपराक्रमीथोर ॥ तेणेंगांजिलेसुरवर ॥ मुनीगंधर्वद्विजसिद्ध ॥७॥\nगायीमनुष्यपीडिलेफार ॥ सर्वासीकरूनबलात्कार ॥ देवाच्यास्त्रियारत्नेंअपार ॥ नेताझालापापीतो ॥८॥\nराजकन्याराजस्त्रिया ॥ ब्राह्मणकन्याब्राह्मणाजाया ॥ नागौरगाच्याकन्यास्त्रिया ॥ हरित्यतेणेंराक्षसें ॥९॥\nरत्नजातिजितुकेंपृथ्वींत ॥ तोपापीतितुकेंहिरोनीनेते ॥ ऋषिच्यायागकालीत्वरित ॥ ब्राह्मणरूपधरीनी ॥१०॥\nयागमंडथींप्रवेशत ॥ अग्निसीनसुनीटाकीत ॥ ऋषिजनांसीमारूनिभक्षीत ॥ मांसत्याचेंकाढोनी ॥११॥\nहोमद्र्वयांतापवित्रपदार्थ ॥ अमेद्यमिसळोनीनाशकरित ॥ यज्ञपात्रघेऊनीसमस्त ॥ चिताग्नींतजाळीत स्मशानी ॥१२॥\nयज्ञाचेभागसमस्त ॥ आपणस्वतःअसेघेत ॥ देवबाहेरघातलेत्वरीत ॥ स्वर्गीतुनीतया��ें ॥१३॥\nइंद्राअग्नियमवरूण ॥ नैऋत्यवायूसोमाईशान्य ॥ यांचेअधिकारस्वतःआपण ॥ चालवूंलागलातेधवां ॥१४॥\nसौरचांद्रमासाअश्विनस्थान ॥ याचाअतिक्रमकरोन ॥ लोकांसपीडाकरी दारूण ॥ दुष्टपापिष्टाराक्षसतो ॥१५॥\nत्याचेजेराक्षसबळी ॥ यथेष्टाहिंडतीपृथ्वीतळीं ॥ मायिकरूपेंधरोनी वेगळीं ॥ लेकुरेंभक्षितीमनुष्याची ॥१६॥\nजीमातेच्यामांडीवरीखेळतीं ॥ त्यासीउचलोनीतेथेंचभक्षिती ॥ ऐसेंदेवमनुष्याप्रती ॥ दुःखादेतीबहुसाल ॥१७॥\nहेंपाहूनसर्वसुरगण ॥ ब्रह्मयासीगेलेशरण ॥ राक्षसांचेंदुराचरण ॥ निवेदितीब्रह्माया ॥१८॥\nम्हणतीमातंगेंपीडिलेबहुत ॥ त्याचेराक्षसबहुउन्मत्त ॥ तेलोकांचाकरितीघात ॥ यज्ञादिधर्मउच्छेदिले ॥१९॥\nऐकोनदेवांचेंभाषण ॥ तेव्हांविधातालोकभावन ॥ मधुरसामपूर्वकवचन ॥ बोलताझालादेवासी ॥२०॥\nतुम्हीकथिलेंजेवृत्त ॥ तेंमजाआधींचाअहेविदित ॥ मातंगराक्षसेंत्रिभुवनांत ॥ सर्वलोकांसपीडिले ॥२१॥\nदुःखनाशकउपायपूर्ण ॥ तुम्हासीमीसांगतोंजाण्ड ॥ जगदबेसीजवेंशरण ॥ सर्वऋषींसघेऊनी ॥२२॥\nजीशरण्यावैष्णवीमांता ॥ शिवातुरजादेवीत्वरिता ॥ जभिक्तकामकल्पलता ॥ यमुनापर्वतींवसताहे ॥२३॥\nतुमच्यादूःखाचापरिहार ॥ तीचकरौलहानिर्धार ॥ तिजविणकोनीनसेइतर ॥ वधावयात्यादुष्टा ॥२४॥\nमाझ्यावरेंतोदुष्टदुर्मती ॥ अवध्यझालासर्वांप्रती ॥ हरीहरहीवधूंनशकती ॥ एकजगदंबेवांचूनी ॥२५॥\nशंकरम्हणेब्रह्मावचन ॥ ऐकोनियादेवगण ॥ ब्रह्मायासीननमस्कारकरुन ॥ यमुनाचालासीआलेवेंगें ॥२६॥\nदेवीसन्मुखयेऊन ॥ भावेंघातलेंलोटांगण ॥ उभेराहिलेकरजोडून ॥ स्तवनकरूंलागले ॥२७॥\nश्लोक ॥ देवाऊचः ॥ नमोनमस्तेत्र्यंबकेशिवेत्रैलोक्यसंत्राणकृतावतारे ॥ त्रिविष्टिपैरचिंतपादपीठे त्रिधात्रिवैद्याद्युपगीयमान ॥१॥\nटीका ॥ नमोनमस्तेत्र्यंबके ॥ शिवेत्रैलोक्यरक्षके ॥ कृतावतारेजगदंबिके ब्रह्मादिदेवापूज्यतूं ॥२८॥\nतुझेंपादपीठपवित्रउत्तम ॥ आम्हादेवासीपुज्यपरम ॥ त्रिधात्रिकांडप्रकारें निःसीम ॥ ऋग्यजुःसामतुजगाती ॥२९॥\nआदिकरोनीस्मृतीपुराण ॥ अगभगातीतुजलागुन ॥ अवतारघेऊनसाधुरक्षण ॥ धर्मवृद्धिकरिसीतूं ॥३०॥\nश्लोक ॥ गुणैस्त्रिभिर्लोहितशुक्लष्णैरुप्तत्तिस्यपरंनिधानं ॥२॥\nटीका ॥ लोहितशुक्लाआणिकृष्ण ॥ रजःसत्वतमत्रिगुण ॥ याचास्वीकारकरून ॥ सृष्टिस्थितीलयकरिस���तु ॥३१॥\nनिमित्तकारणकेवळनव्हेसी ॥ उपादानकारणतूंचआहेसी ॥ तुंआद्याप्रकृतीपुराणाअससी ॥ जुनाटपरीनित्यनवी ॥३२॥\nपरिणामरहिताव्ययवीज ॥ याविश्वाचेंतूंचसहज ॥ चेतनाचेतनविश्वानिर्व्याज ॥ तुझेंस्वरूपींउद्भवें ॥३३॥\nतेपुन्हांतुझेठायीं ॥ लयपावतसर्वही ॥ तस्माततूंएकपही ॥ अबाधिताद्वय ॥३४॥\nविश्वभासेअसतेनासे ॥ सुर्यकिरणींमृगजळजैसे ॥ त्वदुपाआहेतैसेंअसे ॥ सूर्यजैसात्रिकाळीं ॥३५॥\nश्लोक ॥ भूतेंद्रियार्थाविविधाश्चलोके ॥ यागादिकर्मेंद्रियवृत्तयश्च ॥ प्राणीमनोबुद्धिरहंकृतीश्च ॥ प्रज्ञास्मृतीर्मोहवितेचनाच ॥३॥\nकोशाश्चचक्राणिच वायुमार्गयेधातवोसप्तविधाश्चमातः ॥ परस्परंहेतवएवंदहेत्वयानुवृत्तींगमिताश्चतुविधें ॥४॥\nटीका ॥ भूतेंद्रियार्थाधराजलतेजवायुगगन ॥ श्रोत्रत्वकचक्षुजिव्हाघ्राण ॥ शब्दस्पर्शरूपरसगंधजाण ॥ भूतेंद्रियअर्थम्हणावे॥३६॥\nभुतसत्वांशेंश्रोत्रादिइंद्रिय ॥ भूततमांशेंशब्दादिविषय ॥ भूतरजांशेंकमेंद्रिय ॥ वाकपाणीपादशिश्नगुद ॥३७॥\nयाच्यावृत्तीवचनादान ॥ गमनानंदविसर्गकरण ॥ शरीरगतवायुप्राण ॥ कल्पनातेंचमनहोय ॥३८॥\nनिश्चयरूफबुद्धिव्रृती ॥ अभिनिवेशतीअहंकृती ॥ अनुसंधानप्रज्ञावृत्ती ॥ चित्तत्यासीम्हणावें ॥३९॥\nअनुमवलेविषय आठविती ॥ तेचीजाणावीकेवळस्मृती ॥ मोहम्हणजेपडेभ्राती ॥ विवेचनम्हणजेविवेक ॥४०॥\nऐसेभुतभौक्तिकविचार ॥ त्याचेंघडलेंहेंशरीर ॥ त्याचेहीतीनप्रकार ॥ स्थुलसुक्ष्मकारण ॥४१॥\nयातकल्पिलेपंचकोशविशद ॥ अन्नप्राणम्नविज्ञाननंद ॥ याचेंस्वरुप यथाविध ॥ आहेतैसेंजाणावें ॥४२॥\nपंचीकृतपंचभुतांचे ॥ परिणामसप्तघातूंचे ॥ घडलेंस्थळशरीरत्याचेंनामअन्नमयकोश ॥४३॥\nपंचप्राणकमेंद्रिय ॥ मिळोनप्राणमयकोशहोय ॥ मनाआणीज्ञानेंद्रिय ॥ तोकोशमनोमय ॥४४॥\nतेचिज्ञानेंद्रियेंबुद्धीसहित ॥ विज्ञानमयकोशहोत ॥ ऐसेंकोशत्रययुक्त ॥ सुक्ष्मशरीरजाणावें ॥४५॥\nतिसरेंकारणशरीर ॥ त्यांताअनंदमयकोशानिर्धार ॥ तेंसुषुत्पोंचेमेंदिर ॥ जेथेंअनुभवसुखाचा ॥४६॥\nशरीरत्रयकोशपंचक ॥ हेअसताएकांतएक ॥ हेसर्वहीरहतीएक ॥ स्थूळदेहामाझारीं ॥४७॥\nसप्तधातूचेंस्थूळशरीर ॥ रोमत्वचनाडीरुधिर ॥ अस्थिमांसमज्जाप्रकार ॥ सप्तधातूंचेंस्थूळहें ॥४८॥\nषड्चक्रसीआंधार ॥ हेंचिअसेस्थळशरीर ॥ भृकंठहृदयनाभीद्वारा ॥ गुदलिंगगुदमिळोनी ॥४९॥\nवायुमार्गाइडापिंगळा ॥ सुषुम्नादिनाडींचामेळा ॥ जागृतिआदिव्यापारसकळा ॥ परस्परहेतुहेंसर्व ॥५०॥\nइंद्रियविषयदेव॥ प्रसिद्धएकमेकास्तव ॥ कैसेसमजावेंयास्तव ॥ उदाहरणएकदाखवूं ॥५१॥\nसूर्यप्रकाशेंसामर्थ्यनेत्रांसी ॥ तेव्हानेत्रपाहेघटासी ॥ घटास्तवप्रसिद्धनेत्रांसी ॥ नेत्रास्तवसुर्यप्रसिद्ध ॥५२॥\nऐसेपरस्परसापेक्षसतत ॥ अध्यात्माअधिदैवाअधिभूत ॥ हेतिन्हीमिळोनीव्यवहारहोत ॥ जागृतींतप्रत्यक्षें ॥५३॥\nएवंअव्यक्तादिशरींरांत ॥ प्रपंचविस्तारलाबहुत ॥ हेंजडसर्वहीयासींकिंचित ॥ सत्तातुजविणनसेकांहीं ॥५४॥\nमृगजळासीस्वतंत्रता ॥ सूर्यावांचुननाहीसर्वथा ॥ कार्यकारणप्रपंचता ॥ तुजवीणसत्यतानसेची ॥५५॥\nतुझ्याअनुवृत्तीनेंभासे ॥ एरवीहेंकांहीनसे ॥ मृत्तिकेविणनसेंजैसें ॥ भूगोलकार्णघटकार्या ॥५६॥\nसविकारप्रपंचत्रिविध ॥ तुझेस्वरूपीभासलाविविध ॥ उपाधीस्तवंतूहीत्रिविध ॥ शवलस्वरूपभाससी ॥५७॥\nनिरूपादिरूपशुद्ध ॥ ज्यासीम्हणतीसच्चिदानंद ॥ रूपतुझेंचतुर्विध ॥ यास्तवासेजगदंबे ॥५८॥\nश्लोक ॥ त्वंवैप्रसन्नाभुविमुक्तिहेतुरत्त्वयाजगत्सर्वमिदंविराजते ॥ त्वयाविनाकिंचन्नास्तिमास्त्वंमुक्तीदात्रीपरमामुनीनां ॥५॥\nटीका ॥ याभुलोकींतूंप्रसन्न ॥ होसीमुक्तीसीकारण ॥ जीवअज्ञानकमेंकरून ॥ नानायोनीफिरतसे ॥५९॥\nअकस्मातपावलामनुष्ययोनी ॥ स्ववर्णाश्रमधर्माआचरोनी ॥ निष्कामतुझ्यालागलाभजनीं ॥ तेणेंतूंप्रसन्नजगदंबा ॥६०॥\nतुझ्याप्रसादेंशुद्धचित्त ॥ विषयविरागीअध्यात्मरत ॥ गुरुशास्त्राचालाभत्वरीत ॥ निर्विघ्नहोततयाला ॥६१॥\nविघ्नाअलीयातुंटाळीसी ॥ योगक्षेमचालविसी ॥ प्रसन्नतुंकारणहोसी ॥ मुक्तिलागींतयच्या ॥६२॥\nअस्तिभातीप्रीयता ॥ सर्वास्तुंततुझीतत्वतां ॥ तेणेंनामरूपात्मकजागता ॥ शोभाविशेषविराज ॥६३॥\nयाजगांतपाहतांकांही ॥ तुजविणान्यनसेपाही ॥ नामरुपश्रमसोडोनीजेही ॥ तुझेंस्वरुपक्षिती ॥६४॥\nतेमननशीलमुनी ॥ त्याचाकर्मप्रतिबंधतोडोनी ॥ मुक्तिसीदेसीतूंनिर्वाणी ॥ तुंचजननीजगाची ॥६५॥\nश्लोक ॥ स्पष्टंत्वयायशुचितांलभेतत्यक्तं ॥ त्वयावद्यशुचिहमातः ॥ त्वददृष्टिपातामृतवृष्टिवार्षिभिस्तुत्यंभवेल्लोष्टतृणंचकाष्ठ ॥६॥\nमातेत्वांस्पर्शिलेंजयासी ॥ पवित्रतालाभेतयासी ॥ जगदंबेत्वात्या��िलेंज्यासी ॥ तेहोयअपवित्र ॥६६॥\nतुझीदृष्टिपातामृतवृष्ती ॥ वर्षेलज्यावरीतोहोयसृष्टि ॥ स्तुतीसीपात्रपरमेष्टी ॥ प्रभृतीसर्वदेवास ॥६७॥\nलोकतृणकींअसोकष्ट ॥ तेंहोयसर्वासपुज्यश्रेष्ठ ॥ कॄपादृष्टीनेंआमुचेकष्ट ॥ दुरकरीहोजगदंबे ॥६८॥\nश्लोक ॥ यस्थालयेत्वंप्रक रोषिवांस ॥ स्तुत्यः ॥ सलोकत्रयपुजितश्च ॥ त्वयाविनानास्तिशरीरभाजांसवित्प्रदात्रिगुणवृत्तीयोगात ॥७॥\nटीका ॥ सर्वजगांततुझानिवास ॥ तुजविनाकिंचितनसेवोस ॥ परीतेंनकळेअज्ञानास ॥ जाणतीज्ञानीभक्ततुझे ॥६९॥\nभक्तप्रेमेंतुजलाध्यातीं ॥ तुझ्याप्रतिमाकरोनीपुजित ॥ तेथेंचतुझीअभिव्यक्ति ॥ होतसेकेवळजगदंबे ॥७०॥\nप्रकर्षेकरोनीभक्तिमंदिरीं ॥ निवासकरिसीनिर्धारीं ॥ यास्तवत्र्यैलोक्याभीतरीं ॥ पूज्यस्तुत्यभक्ततो ॥७१॥\nशरीरधारीसर्वजीवांसी ॥ बुद्धिदात्रीतुंचअससी ॥ परिबुद्धिवृत्तीभिन्नत्वासी ॥ त्रिगुनयोगेंपावती ॥७२॥\nसात्विकबुद्धिचेजेंजन ॥ तेतुझेंकरितीध्यानपुजन ॥ राजसविषयाभिलाषिपूर्ण ॥ हिंसाकरितीतामस ॥७३॥\nराजसतामासाकरोनीदमन ॥ सन्मार्गालाविसी त्यालागुन ॥ सात्विकाचेंपरिपालन ॥ सर्वदाकरसीजगदंबा ॥७४॥\nश्लोक ॥ पूर्वत्वयायत्पारिपालितं जगद्धत्वासुरानशुंभनिशुंभमुख्यान इंद्रादयस्वर्गपदेषुसक्तात्वमेवमाताजगतोखिलस्य ॥८॥\nटीका ॥ पूर्वी शुंभनिशुंभाअदिकरुन ॥ दैत्यदानवसंहारून ॥ सर्वजनाचेंपरिपालन ॥ केलेंत्वांचजगदंबे ॥७५॥\nइंद्रादिदेवांचेगण ॥ स्वर्गपदीकेलेंस्थापन ॥ सर्वाचेंकारिसीपरिपालन तुंचजननीसर्वांची ॥७६॥\nशंकर म्हणेदेवीभगवती ॥ सिंहवाहिनीतुरजाशक्ति ॥ तिचीदेवांनीकरुनीस्तुती ॥ पुजितेझालेआदरें ॥७७॥\nपारिजातपुष्पेंकरुणी ॥ देवीसीपुजितीनम्रहोऊनी ॥ प्रसन्नहौनीभवानी ॥ वचनबोलतेदेवासी ॥७८॥\nहेदेवगणसमस्त ॥ तुम्हांसीमीप्रसन्नाअहेंनिश्चित ॥ वरमागामनोवांच्छित ॥ इच्छिलेंतेंदेईनतुम्हासी ॥७९॥\nदेवम्हणतीमातंगराक्षस ॥ मातंगपर्वतीत्याचारहिवास ॥ त्यानेंदिधलाबहुतत्रास ॥ स्थानभ्रष्टकेलेंआम्हासी ॥८०॥\nस्त्रियांसीरत्नसंचयासी ॥ घेऊनगेलातोपापराशी ॥ यागस्थानीजातवेगेंसी ॥ विध्वंसितसेसर्वकर्म ॥८१॥\nमुनीमानवगायीगंधर्व ॥ यक्षपन्न्गादिजीव ॥ त्याचेअधिकारहरोनी सर्व ॥ दुःखीकेलेंसकळासी ॥८२॥\nम्हणोनीआलोआम्हींयेथ ॥ अंबेतुजसीशरणांग��� ॥ कॄपेनेंआमुच्यारक्षणार्थ ॥ दुष्टराक्षसासवधावें ॥८३॥\nस्कंदम्हणेयाप्रकारचें ॥ बोलणेंऐकूनदेवाचें ॥ भयभीतझालेतयाचे ॥ समाधानकरुनीबोले ॥८४॥\nम्हणेमारीननिश्चयेंमतंगासी ॥ राक्षसाधमपापीयासी ॥ तुम्हींजावेंस्वर्गलोकासो ॥ ग्लानीभयसोडोनी ॥८५॥\nशंकरम्हणेअभयवाणी ॥ देवासी देउनीत्वरिताजननी ॥ सिंव्हावरीआरुढहोउनी ॥ योगिनीवृंदसमवेत ॥८६॥\nजातीझालीपर्वतास ॥ जेथेंपापीतोराक्षस ॥ तेथेंजाउनीसिंहनादास ॥ उच्चस्वरेंकरितसे ॥८७॥\nवारंवारसाटहास ॥ हाकफोडीतबहुवस ॥ करोनीघनुष्यटणत्कारास ॥ सिंहनादासमवेत ॥८८॥\nनादेंकोंदलेंदिग्मंडळ ॥ दणाणलें धरणीतळ ॥ नादाइकोनतुंबळ ॥ मातंगराक्षसत्याकाळीं ॥८९॥\nवेगेंनिघालाधांवत ॥ आदिशक्तिअसेजेथ ॥ सिंहारुढविराजित ॥ सत्वराअलात्याठायी ॥९०॥\nत्यापाठीसीत्याचेसैनिक ॥ वाहनासहनिघालेकंटक ॥ संग्रामहोणारतेंकथानक ॥ सविस्तरपुढेंआहे ॥९१॥\nजगदबाकृपेनेंव्याख्यान ॥ पांडुरंगजनार्दन ॥ करीलतेंऐकोनसज्जन ॥ भाविकाआदरेंकरोनी ॥९२॥\nइतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडेतुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे चतुर्दशोध्यायः ॥१४॥\nश्रीजगदंबार्पणमतु ॥ शुभंभवतु ॥\nश्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय १३\nश्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय १२\nश्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय ११\nश्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय १०\nश्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय ९\nयावर अधिक वाचा :\nश्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय 14\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये...अधिक वाचा\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या....अधिक वाचा\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात...अधिक वाचा\nआज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली...अधिक वाचा\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल....अधिक वाचा\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल....अधिक वाचा\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. ...अधिक वाचा\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा...अधिक वाचा\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. ...अधिक वाचा\nआर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या...अधिक वाचा\nइतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार...अधिक वाचा\nहुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये...अधिक वाचा\nगंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व\nभागीरथ एक प्रतापी राजा होते. त्यांनी आपल्या पूर्वजांना जीवन-मरण या दोषापासून मुक्त ...\nGanga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि ...\nयंदा गंगा सप्तमी सण मंगळवारी, 18 मे रोजी साजरा केला जाईल. गंगा नदी ही हिंदूंच्या ...\nआपल्यावर भगवान शिवाचे ऋण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती\nमनुष्य जन्म घेतो आणि त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक प्रकाराचे ऋण, पाप, पुण्य त्याचा पिच्छा ...\nशास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे\n1. धर्मग्रंथानुसार या जीवाची उत्पत्ती पाच घटकांपासून झाली आहे. मृत्यूनंतर, सर्व घटक ...\nधार्मिक मान्यतानुसार, आदी शंकराचार्य यांचा जन्म वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या ...\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स��वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/ugc-net-may-2021-exam-postponed-due-to-covid19/articleshow/82165826.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-05-18T01:25:05Z", "digest": "sha1:O2CNPHBNIKO2NE7LPFPQN4BZWDAMPQ5O", "length": 11764, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nUGC NET Exam 2021: यूजीसी नेट परीक्षा लांबणीवर\nUGC NET exam: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षा स्थगित केली आहे. अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ही परीक्षा आता आता कधी होणार, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.\nUGC NET Exam 2021: यूजीसी नेट परीक्षा लांबणीवर\nयूजीसी नेट परीक्षा लांबणीवर\n२ मे पासून होणार होती परीक्षा\nकरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nएनटीएने जारी केले परिपत्रक\nNTA UGC NET Exam 2021 postponed: करोना संक्रमणामुळे आता विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET) देखील स्थगित करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ने मंगळवार, २० एप्रिल २०२१ रोजी यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Nishank) यांनी टि्वट करत यासंबंधीची माहिती दिली आहे.\nएनटीएने सांगितले की डिसेंबर 2020 सत्रासाठी यूजीसी नेट परीक्षा (UGC NET Dec 2020 Exam) २ मे ते १७ मे २०२१ या कालावधीत संगणकआधारित पद्धतीने होणार होती. पण करोना महामारीची वर्तमान परिस्थिति आणि उमेदवारांचे आरोग्य ध्यानात घेऊन ही परीक्षा पुन्हा एकदा स्��गित करण्यात आली आहे.\nही परीक्षा आता आता कधी होणार, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. एनटीएने सांगितले की परीक्षेच्या तारखेच्या १५ दिवस आधी उमेदवारांनी परीक्षेच्या सुधारित वेळापत्रकाबाबतची माहिती देण्यात येईल. या दरम्यान उमेदवारांना सल्ला देण्यात आला आहे की त्यांनी एनटीए आणि यूजीसी नेटची अधिकृत वेबसाइट अद्ययावत माहितीसाठी नियमितपणे पाहावी.\nयूजीसी नेट डिसेंबर २०२० परीक्षा (मे २०२१) संबंधी कोणतीही माहिती आणि स्पष्टीकरणासाठी उमेदवार एनटीएचा हेल्पलाइन नंबर ०११-४०७५९००० वर संपर्क करू शकतात. याव्यतिरिक्त उमेदवार ugcnet@nta.ac.in वर ईमेल पाठवून संपर्क करू शकतात.\nआयसीएसई दहावी परीक्षेसंबंधीचा निर्णय बोर्डाने बदलला\nराज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा\nSSC CHSL 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा लांबणीवर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nराज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nयूजीसी नेट परीक्षा लांबणीवर यूजीसी नेट ugc net postponed ugc net may 2021 UGC NET\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ मे २०२१ मंगळवार : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस या राशींसाठी उत्तम\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ उभारणार ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nमुंबईमोठा दिलासा; करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मृत्यूतही झाली घट\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोना��ाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nअहमदनगरमहाराष्ट्रावर संकटं, मुख्यमंत्र्यांबद्दल तृप्ती देसाई म्हणाल्या…\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T02:46:52Z", "digest": "sha1:LHOGIBUWP5FWYRMTJNH4VIYK4Y2STJZH", "length": 11867, "nlines": 73, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दत्तजयंती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(दत्त जयंती या पानावरून पुनर्निर्देशित)\nदत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते.[१][२]\nअमळनेर येथील दत्त जयंती उत्सव\nहा दिवस म्हणजे भगवान दतात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.\n३ गुरुचरित्र वाचन सप्ताह\n५ हे सुद्धा पहा\nदत्तजयंती उत्सव रायपाटण(तालुका राजापूर)\nदत्तात्रेयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात.[३] दत्ताची स्थाने प्रयाग येथे, आणि महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी आहेत.[४][५][६] श्रीदत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो.[७]\nदत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया (अनुसया नव्हे) यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले श्रीदत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे एकस्वरूप आहे[८]. श्रीगुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी भारतभम्रण केले. ठिकठिकाणी त्यांची स्थाने (गादी) निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली.[९]महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो.[१०]\nगुरुचरित्र वाचन सप्ताहसंपादन करा\nभगवान दत्तात्रेय यां���्याशी संबंधित दत्त संप्रदायाचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र हा होय. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस दत्त भक्त पुरुष या गुरुचरित्र ग्रंथाचे काटेकोर नियम पाळून वाचन करतात.[११][११] दत्त जयंतीला या वाचनाचे पारणे करतात.[१२]\nदत्तजयंती उत्सव कीर्तन रायपाटण तालुका राजापूर\nदत्त जयंतीच्या दिवशी, दत्ताच्या देवळात भजन, कीर्तन होते. संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात, त्यामुळे त्या वेळी जन्माचे कीर्तन असते[१३]. देवळावर रोषणाई केली जाते.[१४] पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक निघते. भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन एक आठवडाही केले जाते.[१५] या उत्सवात संगीत तथा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात.[१६] अशा कार्यक्रमांचेही विशेष आयोजन केले जाते.[१७] केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही हा उत्सव उत्साहाने संपन्न केला जातो. आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची व्यवस्था केली जाते.[१८]\nहे सुद्धा पहासंपादन करा\nदत्त जयंती उत्सव पूजा तयारी\n^ सय्यद, झियाऊद्दीन (१८.१२.२०१५). \"श्रीदत्त संप्रदायातील परंपरा\". ९.१२.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ सय्यद, झियाऊद्दीन (१८.१२. २०१५). \"अपरिचित दत्तस्थाने\". ९.१२. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n↑ a b सय्यद, झियाउदीन (१६. १२. २०१५). \"उपासना गुरुचरित्राची\". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ दैनिक भास्कर (१९. १२. २०१८). \"22 को मनाएंगे श्री दत्त जन्मोत्सव\". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ दैनिक भास्कर (१५.१२. २०१८). \"दत्त जयंती महोत्सव कल से\". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ दैनिक भास्कर (१०. १२. २०१८). \"स्वराभिषेक में आएंगे मशहूर कलाकार, होगा गायन-वादन\". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ म. टा. प्रतिनिधी, पुणे (१८. १२. २०१८). \"भक्तिगीतांची सुश्राव्य मैफल\". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"दत्तजयंती उत्सव सुरू\". १५.१२.२०१८. ९.१२.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२१ रोजी ०६:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आ���े; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/national/bhopal-viral-video-horrific-condition-coronavirus-bhopal-dead-body-cremated-residential-area-a597/", "date_download": "2021-05-18T02:42:42Z", "digest": "sha1:4OVJLSQ7LY47HOX43ON7GOHFFWIYBZP6", "length": 38059, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus Live Updates : भयावह! स्मशानभूमीत कमी पडतेय जागा; रहिवाशी कॉलनीत मृतदेहावर अंत्यसंस्कार; घटनेने खळबळ - Marathi News | bhopal viral video horrific condition of coronavirus in bhopal dead body cremated in residential area | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय प���िसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\n स्मशानभूमीत कमी पडतेय जागा; रहिवाशी कॉलनीत मृतदेहावर अंत्यसंस्कार; घटनेने खळबळ\nCoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी 45 लाखांवर पोहोचली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 16,79,740 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\n स्मशानभूमीत कमी पडतेय जागा; रहिवाशी कॉलनीत मृतदेहावर अंत्यसंस्कार; घटनेने खळबळ\nनवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,45,26,609 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,75,649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी (17 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,34,692 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी 45 लाखांवर पोहोचली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 16,79,740 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,26,71,220 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान कोरोनातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.\nमध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात बेड मिळत नाही आहेत. तर दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागा कमी पडत आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. रहिवासी कॉलनीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा धक्काद��यक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nअंत्यसंस्कारानंतर मृतदेहाची राख आसपास असलेल्या घरांजवळ पसरली. याप्रकारानंतर प्रशासनही खडबडून जागं झालं असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. लोकांनी मृत्यू झालेला व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याच्या अंत्यसंस्कारासाठी कोणतेही नियम पाळण्यात आलेले नसल्याचं देखील सांगितलं आहे. ती व्यक्ती खरंच पॉझिटिव्ह होती का याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भोपाळमध्ये कोरोनामुळे वाईट परिस्थिती आहे. अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.\n स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचे ढीग, लवकर अंत्यसंस्कारासाठी मागितले जाताहेत पैसे\nमृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचे हाल होत आहेत. सूरतमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी खूप वेळ वाट पाहावी लागत असून स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती मिळत आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह येतात. मात्र सध्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. शहरातील अश्निनीकुमार स्मशानभूमीत पैसे घेऊन लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. संपूर्ण गुजरातमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर सूरतमध्ये आहे.\n पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, धक्क्याने पत्नीनेही सोडला जीव; एकाच घरात 4 दिवसांत 3 अंत्ययात्रा\nकोरोनामुळे अनेकांना आपल्या घरातील कर्ती व्यक्ती गमवावी लागली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबात पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्य़ू झाला आहे. याच धक्क्याने महिलेने देखील आपला जीव सोडला. त्यामुळे चार दिवसांत एकाच घरातून तीन अंत्ययात्रा निघाल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील सिकंदरा गावामध्ये एकाच घरात चार दिवसांत ���ीन जणांचा मृत्यू झाला आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona virusIndiaMadhya PradeshDeathकोरोना वायरस बातम्याभारतमध्य प्रदेशमृत्यू\nIPL 2021: मॅक्सवेल ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर कोहलीचं नाटक जिंकलं; RCB ची 'ऑफ द फिल्ड' धमाल पाहा...\nIPL 2021: महेंद्रसिंग धोनीला एका २८ वर्षीय खेळाडूनं मोठ्या संकटातून वाचवलं, नाहीतर...\nIPL 2021: धोनी अन् शाहरुख खानमध्ये बराच वेळ चर्चा, सर्वच थक्क; नेमकं काय घडलं\nIPL 2021: मुंबई वि. कोलकाता सामन्यात रितिका, नताशा यांनी का दिली होती अशी रिअॅक्शन; मुंबई इंडियन्सनं सांगितलं कारण\nIPL 2021 : प्रियम गर्ग व अभिषेक शर्मामुळे हैदराबाद होणार मजबूत, यंदाचे पर्व सर्वांत रोमांचक होणार\nIPL 2021 : आजचा सामना, मुंबई इंडियन्सपुढे सनरायजर्सचे आव्हान\nCoronavirus: राजकीय नेत्यांनी ताब्यात ठेवलेली औषधे आरोग्य खात्याकडे जमा करा; हायकोर्टाचे आदेश\nCoronavirus: कोरोनाच्या आणखी लाटा, १८ महिने अधिक सतर्कतेचे; शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन् यांचा इशारा\nजास्तीच्या कामाने हजारो लोकांचा मृत्यू; आठवड्यात ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम केल्यास...\nCorona Vaccine: राज्यांकडे अद्याप शिल्लक आहेत दोन कोटी डोस; महाराष्ट्राकडे किती\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\n देशात नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्याही खाली; २७ दिवसांतील नीचांक\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3670 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2318 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन��� समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/01/05/woolah-tea-assam/", "date_download": "2021-05-18T01:17:45Z", "digest": "sha1:Y47WKW5CCUCI7YK4U2JRVZIZNWAXHEBZ", "length": 19617, "nlines": 180, "source_domain": "yuvakatta.com", "title": "लाखों रुपये पगाराची नोकरी सोडून केली व्यवसायाची सुरुवात आणि बनवतात नैसर्गिक टी-बॅग.! - YuvaKatta", "raw_content": "\nHome Uncategorized लाख��ं रुपये पगाराची नोकरी सोडून केली व्यवसायाची सुरुवात आणि बनवतात नैसर्गिक टी-बॅग.\nलाखों रुपये पगाराची नोकरी सोडून केली व्यवसायाची सुरुवात आणि बनवतात नैसर्गिक टी-बॅग.\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nआपणास माहित आहे का की आपण एक टी-बॅग पाण्यामध्ये टाकतो तेंव्हा त्याच्यासोबत जवळपास 11.6 मायक्रोप्लास्टिक कण आणि 3.1 अब्ज नॅनो प्लास्टिक पण पाण्यामध्ये सोडले जातात. कॅनडाच्या एका मॅकगिल युनिव्हर्सिटी च्या अभ्यासानुसार असे स्पष्ट झाले आहे की ती बॅग आपल्या आरोग्यासाठी हवी तेवढी सुरक्षित नाही, जितके आपण तिला समजतो.\nटी-बॅगचा वापर करणे अप्रत्यक्षरीत्या आपल्या आरोग्य आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टीसाठी हानिकारक ठरू शकते. जर आपण तिचा कंपोस्ट खत बनवण्यासाठी वापर केला तर तिच्यामधून हानिकारक घटक झाडांना मिळतील.\nटी बॅगच्या या समस्या लक्षात घेऊन आसामची एक चहा कंपनि ‘द टी लिफ्ट थयोरी’ ने एक अशा प्रकारे चहाचे पॅकिंग केली आहे की जे पर्यावरण स्नेही आहे. एक खास पॅकिंग ला त्यांनी ” वूलाह ” या नावाच्या अंतर्गत सुरू केले आहे. या टी बॅग मध्ये दोन चहा पानांचा दाब देऊन गुठ्ठा बनवलेला आहे आणि त्यांना सिलेंडर सारखा आकार देण्यात आला आहे. या बॅग ची पॅकिंग नैसर्गिकरित्या उगवलेल्या धाग्यापासून बांधले गेले आहे. त्याचे वजन फक्त दोन ग्रॅम इतके आहे.\nकंपनीचा हा प्रॉडक्ट दिसायला कोणत्याही दुसऱ्या टी बॅग सारखाच आहे परंतु त्याची गुणवत्ता आणि चव त्याला इतर दुसऱ्या प्रोडक्ट पासून एकदम वेगळा बनवून ठेवतो. चहाच्या पानांना कोणत्याही प्रकारे न तोडता त्यांच पॅकिंग करण्यासाठी वापर केला गेला आहे आणि त्यामुळे चहाला येणारी कडू चव कमी होते आणि आपणाला एकदम ताजा आणि चवदार चहा मिळतो.\n‘द टी लिफ्ट थयोरी’ कंपनीचे संस्थापक उपामण्यू बोरकाकोटी सांगतात की त्यांनी ही कंपनी आपले लहानपणीचे दोस्त अंशुमन भरली यांच्यासोबत 2016 मध्ये सुरू केली होती कारण त्यांना आसाम दार्जिलिंग आणि मेघालय या राज्यांच्या गरीब शेतकऱ्यांना मदत करता येईल. हा एक b2b प्लॅटफॉर्म आहे जो शेतकऱ्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या चहा खरेदी करतात आणि त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजार मध्ये नेऊन पोचवतात.\nचहाच्या पानांचा विशिष्ट स्वाद.\nवूलाह ब्रँड नाव हे एका आसामी भाषेतून ���ले आहे. याचा अर्थ होतो आनंद. हे ब्रँड नाव गेल्या काही महिन्यांमध्ये स्थापन करण्यात आले आहे आणि सध्या हे आसाम मधील चहा परंपरेला एक वेगळ्या प्राकृतिक आणि त्याचबरोबर आरोग्यदायक दर्जा म्हणून ओळख निर्माण करत आहे.\nवूलाह ब्रँड टी बॅग थेट ग्राहकापर्यंत पोहोचवले जातात.चहाचा व्यापारामध्ये जवळपास तीन वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर कंपनीच्या दोन्ही संस्थापकांनी हा निर्णय घेतला की ते हस्तव्यवसाय प्रसिद्ध असणारा त्याचा चहाचा प्रॉडक्ट शोधून काढायचा. त्यांनी त्यांच्या कंपनीचे गुंतवणूक या गोष्टीमध्ये केली आणि शेतकऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले.\nचहाच्या पानांना तोडल्यानंतर त्यांना एकावर एक ठेवून दाब दिला जातो कारण त्याची पॅकिंग करत असताना अस्ताव्यस्त होऊ नयेत. त्या सर्व पानांना एका विशिष्ट आकारांमध्ये बांधले जाते आणि त्याचे वजन दोन ग्रॅम इतके असते. हे काम खूप कौशल्याची आहे आणि त्यासाठी जवळपास 40 महिलांना पॅकेजिंग साठी रोजगार मिळत आहे.\nएकदा की चहाची टी बॅग ग्राहकापर्यंत पोहोचली की त्यांना फक्त त्या चहाच्या पॅकिंग केलेल्या पानांना गरम पाण्यामध्ये सोडायचे आहे . दाब देऊन पॅकिंग केलेली चहाची पाने पाच मिनिटांमध्ये फुलून जातात . चहाच्या चवीच्या आधारावर एकच पॅकिंग ला आपण जवळपास दोन किंवा तीन वेळा वापर करू शकतो.\nकंपनीची सुरुवात कशी झाली.\nकंपनीचे संस्थापक उपामण्यू आणि त्यांचे मित्र अंशुमान हे आसामच्या शिवसागर शहरात लहानाचे मोठे झाले आणि त्यांचे शिक्षणही तेथेच झाले . सन 2010 मध्ये ते नोकरीसाठी दिल्ली येथे गेले. मार्केटिंग मध्ये चार वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर दोघे मित्र अंशुमन पारंपरिक चष्म्याचा व्यवसाय करण्यासाठी परत आले.\nया व्यवसायमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर त्यांना असा अनुभव आला की अपर्याप्त निर्मितीमुळे व्यवसाय पुढे जाऊ शकत नाही . याच गोष्टीचा विचार करून त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला.\nआसाम जगातील सर्वात जास्त चहाचे उत्पादन घेणारे राज्य आहे. त्यांना या गोष्टीचा पूर्ण विश्वास होता की त्यांचा हा चहाचा व्यवसाय कधीही तोट्यात जाणार नाही. त्यांनी येथील लहान-मोठ्या शेतकऱ्यांची बोलणी केली त्यांच्या असे लक्षात आले की नैसर्गिक रित्या बनवलेला चहा थेट ग्राहकापर्यंत पोचला जाऊ शकत नाही .तेव्हा त्यानि थेट ग्राहकापर्यंत ��हे तसाच चहा पोहोचवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आणि ते यात यशस्वी झाले.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleकोरोणानंतर देशावर आता बर्ड फ्लूचे नवीन संकट.\nNext articleनवाब पटौदी आणि शर्मिला टागोर यांची ‘लव स्टोरी’, लग्नासाठी धर्म बदलावा लागला होता.\n या गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभे केले कोव्हिड सेंटर ….\nही कॉलेज तरुणी कोरोनाकाळात स्वत: च्या पॉकेटमनीतून बेघरांची भूक भागवतेय …\nट्री मॅन ऑफ इंडिया’: या धरतीपुत्राने कोणत्याही सरकारी पाठिंब्याशिवाय ५ लाख झाडे भेट म्हणून दिली आहेत.\nआपणही चॉकलेट खात नसाल तर ही बातमी आवर्जून वाचा; डार्क चॉकलेट खाण्याचे ‘हे’ आहेत आठ फायदे\nकोरोना चाचणीच्या किट निर्मितीत सोलापूरची ही सुकन्या देतेय योगदान…\nजगभरात गाजतोय हा ‘यावली’चा कलाकार,कॉमेडी व्हिडिओने नेटिझन्सला घातली भुरळ…\nकधी हातगाडीवर पराठा विकनाऱ्या सुरेशने आता पराठ्याची सर्वांत मोठी कंपनी बनवलीय…\nबाबा हरभजन सिंह: एक शहीद ,जो मृत्यूनंतरही देशाची पहारेदारी करतोय …\nसूर्यकुमार यादवचा पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठा विक्रम..\nझारखंडच्या या ‘जलपुरुषाने’ ने बदलले आपल्या परिसराचे चित्र, पद्मश्रीनेही केले गेले सन्मानित\n“ट्वीटर वार”च्या नावाखाली, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न\nया देशात आजही घटस्फोट घेऊ दिला जात नाही..\nएकेकाळी सर्वात श्रीमंत असलेल्या या भारतीय नवाब ला होती एक घाण...\nपाकिस्तानमध्ये जन्मलेले हे तीन खेळाडू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असल्यामुळे आयपीएलमध्ये खेळतात…\nचेन्नई सुपरकिंग्जचा विजयी ‘पंच’: हैदराबादचा सात गडी राखून केला पराभव; गुणतालिकेमध्ये...\nसफाई कामगाराचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झालाय..\nविदेशी समजले जाणारे हे ५ ब्रँड आहेत भारतीय\nसरोज खान “मदर ऑफ कोरिओग्राफी” काळाच्या पडद्याआड…\nस्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणारा हा फलंदाज इंग्लिश गोलंदाजाचा क्लास घेण्यास...\nराजा भूपिंदर सिंह यांच्या ‘खास’ महालात केवळ नग्न लोकांनाच प्रवेश मिळत...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना ��रावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_65.html", "date_download": "2021-05-18T00:38:43Z", "digest": "sha1:LIFT7OPMEQSBR3L5GOTWYFK3HM4NOIYK", "length": 13494, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भिवंडीत दोन कारवाईत आठ किलो गांजासह दहा लाख रोख व दोन तलवारी जप्त - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / भिवंडीत दोन कारवाईत आठ किलो गांजासह दहा लाख रोख व दोन तलवारी जप्त\nभिवंडीत दोन कारवाईत आठ किलो गांजासह दहा लाख रोख व दोन तलवारी जप्त\nभिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी शहरात अमली पदार्थांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फैलावला असून त्यामुळे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे व भिवंडी गुन्हे शाखा युनिट २ यांनी बुधवारी रात्री दोन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे ८ किलो गांजा , दहा लाख रोख रक्कम व दोन तलवारी हस्तगत केल्या आहेत.एकाच दिवशी दोन कारवाया झाल्याने अमली पदार्थ विक्रीतील आरोपीं मध्ये खळबळ माजली आहे. पहिल्या गुन्ह्यात गुन्हे शाखे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना खबऱ्या मार्फत शांतीनगर भागातील गायत्री नगर येथील रिजवान खुर्शीद खान ( वय २४) याच्या घरात घातक शस्त्र ठेवल्याची माहिती मिळाल्यावर पो. उपनिरी शरद बरकडे , सहा.पो. उपनिरी रामसिंग चव्हाण ,अनिल शिरसाठ ,रविंद्र पाटील ,आर डी अल्हाट, मंगेश चौधरी ,विरेंद्र कुंभार या पोलीस पथकाने संशयित इसमाच्या घरी छापा मारला असता घरात दोन धारदार तलवारी आढळून आल्याने घराची कसून झडती घेतली असता घरात ३ किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला असून आरोपी व सदरचा गुन्हा गुन्हे शाखेने शांतीनगर पोलीस ठाण्याकडे हस्तांतरीत केला आहे .\nतर शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा माफियांची टोळी कार्यरत असून त्यांच्या मार्फत शहरात सर्वत्र गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांना मिळाली असतात्यांनी पोलिसांना शहरातील अनधिकृत अमली पदार्थांच्या विक्रीस पायबंद घालण्याचा सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले,वरिष्ठ पो.निरीक्षक शीतल राऊत ,पो.निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. कैलास टोकले ,सहा.पो.उपनिरीक्षक भोला शेळके ,कर्मचारी तुषार वडे ,डी के दळवी, अमोल इंगळे,जितेंद्र पाटील ,ज्ञानेश्वर कापरे,रवि पाटील या पोलीस पथकाने शांतीनगर ,केजीएन भाजी मार्केट येथून अब्दुल कादर अब्दुल जब्बार शेख ( वय ४६ ) ,अकबर हुसेन अब्दुल अजीज शेख ( वय ४५ ) दोघे राहणार शांतीनगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या जवळून ४ किलो ९७० ग्रॅम वजनाचा ४९ हजार ७०० रुपयांच्या गांजा सह रोख १० लाख २२ हजार २७० रुपये रोख रक्कम व अकरा हजार किंमतीचे दोन मोबाईल असा १० लाख ८२ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शांतीनगर पोलीस यशस्वी झाले आहेत.भिवंडी शहरात शांतीनगर भागात एकाच दिवशी शांतीनगर पोलीस व भिवंडी गुन्हे शाखा युनिट २ या दोन्ही पोलीस ठाण्यांनी कारवाई करीत तब्बल ८ किलो गांजा जप्त करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे शहरातील अमली पदार्थ विक्री व्यवसायातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत .तर शहरात अमली पदार्थ विक्री बाबत नागरीकांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात पोलीस त्यांची तात्काळ दाखल घेऊन कारवाई करतील अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे\nभिवंडीत दोन कारवाईत आठ किलो गांजासह दहा लाख रोख व दोन तलवारी जप्त Reviewed by News1 Marathi on December 03, 2020 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल ��ाजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11740/", "date_download": "2021-05-18T01:32:00Z", "digest": "sha1:EIQGNMUM2BCZRSHSICBFXMQ3DJF7YMNN", "length": 13438, "nlines": 80, "source_domain": "aajdinank.com", "title": "रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्याबाजारात चढ्या भावाने विक्री,सहा आरोपींना कोठडी - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nरेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्याबाजारात चढ्या भावाने विक्री,सहा आरोपींना कोठडी\nऔरंगाबाद ,२८ एप्रिल /प्रतिनिधी\nजालन्याच्या कोविड सेंटरमधील कामगाराने रेमडेसिवीर इंजेक्शन लांबवले. त्यांची काळ्याबाजारात चढ्या भावाने विक्री करताना गुन्हे शाखा पोलिसांनी कामगारासह सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीकडून पाच इंजेक्शन, सहा मोबाइल आणि कार असा पाच लाख ६४ हजार ५८७ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.\nआरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना एक मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी बुधवारी दि.२८ दिले. आरोपींमध्ये शहरातील दोघांचा तर जालना जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे.\nदिनेश कान्हु नवगिरे (२८, रा. जयभीमनगर, गल्ली क्र. ३), रवि रोहिदास डोंगरे (रा. भाग्यनगर,औरंगाबाद), महावितरण कंपनीतील संदीप सुखदेव रगडे (३२), प्रविण शिवनाथ बोर्डे (२७, दोघेही रा. आंबेडकरनगर, ता. बदनापुर), नरेंद्र मुरलीधर साबळे (३३, रा. समतानगर, ता. बदनापुर) आणि नगर परिषदेतील कंत्र��टी कामगार अफरोज खान इकबाल खान (रा. बदनापुर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.\nप्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राजगोपाल बजाज (५५) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, दिनेश नवगिरे हा रेमडेसिवीर इंजेक्शनची अवैधरित्या चढ्या भावाने विक्री करित आहे. त्यानूसार, २६ एप्रिल रोजी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जारवाल व त्यांच्या पथकाने बनावट ग्राहका आधारे नवगिरे याच्याकडे रेमडेसिवीरची मागणी केली. त्याने एका इंजेक्शची किंमत २० हजार रुपये सांगुन ती फोन पे व्दारे मोबाइलवर टाकण्यास सांगितले. त्यानूसार बनावट ग्राहकाने २० हजार रुपये नवगिरे याच्या मोबाइलवर ट्रान्सफर केले. त्यानंतर नवगिरे यांने इंजेक्शन घेण्यासाठी बनावट ग्राहकाला सांयकाळी घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाजवळी रिक्षा स्टॅडवर बोलावले. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचून नवगिरे याला अटक केली.\nत्याच्या चौकशीत जालन्यातील कोविड सेंटरमधील कर्मचारी आणि मित्रांच्या मदतीने इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करत असल्याचे समोर आले. त्यावरुन पोलिसांनी धाव घेऊन त्याच्या अन्य सहा साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी पाच रेमडेसिवीर इंजेक्शन, सहा मोबाइल, कार (क्रं. एमएच-२४-एम-५६) असा ऐवज जप्त केला. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील नितीन जाधव यांनी आरोपी अफरोज खान याने सदरील इंजेक्शन कोठून आणले, त्याला कोणी मदत केली याचा तपास करणे आहे. अफरोज खान याने इतर अटक आरोपीने अशा प्रकारे आणखी किती इंजेक्शन दिले,त्याला कोविड सेंटर मधून कोणी सहाकार्य केले का याचा देखील तपास करणे आहे. आरोपीचे आणखी साथीदार आहेत का याचा तपास करणे आहे. आरोपी नवगिरे याच्या फोन पेवर ट्रान्सफर केलेले २० हजार रुपये जप्त करणे आहे. आरोपींचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्या दृष्टीने तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.\n← राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा\nमाजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन →\nऔरंगाबाद शहरातील विविध ठिकाणाहून 100 ब्रास वाळू जप्त\nजालना जिल्ह्यात 34 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nहालगी लावून कावड नाचविने पडले महागात\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://agrotourismvishwa.com/tag/women-empowerment-in-agro-toruism-vishwa/", "date_download": "2021-05-18T01:35:15Z", "digest": "sha1:GKPUUPT57627XQQORVNWVSVPXFCSPGV4", "length": 4244, "nlines": 81, "source_domain": "agrotourismvishwa.com", "title": "women-empowerment-in-agro-toruism-vishwa Archives - Agro Tourism Consultant I Agri Tourism Design and Marketing Services About Agro & Rural Tourism Tour", "raw_content": "\nकृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण\nकृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण Agri-tourism and empowerment of rural women कृषी पर्यटन या संकल्पनेला पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. कारण यातून शेतीला जोडधंदा म्हणून एक पर्याय उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, आपली ग्रामीण संस्कृती जोपासली जावी आणि यातून शहराकडे तरुणांची होणारी वाटचाल थांबावी, ही जरी प्रमुख कारणे Read more about कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण[…]\nपराशर कृषी पर्यटन – यशोगाथा\nपराशर कृषी पर्यटन – यशोगाथा Parashar Agri Tourism – Success Story धावपळीच्या व तणावपूर्ण जिवनातून काही घटका उसंत मिळवण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात पर्यटनाला पसंती देवू लागले आहेत. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांना/प्रकारांना सोनेरी दिवस आलेले आहेत. दैनंदिन जिवनाच्या चाकोरीबाहेर जावून जरा बदल म्हणून तसेच स्थानिक माती व संस्कृतीशी जोडले जावे म्हणून लोक कृषी पर्यटनाकडे आकर्षित होवू Read more about पराशर कृषी पर्यटन – यशोगाथा[…]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-news-about-cm-devendra-fadnavis-5750908-NOR.html", "date_download": "2021-05-18T01:11:21Z", "digest": "sha1:HFQVNW273HBNFPFFXYZWQ7YIE3YBJXIH", "length": 7549, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about CM devendra Fadnavis | मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना गती, मुख्यमंत्र्यांचा दावा; निर्णयांचा घेतला अाढावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nमराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना गती, मुख्यमंत्र्यांचा दावा; निर्णयांचा घेतला अाढावा\nमुंबई- औरंगाबाद येथे मागील वर्षी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील सिंचन वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. या बैठकीत निम्न दुधना प्रकल्प तसेच नांदूर-मधमेश्वर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मागील एका वर्षात या प्रकल्पांवर साधारण ६८६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मराठवाड्यात आधीच्या काळात रखडलेले अनेक सिंचन प्रकल्प गतिमान झाले असून उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत,’ अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.\nअाैरंगाबादच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा अाढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. या बैठकीत मराठवाड्यासाठी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांवर कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून काही निर्णयांवर काम सुरू आहे. उर्वरित कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.\nमराठवाडा विभागात सिंचनासाठी कृष्णा खोऱ्यातून पाणी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यक्रम तयार करून ४ वर्षांच्या कालावधीत त्याला विशेष निधी उपलब्ध करून देण्यास या बैठ��ीत मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार सन २०१७-१८ मध्ये कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासह कृष्णा मराठवाडा प्रकल्पास २५० कोटी रुपयांचा विशेष निधी राज्यपालांच्या सूत्राबाहेर मंजूर करण्यात आला आहे. यामुळे २००७ पासून रखडलेल्या या कामास गती प्राप्त झाली आहे. कडकनाथवाडी साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून येसवंडी साठवण तलाव, नळदुर्ग बंधारा आणि सोमनथळी बॅरेजचे काम प्रगतिपथावर आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मराठवाड्यातील पाण्याची गरज लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत हे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. या बैठकीत राज्याच्या इतर भागातील प्रलंबित मागण्यांवरही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती बैठकीला उपस्थित सूत्रांनी दिली.\n३० पैकी १३ निर्णय रखडलेलेच : धनंजय मुंडे\n‘औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या ३० पैकी १३ निर्णयांवर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नसल्याचे सरकारने आढावा बैठकीत मान्य केले आहे. यावरूनच सरकारची मराठवाड्याच्या विकासाबद्दल अनास्था दिसून येते,’ अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. या प्रलंबित निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच औरंगाबाद येथे या वर्षीची मंत्रिमंडळ बैठक तत्काळ आयोजित यावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.oralcare.com.hk/Bamboo-Interdental-Brush", "date_download": "2021-05-18T01:12:51Z", "digest": "sha1:VSXBXF4VZJ3KJH2TPOOZ4IDBMKDMYTDX", "length": 6422, "nlines": 141, "source_domain": "mr.oralcare.com.hk", "title": "चीन बांबू इंटरडेंटल ब्रश उत्पादक - ओराटेक", "raw_content": "\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंटल ब्रश\nमुख्यपृष्ठ >इंटरडेंटल ब्रश > बांबू इंटरडेंटल ब्रश\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंटल ब्रश\nपुदीना लवचिक रबर सॉफ्ट पिक्स\nइंटरडेंटल ब्रश सॉफ्ट ड्युपॉन्ट नायलॉन\n50 एम त्रिकोण पीटीएफई फ्लॅट स्लाइड दंत फ्लोस\nहसरा चेहरा किड फ्लॉस भिन्न रंग निवडा\nबांबू इंटरडेंटल ब्रश बीपीए-फ्री ब्रिडल्स इंटरडेंटल ब्रशवर हळूवारपणे आपल्या दात दरम्यान लपलेल्या नास्यांना पकडतात आणि दूर करतात, बांबूच्या हँडलमध्ये स्थिर हाताळणीची खात्री असते तसेच आईच्या स्वभावासाठी काही श्वासोच्छ्वास घेण्याची खोली म��ळते.\nजेव्हा गरज असेल तेव्हा इंटरडेंटल स्टिक सहाय्य करेल आणि डोकावेल आणि त्या त्रासातून जे काही कमी करेल त्यापासून मुक्त कराल. जेणेकरुन आपण जगासाठी ते त्या मुसक्या आवळण्यासाठी दर्शवू शकाल.\n✠”ï¸ पर्यावरणास अनुकूल पॅकेजिंग\n✠”ty क्रूरता मुक्त\n✠”ï¸ दंतचिकित्सक मंजूर\nबांबू हात बायोडिग्रेडेबल दांत गॅप ब्रश\nआम्ही बांबू हात बायोडिग्रेडेबल दात अंतर ब्रश पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\n खोली 2105, 21 / एफ, चुंग किऊ कमर्शियल बिल्डिंग, 47-51 शंतंग स्ट्रीट, मोंगकोक, कौलून, हाँगकाँग.\nकॉपीराइट LO जागतिक संघ उत्पादने (एचके) लि. - डेंटल फ्लॉस, इंटरडेंटल ब्रश, डेंटल फ्लॉस पिक सर्व अधिकार आरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/03/05/prpatilmatrushok/", "date_download": "2021-05-18T02:46:47Z", "digest": "sha1:UUNH2GTXA6OVVF2IYNRQITG3VLNXYZEV", "length": 5253, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील यांना मातृशोक – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nपोलीस उपायुक्त पी.आर.पाटील यांना मातृशोक\nसरुडचे सुपुत्र पी.आर.पाटील (पोलीस उपायुक्त गुन्हे अन्वेषण शाखा पुणे) यांच्या मातोश्री पार्वती राजाराम रोडे-पाटील यांचे वयाच्या सत्तराव्या वर्षी हृदयविकाराने दि.४ मार्च रोजी निधन झाले.\nउद्या दि.६ मार्च रोजी रक्षाविसर्जन कार्यक्रम सरूड इथं आहे.\n← आंबेडकरी विचारांचे लेखक डॉ.किरवले यांची हत्त्या दुर्दैवी\nशाहुवाडीत महिलादिनानिमित्त विविध उपक्रम →\nशिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या ‘ सुरज ‘ चा दुर्दैवी अस्त : शिराळा तालुक्यातील घटना\nअनुष्का फौंडेशन चे अध्यक्ष मा .श्री. बाबुराव नलवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nशाहुवाडी च्या कर्तुत्वाची मोहर मुंबई त उमटतेय : यशवंतराव पाटील\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/mahindra/mahindra-275-di-tu-27701/", "date_download": "2021-05-18T02:11:35Z", "digest": "sha1:34PACUMDFIYP4B25M6TA7S2JB6DAHIC3", "length": 14532, "nlines": 193, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले महिंद्रा 275 DI TU ट्रॅक्टर, 32185, 275 DI TU सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ\nवापरलेले महिंद्रा 275 DI TU तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nमहिंद्रा 275 DI TU वर्णन\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 275 DI TU @ रु. 140000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nमहिंद्रा युवो 265 डीआय\nसर्व नवीन ट्रॅक्टर पहा\nमहिंद्रा 275 DI ECO\nसर्व वापरलेले पहा महिंद्रा ट्रॅक्टर\nमहिंद्रा 575 डीआय एक्सपी प्लस\nमहिंद्रा YUVO 275 DI\nलोकप्रिय महिंद्रा वापरलेले ट्रॅक्टर\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nमहिंद्रा 275 DI TU\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्���्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nविक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता.\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://vidyarthimitra.org/news/MHT-CET-application-till-29-feb", "date_download": "2021-05-18T02:20:27Z", "digest": "sha1:TF3UP3JY3LX6SXOUCNZKHMIQ4CRARB2I", "length": 7457, "nlines": 140, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "सीईटी प्रवेश परीक्षेसाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत", "raw_content": "\nसीईटी प्रवेश परीक्षेसाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत\nअभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाला प्रवेश घेण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) आत्तापर्यंत २ लाख ५४ हजार ४५७ ऑनलाइन अर्ज आले आहेत. अर्ज करण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.\nराज्य सीईटी सेलने सीईटीच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार सात जानेवारीपासून या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पूर्ण ऑनलाइन अर्ज भरलेल्याच विद्यार्थ्���ांना ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा देता येणार आहे. मंगळवार पर्यंत २ लाख ५४ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील सुमारे २ लाख २६ हजार ४०६ अर्ज पूर्ण भरलेले आहेत, तर २८ हजार ०५१ हजार अर्ज अर्धवट भरले असल्याची माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.\nसीईटी सेलने तंत्रशिक्षण विभागांतर्गत पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज स्वीकृती केंद्रे व प्रवेश निश्चिती केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या संस्थांनी गेल्या तीन वर्षांत ‘एनबीए’ मूल्यांकन करून घेतले आहेत, अशा संस्थांनी १५ फेब्रुवारीपर्यंत माहिती सादर करावी, अशी माहिती राज्य सीईटी सेलचे परीक्षा समन्वयक डॉ. सुभाष महाजन यांनी दिली आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nअभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार: जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/in-pune-all-the-members-of-the-same-family-died-in-15-days-due-to-corona/articleshow/82119583.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2021-05-18T01:59:47Z", "digest": "sha1:KDE6YQW24XWVWZZ64QTNMS3XAU6Y6YZY", "length": 13104, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n पुण्यात एकाच कुटुंबातील सर्वांचा करोनाने मृत्यू\nसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Apr 2021, 10:14:00 PM\nकरोनाने अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपवण्याची घटना पुण्यात घडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. पूजेसाठी हे कुटुंब एकत्र आले असता सर्वांना करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे.\nपुणे : करोनाने (Coronavirus) अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपण्याची हृदयद्वावक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील सर्वच्या सर्व पाच जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. पूजेसाठी हे कुटुंब एकत्र आले असता सर्वांना करोनाचा संसर्ग झाल्याच�� सांगण्यात येत आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण पसरले आहे. (In Pune, all the members of the same family died in 15 days due to corona)\nजाधव कुटुंबीयांनी आपल्या घरात पूजेचं आयोजन केले होते. या पूजेसाठी कुटुंबातील सर्वजण एकत्र आले होते. सगळेजण एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याने एका घरात एकत्र येण्यास त्यांना धोका वाटला नाही. पुजेनंतर भाऊ, बहीण आपापल्या घरी निघून गेल्यानंतर एकत्र जमलेल्या सर्वांनाच एकामागोमाग कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यानंतर फक्त १५ दिवसांमध्ये या ५ जणांना आपले प्राण गमवावे लागले.\nक्लिक करा आणि वाचा- रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावीच; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी\nराज्यात करोनाची स्थिती भीषण असून पुण्यातही करोनाची चिंताजनक स्थिती आहे. राज्यात एकूण ६ लाख ३८ हजार ०३४ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांपैकी तब्बल १ लाख १६ हजार ६६५ सक्रिय रुग्ण एकट्या पुण्यात आहेत. पुण्यात रुग्णवाढ वेगाने होत आहे. पुण्यात करोनावर नियंत्रण मिळवण्याचा एक उपाय म्हणून पुण्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसेच नियमित सोसायटीमध्ये येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.\nक्लिक करा आणि वाचा- पंतप्रधान ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोडवर: काँग्रेसची जोरदार टीका\nक्लिक करा आणि वाचा- ऑक्सीजन तुटवड्यामुळे राज्यात भीषण स्थिती; CM ठाकरेंचा PM मोदींना तातडीचा फोन\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nrajesh tope: रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावीच; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nपुणे करोनामुळे मृत्यू एकाच कुटुंबातील सर्वांचा मृत्यू covid-19 coronavirus all of the same family died\nमुंबईतौक्ते: मुंबईच्या समुद्रात दोन मोठी जहाजं भरकटली, ४��० जण अडकले\nमुंबईमोठा दिलासा; करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मृत्यूतही झाली घट\nमुंबईमुंबईच्या महापौर वादळी वारा झेलत थेट रस्त्यावर उतरल्या आणि...\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nमुंबईमुंबईला खूप मोठा दिलासा; ९ मार्चनंतर 'ही' ठरली सर्वात कमी रुग्णसंख्या\nपुणेपुणे जिल्ह्याला 'असा' बसला तौत्के चक्रीवादळाचा फटका\nमुंबईTauktae Live : मुंबई विमानतळावरील विमानसेवा ११ तासांनंतर झाली सुरू\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T02:43:04Z", "digest": "sha1:GMNTHYJCWO3MFY7DV4MWH4PTPTX4BRTO", "length": 3413, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मकारियोस तिसरा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमकारियोस तिसरा (ग्रीक:Μακάριος Γ) (ऑगस्ट १३, इ.स. १९१३ - ऑगस्ट ३, इ.स. १९७७) हा सायप्रॉइट ऑर्थोडॉक्स चर्चचा आर्चबिशप व प्रायमेट (इ.स. १९५०-इ.स. १९७७) होता. हा सायप्रसच्या प्रजासत्ताकचा पहिला (इ.स. १९६०-इ.स. १९७४) व चौथा (इ.स. १९७४-इ.स. १९७७) राष्ट्राध्यक्षही होता.\nयाचे मूळ नाव मिहाइल क्रिस्तोदूलू मूस्कोस (ग्रीक:Μιχαήλ Χριστοδούλου Μούσκος) असे होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २०१४ रोजी ०१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.oralcare.com.hk/products.html", "date_download": "2021-05-18T01:38:38Z", "digest": "sha1:W5DYXQAM6PVIVDVGHMZ3KL43GNHBCNLY", "length": 11606, "nlines": 150, "source_domain": "mr.oralcare.com.hk", "title": "प्रौढांसाठी फ्लॉस पिक, प्लॅस्टिक टूथपिक, बांबू इंटरडेंटल ब्रश - ओराटेक", "raw_content": "\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंटल ब्रश\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंटल ब्रश\nपुदीना लवचिक रबर सॉफ्ट पिक्स\nइंटरडेंटल ब्रश सॉफ्ट ड्युपॉन्ट नायलॉन\n50 एम त्रिकोण पीटीएफई फ्लॅट स्लाइड दंत फ्लोस\nहसरा चेहरा किड फ्लॉस भिन्न रंग निवडा\nकृपया ओराटेक वरून चीनचे प्रौढ फ्लॉस पिक, प्लास्टिक टूथपिक, बांबू इंटरडेंटल ब्रश खरेदी करा. ओराटेक चीन फॅक्टरीमधील पुरवठादार आणि उत्पादकांपैकी एक आहे. आम्ही अत्यंत प्रभावी गुणवत्तेची उत्पादने देण्यासाठी समर्पित आहोत. कृपया आमच्या स्पर्धात्मक किंमत आणि चांगल्या सेवेचा आनंद घेण्यासाठी मोकळ्या मनाने.\nइलेक्ट्रिक टूथब्रश बॅटरी पॉवर 2 ब्रश हेड्स ओरल हायजीन केअर रिचार्जेबलसह फिरविणे\nआम्ही रोटिंग इलेक्ट्रिक टूथब्रश बॅटरी पॉवर 2 ब्रश हेड ओरल हायजीन केअर रिचार्जेबलसह पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nसोनिक इलेक्ट्रिक टूथब्रश कॉर्डलेस यूएसबी रिचार्जेबल टूथब्रश वॉटरप्रूफ अल्ट्रासोनिक ऑटोमॅटिक टूथ ब्रश\nआम्ही सोनिक इलेक्ट्रिक टूथब्रश कॉर्डलेस यूएसबी रिचार्जेबल टूथब्रश वॉटरप्रूफ अल्ट्रासोनिक ऑटोमॅटिक टूथ ब्रश पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणा dev्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्��े आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची......\nएए बॅटरी इलेक्ट्रिक टूथब्रश रिप्लेसमेंट टूथब्रश हेड्स धुण्यायोग्य व्हाइटनिंग टूथ ब्रशसह\nआम्ही एपीए बॅटरी इलेक्ट्रिक टूथब्रश रिप्लेसमेंट टूथब्रश हेड्स वॉशेबल व्हाईटनिंग टूथ ब्रशसह पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणा dev्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nयूएसबी चार्जर ओरल इरिगॅटर पोर्टेबल वॉटर फ्लोसर टीथ क्लीनर आयपीएक्स 7 वॉटरप्रूफ वॉटर फ्लॉसिंग\nआम्ही यूएसबी चार्जर ओरल इरिगॅटर पोर्टेबल वॉटर फोलोसर टीथ क्लीनर आयपीएक्स 7 वॉटरप्रूफ वॉटर फ्लॉसिंग पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणा dev्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा......\n4 मोड तोंडी इरिग्रेटर यूएसबी रिचार्जेबल वॉटर फ्लॉस पोर्टेबल डेंटल वॉटर फोल्सर जेट इरिग्रेटर डेंटल\nआम्ही पुरवतो 4 मोड्स ओरल इरिग्रेटर यूएसबी रिचार्जेबल वॉटर फ्लॉस पोर्टेबल डेंटल वॉटर फोल्सर जेट इरिग्रेटर डेंटल. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणा dev्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अप......\nतोंडी इरिग्रेटर डेंटल पोर्टेबल वॉटर फोल्झर टिपा साफ करण्यासाठी दात यूएसबी रिचार्जेबल जेट फ्लोसर इरिगेटर\nआम्ही दात स्वच्छ करण्यासाठी तोंडी इरिग्रेटर डेंटल पोर्टेबल वॉटर फोलोसर टिप्स यूएसबी रिचार्जेबल जेट फ्लोसर इरिगॅटर पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणा dev्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार ह......\n खोली 2105, 21 / एफ, चुंग किऊ कमर्शियल बिल्डिंग, 47-51 शंतंग स्ट्रीट, मोंगकोक, कौलून, हाँगकाँग.\nकॉपीराइट LO जागतिक संघ उत्पादने (एचके) लि. - डेंटल फ्लॉस, इंटरडेंटल ब्रश, डेंटल फ्लॉस पिक सर्व अधिकार आरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/swaraj/744-fe-27609/", "date_download": "2021-05-18T01:44:45Z", "digest": "sha1:MZFZT6Y6ASJFOKKDYPG5GZHVBHVYHHXD", "length": 14141, "nlines": 189, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले स्वराज 744 FE ट्रॅक्टर, 32068, 744 FE सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ\nवापरलेले स्वराज 744 FE तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nस्वराज 744 FE वर्णन\nसेकंड हँड खरेदी करा स्वराज 744 FE @ रु. 420000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nसोनालिका 42 आरएक्स सिकंदर\nसोनालिका DI 42 RX\nसर्व नवीन ट्रॅक्टर पहा\nसर्व वापरलेले पहा स्वराज ट्रॅक्टर\nलोकप्रिय स्वराज वापरलेले ट्रॅक्टर\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nविक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता.\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निक��बार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-mns-cheif-raj-thackeray-call-urgent-meeting-with-party-leaders-5755787-PHO.html", "date_download": "2021-05-18T00:37:22Z", "digest": "sha1:OLVLRDBKNG5UIXDWEQALDZ6KFMUYNSGD", "length": 9284, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mns cheif Raj thackeray Call Urgent meeting with party leaders | मनसैनिकांवर हल्ला: मार देणारे सैनिक हवेत, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना चिथावणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nमनसैनिकांवर हल्ला: मार देणारे सैनिक हवेत, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना चिथावणी\nत्यानंतर रात्री २ च्या सुमारास अमित ठाकरे यांनी ढोलम यांची भेट घेतली.\nमुंबई- फेरीवाल्यांकडून मनसे पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खूपच गंभीरतेने घेतले आहे. ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी सोमवारी झालेल्या मनसे विभागप्रमुखांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. “मला मार खाणारे कार्यकर्ते नकोत तर मारणारे कार्यकर्ते हवे’ असे राज ठाकरे यांनी सुनावल्याचे समजते. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मनसेची मोहीम आता अधिकच तीव्र केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.\nअनधिकृत फेरीवाल्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत. मागच्या महिन्यात मालाडमध्ये सुशांत माळवदे या मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला होता. रविवारी मनसेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि उपेंद्र शेवाळे यांना फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली. मारहाणीत शेवाळे यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मध्यरात्री २ वाजता महात्मा फुले रुग्णालयात जाऊन ढोलम यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी मनसेच्या सर्व विभागप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची ‘कृष्णकुंज’ येथे तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर परप्रांतीय फेरीवाल्यांकडून दिवसाढवळ्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे पक्षात नाराजीची भावना आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची यामागे फूस असल्याचा मनसेचा आरोप आहे. निरुपम यांची शनिवारची सभा मनसे कार्यकर्त्यांनी उधळून लावली होती. निरुपम यांची पुढे कुठेही सभा होऊ न देण्याचा निर्धार मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे आता अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मनसेची मोहीम अधिक तीव्र होत जाणार आहे हे निश्चित. दरम्यान, सायंकाळी मनसे कार्यकर्त्यांनी कामठोड्यात फेरीवाल्यांना मारहाण करून त्यांच्या साहित्याची मोडतोड केली.\nयापुढेही फेरीवाले आक्रमक होतील. काँग्रेसचा हिंसेवर विश्वास नाही; पण सरकार बघ्याची भूमिका घेत असतील तर फेरीवाल्यांसमोर दुसरा पर्याय नाही, असे ट्विट निरुपम यांनी केले.\nरविवारी मनसेच्या ४ कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एक काँग्रेसचा पदाधिकारी आहे. कालच्या घटनेमुळे विक्रोळीमध्ये तणाव आहे.\nकाय आहे विक्रोळी प्रकरण-\nविक्रोळी भागात रविवारी मनसेचे उपविभाग प्रमुख विश्वजित ढोलम यांना फेरीवाल्यांनी मारहाण केली. राठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा दावा ढोलम यांनी केला आहे. त्या माराहाणीत ढोलम चांगलेच जखमी झाले असून, त्यांच्यावर महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, यापूर्वी मुंबईतील मालाड परिसरात मनसे विभाग प्रमुखाला फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मा���ाडमधील मनसेचे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांना मारहाण झाली होती. आता पुन्हा तसाच प्रकार घडला आहे. त्यामुळे राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे, संजय निरूपम राज ठाकरे आणि मनसेला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.\nपुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंंबंधित माहिती व फोटोज....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Aditya_tamhankar", "date_download": "2021-05-18T01:47:00Z", "digest": "sha1:K6SGLZIHMBXEDCXKZ4MQXHYZX6LCKQOV", "length": 21528, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:Aditya tamhankar - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१ नोव्हेंबर २०१७ पासूनचा सदस्य\nसदस्य आदित्य ताम्हनकरने तयार केलेल्या याद्यासंपादन करा\n२०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी\nइ.स. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी\nभारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या कसोटी सामन्यांची यादी\nभारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी\nभारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\nआंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धांची यादी\nआफळे बुआ किर्तनसंपादन करा\nभाग १ : उत्तरार्धसंपादन करा\nराष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प चारूदत्त आफळे बुआ यांचे शिवचरित्र किर्तन\nशिवरायांच्या कर्तुत्वाचं मूल्यमापन सुरू करण्यापूर्वी आधी आक्रमणाचं मूल्यमापन पूर्ण करू मग कर्तुत्वाकडे जाऊ. कारण आतापर्यंत भारतवर्षामध्ये ज्या ज्या म्हणून स्वाऱ्या झाल्या, त्या त्या स्वाऱ्या परतवून लावण्यासाठी प्रत्येक वेळेला भारतीय वीरांनी जो काही अट्टाहास केला पण या सर्वांपेक्षा शिवरायांचं महत्त्व वेगळं ठरतं याच कारण अगदी भारताचा जो प्राप्त इतिहास आहे, म्हणजे माहितीतला जो प्राप्त इतिहास आहे तो साधारणतः सिकंदराच्या स्वारी पासून सुरू होतो. सिकंदरच्या स्वारी पासून भारताला बचाव करणारे चाणक्य-चंद्रगुप्त असोत किंवा त्याच्यानंतर यशोधर्मा आणि विक्रमादित्य यांनी शकांची, हुणांची, कुशाणांची आक्रमणे परतावून भारताल सुरक्षित ठेवले अश्या सर्व महाविरांच्या कर्तुत्वाला तितकाच मोठा नमस्कार करावा लागेल जितका आपण शिवरायांच्या कर्तुत्वाला करतो. पण हा नमस्कार करताना एक लक्षात ठेवायला हवं की आतापर्य��तचं आक्रमण हे बहुतांशी राजकीय आक्रमण होते. सत्ता मिळविण्यासाठी झालेले आक्रमण होते, राज्य मिळवण्यापुरतं झालेलं आक्रमण. त्यामुळे धर्मामध्ये ढवळाढवळ कोणी कुणाच्या केली नाही. कुणाच्या धार्मिक आचार-विचारांवरती गदा कुठेही आली नव्हती. पण साधारणत: इसवी सनाच्या ७११ नंतर भारतामध्ये आलेल्या आक्रमणाचा मुळ उद्देश नुस्त राज्य वाढवणे नव्हे तर आपल्या ध्वजाखाली सर्व विश्वाला आणणे हे एक धार्मिक कर्तव्य लक्षात घेऊन आपल्यावर ती स्वारी झाली. अर्थात तेच ध्येय घेऊन यवनांची प्रत्येकच राष्ट्रावर स्वारी झाली. कोणत्याही देशावर आक्रमण करताना फक्त सत्ता हा महत्वाचा विषय नव्हता तर ती भूमी आपल्या धर्माच्या अधीन राहण्यासाठी वाट्टेल त्या अत्याचाराचे कळस करणे असल्या महाक्रुर गोष्टीनीच इसवी सन ७११ पासूनचा भारतवर्षाचा इतिहास भयानक, रक्तरंजीत दिसतो.\nपण भारतीयांच आणखी एक दुर्देव असं की या आक्रमणानी का कोणास ठाऊक पण शहाणं होणं आम्हाला जमलं नाही. हा ही आमच आजार लक्षात घ्यायला हरकत नाही. याचं साधं सोप्प उत्तर सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. सिकंदराची स्वारी झाली पण तो काही भारतीयांना फारसं ग्रीक करण्याच्या भानगडीत पडला नाही. कुशाण आले पण भारतीयांना काही कुशाण करण्याच्या मागे ते पडले नाहीत किंबहुना त्यांच्यावरच बौद्धांचा किंवा जैनांचा प्रभावच इतका जबरदस्त पडला की त्यांनी या धर्मांपैकी एक पंथ कुशाणांनी स्वीकारला.\nपरिणामत: पुढच्या कालखंडामध्ये मोहम्मद बिन कासिम ची ७११ मध्ये भारतावर पहिली प्रचंड मोठी सिंधच्या बाजूने स्वारी झाली. याच्यानंतर पहिला बाटवाबाटवीचा जो हैदोस उसळला किंबहुना आपल्याला सातत्याने लक्षात येतं की तत्कालिन राजे शौर्यामध्ये कुठेही कमी पडले नाहीत. विरत्वामध्ये नाही कमी पडले. भारताला पहिली किळस आली ती क्रौर्याची. कारण हे युद्ध सैनिकांपुरतं राहत नव्हतं. नागरिकांची सरसकट कत्तल करत सुटावं, समाजामध्ये समोर दिसतील तेवढ्या मुलखातली जनावरं देखील बेचिराख करावीत, शेतीचा विध्वंस करावा, मालमत्ता उद्ध्वस्त करावी, देवळं वाट्टेल तशी पाडावीत आणि त्यातल्या मुर्तींचं अत्यंत पावित्र्यभंजन करावं या सगळ्या क्रुरतेला माणसं विटली. नको बाबा ताप पण अशारितीने आपली संख्या धडाधड परधर्मामध्ये जाते हे बघितल्यावर किमान तत्कालिन धर्माचार्यांनी पटकन एकत्र येऊन जर एक निर्णय केला असता की अशापद्धतीने आपली संख्या भराभरा निघून जाणं याच्यात आपली फार मोठी हानी आहे. तर ताबडतोब आपण एक विधीसंकल्प असा केला पाहिजे की ज्यायोगे एक यावनी आक्रमण सिंधवरती आलं, दाहिर राजाने त्याला मुहतोड जवाब दिला आणि सिंधवर आलेलं आक्रमण परतावून लावला पण अर्थातच प्रचंड मोठी लोकसंख्या यवन झाली ती तशीच राहिली, ती नाही परत हिंदू झाली. आता पुन्हा जेव्हा यवनांचं आक्रमण होईल तेव्हा ही लोकसंख्या त्यांना मदत करायला उभी राहणार. याच्याऐवजी आता दाहिर राजा जिंकलाच आहे आणि आत्ता परधर्मामध्ये गेलेले हे ताजे लोक आहेत. या क्षणाला जर दाहिर राजाने पटकन जाहिर केलं की ज्यांना ज्यांना भीतीमुळे धर्म सोडावा लागला आणि ज्यांना आपणहून पुन्हा धर्मात यायची ईच्छा आहे त्यांच्यासाठी ताबडतोब आपल्याला सोय आहे. अमुक कुंड आहे. यात आंघोळी करा, पुर्वीचे हिंदू नाव पुन्हा धारण करा, कपाळी गंध लावा आणि जावा आपापल्या घरी. हिंदूंची दारं जाणाऱ्यांसाठी उघडी राहिली आणि यवनांची संख्या भारतामध्ये कायम राखायला मदत दुर्दैवाने हिंदूंनीच जास्त केली. यवनाच्या तावडीमध्ये सापडलेले अनेक हिंदू हिकमतीने सुटून परत यायचा प्रयत्न करत होते पण आमच्याच घरच्यांनी नंतर ती दारं लावून टाकली, आता येऊच नका पण अशारितीने आपली संख्या धडाधड परधर्मामध्ये जाते हे बघितल्यावर किमान तत्कालिन धर्माचार्यांनी पटकन एकत्र येऊन जर एक निर्णय केला असता की अशापद्धतीने आपली संख्या भराभरा निघून जाणं याच्यात आपली फार मोठी हानी आहे. तर ताबडतोब आपण एक विधीसंकल्प असा केला पाहिजे की ज्यायोगे एक यावनी आक्रमण सिंधवरती आलं, दाहिर राजाने त्याला मुहतोड जवाब दिला आणि सिंधवर आलेलं आक्रमण परतावून लावला पण अर्थातच प्रचंड मोठी लोकसंख्या यवन झाली ती तशीच राहिली, ती नाही परत हिंदू झाली. आता पुन्हा जेव्हा यवनांचं आक्रमण होईल तेव्हा ही लोकसंख्या त्यांना मदत करायला उभी राहणार. याच्याऐवजी आता दाहिर राजा जिंकलाच आहे आणि आत्ता परधर्मामध्ये गेलेले हे ताजे लोक आहेत. या क्षणाला जर दाहिर राजाने पटकन जाहिर केलं की ज्यांना ज्यांना भीतीमुळे धर्म सोडावा लागला आणि ज्यांना आपणहून पुन्हा धर्मात यायची ईच्छा आहे त्यांच्यासाठी ताबडतोब आपल्याला सोय आहे. अमुक कुंड आहे. यात आंघोळी करा, पुर्वीचे हिंदू नाव पुन्हा धारण करा, कपाळी गंध लावा आणि जावा आपापल्या घरी. हिंदूंची दारं जाणाऱ्यांसाठी उघडी राहिली आणि यवनांची संख्या भारतामध्ये कायम राखायला मदत दुर्दैवाने हिंदूंनीच जास्त केली. यवनाच्या तावडीमध्ये सापडलेले अनेक हिंदू हिकमतीने सुटून परत यायचा प्रयत्न करत होते पण आमच्याच घरच्यांनी नंतर ती दारं लावून टाकली, आता येऊच नका परिणामत: धर्मशास्त्र्यांनी नाकारलं, समाजाने नाकारलं. असा नाकारलेला माणूस जास्त कडवट होतो. अधिक द्वेष्टा होतो.\nआणि असं लक्षात आलं तर आपल्याला दिसेल की इसवी सन ७०० पासून, ७वे शतक, ८व्या शतकापर्यंत भारतावर आक्रमणे होत राहिली आणि त्याला आपण तोंड देत राहिलो. पण १०व्या शतकात मोहम्मद घुरी ची स्वारी झाली ती निर्णायक झाली ज्या स्वारीमध्ये दिल्लीच्या सिंहासनावर पहिल्यांदा यवनांचा पाय लागला जो जवळजवळ पुढची हजार वर्ष पुसता आला नाही. पण घुरी तरी कोण होता आपल्याला आश्चर्य वाटेल की घुरी ही संपुर्ण जमात हिंदूंची होती जी दुर्दैवाने तलवारीच्या जोरावर बाटवली गेली आणि आम्ही परत स्वधर्मामध्ये घेतली नाही म्हणून जास्त कडवट झाली.\nजसं शिंप्यांच्या भाषेत एखाद्या कपड्याला रंग टिकेलच असं नसतं. पण त्या कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागला की जात नाही. त्याची गॅरेंटी देता येते. आता हा रंग जाणार नाही. का कारण ह्याचा रंग ह्या कपड्याला लागला. तसं काहीतरी विचित्र होऊन बसायचं आपल्या आयुष्यात. येथे आपण परकीय आक्रमणासोबतच आपण आपल्यातले दोषसुद्धा समजून घेतले पाहिजेत. याचं कारण म्हणजे उद्या पुन्हा एकदा बलसागर भारत घडवायचा असेल तर आम्हाला कोणती पथ्य पाळली पाहिजेत हेही दिसायला हवं. पहिलं तुमच्या आमच्या मनावर आळसाचं प्रमाण म्हणजे संकटाचा अभ्यासच पुरेसा नाही. परिणामत: त्या संकटावर काय योजना करावी हे डोक्यातच नाही. आता आपल्याला जडलेला दुसरा रोग म्हणजे एक राष्ट्रीयत्वाचा सात्यताने अभाव. हा रोग दुर्दैवाने आजतागायतही थोड्या प्रमाणात शिल्लक आहे हिंदुस्थानात. अजूनही तो शिल्लक आहे. कधी आम्ही तुम्ही याचं उच्चाटन पुण्याईनं करतोय हाचि भगवंत वाट पाहतोय. तो म्हणजे एक राष्ट्रीयत्वाचा सात्यताने अभाव.\nसिंधवर आक्रमण झालं की उत्तर प्रदेश त्याच्या मदतीला जायलाच तयार नाही. सिंध बघून घेईल राजस्थानवर आक्रमण झालं तर गुजरात म्हणतं मी कश���ला जाऊ राजस्थानवर आक्रमण झालं तर गुजरात म्हणतं मी कशाला जाऊ पंजाबवर आक्रमण झालं तर बंगाल म्हणतं मी कशाला जाऊ पंजाबवर आक्रमण झालं तर बंगाल म्हणतं मी कशाला जाऊ इतकच नव्हे तर मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्य बारा ज्योर्तिंलिंगांपैकी असलेलं एक पवित्र सोमनाथाचं शिवमंदिर गझनी ने तोफा लावून फोडलं, त्याच्यातून लक्षावधी रुपयांची लूट त्याने नेली. हे मंदिर वाचवण्यासाठी तत्कालिन गुजरातच्या राजाने विनंतीवजा एक अर्ज काढला होता की आसपासचे आपण सर्व राजपूत राजे पटकन एकत्र होऊ आणि सोमनाथ वाचवूया. बाकीचे राजे म्हणाले, हा प्रश्न गुजरातचा आहे.' पण सोमनाथावर झालेलं आक्रमण हे हिंदूंच्या बारा ज्योर्तिंलिंगांपैकी झालं आहे मग भले माझा गुजरातशी प्रेमसंबंध असो वा नसो सोमनाथ वाचवण्यासाठी आपण सर्व एकत्र जाऊ. हा एक राष्ट्रीयत्वाचा सात्यताने अभाव. सात्यताने इतकच नव्हे तर मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्य बारा ज्योर्तिंलिंगांपैकी असलेलं एक पवित्र सोमनाथाचं शिवमंदिर गझनी ने तोफा लावून फोडलं, त्याच्यातून लक्षावधी रुपयांची लूट त्याने नेली. हे मंदिर वाचवण्यासाठी तत्कालिन गुजरातच्या राजाने विनंतीवजा एक अर्ज काढला होता की आसपासचे आपण सर्व राजपूत राजे पटकन एकत्र होऊ आणि सोमनाथ वाचवूया. बाकीचे राजे म्हणाले, हा प्रश्न गुजरातचा आहे.' पण सोमनाथावर झालेलं आक्रमण हे हिंदूंच्या बारा ज्योर्तिंलिंगांपैकी झालं आहे मग भले माझा गुजरातशी प्रेमसंबंध असो वा नसो सोमनाथ वाचवण्यासाठी आपण सर्व एकत्र जाऊ. हा एक राष्ट्रीयत्वाचा सात्यताने अभाव. सात्यताने पृथ्वीराजाचं राज्य गेलं ते मोहम्मद घुरीच्या पराक्रमाने मुळीच नव्हे. तर इतिहास सांगतो मोहम्मद घुरीने जवळजवळ १० वेळा स्वारी केली होती दिल्लीवर पण पृथ्वीराजाने त्याला असा काही जवाब दिला की मोहम्मदाला जागेवर उभा नाही राहता आलं. या पृथ्वीराजाच्या पराक्रमामुळे जयचंदाची कन्या त्याच्या प्रेमात पडली. तिने आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन पृथ्वीराजाशी विवाह केला आणि सासरा इतका बिथरला की आता माझा अपमान भरून काढण्यासाठी सगळ्या भारताला वेठीस धरेन. नाही या पृथ्वीराजाचा नायनाट केला तर नाव जयचंद लावणार नाही. पण दुर्दैवाने या कोणाच माणसाला ४३:००\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०२१ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2021-05-18T02:34:34Z", "digest": "sha1:UYWSYFLZKBMRAWMME4WRL6NEQGVONYKX", "length": 5093, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९२ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९२ मधील खेळ\nइ.स. १९९२ मधील खेळ\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► १९९२ फॉर्म्युला वन हंगाम (रिकामे)\n\"इ.स. १९९२ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\n१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९९२ फॉर्म्युला वन हंगाम\nइ.स.च्या २० व्या शतकामधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B8/", "date_download": "2021-05-18T01:59:03Z", "digest": "sha1:M4K5CVK7OQ2JXUFATDEGASTAKSNKTYQF", "length": 9290, "nlines": 110, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "आफ्रिकेमधील या देशात रहस्यमय आजाराचा प्रादुर्भाव, १५ जणांचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू - Times Of Marathi", "raw_content": "\nआफ्रिकेमधील या देशात रहस्यमय आजाराचा प्रादुर्भाव, १५ जणांचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू\nदार ए सलाम – जगभरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच एक रहस्यमय आजार आफ्रिकेमधील टंझानियामध्ये पसरला आहे. रक्ताच्या उलट्या या अज्ञात आजारामुळे बाधित झालेल्या लोकांना होत आहेत. यादरम्यान, रहस्यमय आजाराची माहिती जाहीर करणाऱ्या चुन्या जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी फेलिस्ता किसांदू यांना टंझानिया सरकारने निलंबित केले आहे.\nरक्ताच्या उलट्या टंझानियामध्ये पसरलेल्या या रहस्यमय आजारामुळे बाधित झालेल्यांना होत आहेत. या आजारामुळे आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे आतापर्यंत ५० जण बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, किसांदू यांनी सांगितले की, पाऱ्याच्या संसर्गाचा तपास करण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांचा तपास करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. पण कुठल्याही प्रकारच्या संसर्गाचे संकेत दिसत नसल्याचे टंझानियाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nतसेच अनावश्यकरित्या भीती पसरवल्याप्रकरणी किसांदू यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. एका वृत्त संस्थेला किसांदू यांनी सांगितले होते की, पोट आणि अल्सरचा त्रास बहुतांश पुरुष रुग्णांमध्ये जाणवला आणि त्यांना सिगारेट तसेच हार्ड ड्रिंकचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला होता.\nत्याचबरोबर त्यांनी सांगितले होते की, रक्त आणि पाण्याच्या नमुन्यांची वरिष्ठ सरकारी केमिस्ट तपासणी करणार आहेत. जेणेकरून पाऱ्यामुळे झालेल्या प्रदूषणाची माहिती घेता येईल. दरम्यान, इफूम्बोच्या एका वॉर्डमध्ये या रहस्यमय आजारामुळे हे मृत्यू झाले आहेत. या वॉर्डमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णांना रक्ताची उलटी झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पण या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला टंझानियाचे आरोग्यमंत्री डोरोथी ग्वाजिमा यांनी दिला आहे. तसेच किसांदू यांना लोकांमध्ये भीती निर्माण केल्या प्रकरणी १० दिवसांसाठी निलंबित करण्याचा सल्ला दिला आहे.\nराणे समर्थक नगरसेवकांनी नितेश राणे यांच्या वागणुकीला कंटाळून केला शिवसेनेत प्रवेश\nपीएम किसान सन्मान निधीअंतर्गत मिळणारे 6000 हवे असतील तर सर्वात आधी ‘हे’ काम करा\nपीएम किसान सन्मान निधीअंतर्गत मिळणारे 6000 हवे असतील तर सर्वात आधी 'हे' काम करा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हव���”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/sakhi/mind-soul/know-your-emotions-why-you-react-how-your-body-reacts-here-are-answers-a298/", "date_download": "2021-05-18T02:41:12Z", "digest": "sha1:VGHXELCGA76F6IVUPWZ6KXLCCHNNOYA2", "length": 23047, "nlines": 72, "source_domain": "www.lokmat.com", "title": "राग आला की ताडताड बोलतो, इमोशनल होवून वाट्टेल ते करतो, आपलं असं का होतं? - Marathi News | know your emotions, why you react, how your body reacts, here are the answers.. | Latest sakhi News at Lokmat.com", "raw_content": "\n>सुखाचा शोध > राग आला की ताडताड बोलतो, इमोशनल होवून वाट्टेल ते करतो, आपलं असं का होतं\nराग आला की ताडताड बोलतो, इमोशनल होवून वाट्टेल ते करतो, आपलं असं का होतं\nराग आला की ताडताड बोलतो, इमोशनल होवून वाट्टेल ते करतो, आपलं असं का होतं\nआपल्या भावना समजून घेतल्या की इतरांच्याही भावना ओळखू येतात, त्या समजणं अनेक गोष्टी सोप्या करतं.\nआपल्या भावना समजून घेतल्या की इतरांच्याही भावना ओळखू येतात, त्या समजणं अनेक गोष्टी सोप्या करतं.\nराग आला की ताडताड बोलतो, इमोशनल होवून वाट्टेल ते करतो, आपलं असं का होतं\nHighlightsआपण आपल्या भावना समजून घेतल्या तर आपल्या बोलण्या-वागण्याची उत्तरं सापडत जातील.\n- डॉ. संज्योत देशपांडे\nपरीक्षा सुरू व्हायला काही अवधीच होता. पण रूपालीचा घसा सतत कोरडा पडायला लागलाय, अशी तिला जाणीव होऊ लागली. उपजत गोड आवाज-सुरेल गळा अशी देणगी लाभलेल्या रूपालीला गाण्यात करिअर करावंसं वाटत होतं.. त्यासाठी तिनं यात प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिच्या गावात याची सोय नव्हती म्हणून त्यासाठी ती शहरात आली. पण परीक्षा आली की, तिचं काहीतरी बिनसून जात असे. मित्र-मैत्रिणी-नातेवाईक यांच्या घोळक्यात बुडणारा तिचा आवाज अगदी मिटून जात असे. ऐकणाऱ्या लोकांमध्ये गाण्यातली कोणी नामवंत व्यक्ती आहे असे समजलं की त्याचा तिच्या गाण्यावर परिणाम होत असे. तिच्या घशात अचानक खरखर-कोरड पडत असे. या सगळ्यामुळे आपण कधी गायिका बनूच शकणार नाही का ह��� विचार सतत तिच्या मनात साशंकता निर्माण करत असे.\n‘तू उगाच आमच्यामध्ये पडू नकोस, आम्ही आमचं बघून घेऊ’ रोहन वैशालीला असं म्हणाला आणि वैशाली खूपच दुखावली गेली. रोहन आणि वैशाली एकमेकांचे खास दोस्त. त्यांची अगदी घट्ट मैत्री. विशाल त्यांचा असाच जवळचा मित्र. काही कारणानं रोहन आणि विशालचं भांडण झालं. ते थोडंसं विकोपाला गेलं म्हणून वैशाली समजूत घालायला गेली तर रोहननं तिला चक्क उडवून लावलं. तिची काहीही किंमत नसल्यासारखं. वैशाली मनातून दुखावली गेली आणि एकदम गप्पच झाली.\nआपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अशा अनेक छोटयामोठ्या घटना असतात आणि त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर, बोलण्यावर होत असतो.कधी आपण दुखावले जातो तर कधी आपल्याला राग येतो. कधी मन नैराश्यानं भरून जातं. तर कधी चिंतेचं काहूर मनावर पसरत जातं. कधी अपराधीपणाची भावना मनाला टोचत राहते. तर कधी वैफल्याची भावना मनाला पकडून राहते. रागाच्या भरात आपण कुणाला तरी काहीतरी बोलतो नाहीतर आतल्या आत धुमसत राहतो. चिंतेनं अस्वस्थ होतो. दु:ख झालं की स्वत:मध्ये मग्न राहतो. नैराश्य आलं की ऊर्जा संपल्यासारखे बसून राहतो. नैराश्य आलं की विनाकारण चिडचिड करत राहतो..\nम्हणजेच आपल्या जगण्यात आपण विविध प्रकारच्या भावनांना सामोरे जात असतो. विविध प्रकारच्या भावना अनुभवत राहतो आणि त्याचा आजच्या वागण्यावर-बोलण्यावर परिणाम होतो. म्हणजेच आपल्या कोणत्याही कृतीमागे भावना या गोष्टीची ऊर्जा असते. आपल्या कृतीच्या मागची ताकद, आपल्या वागण्यावर, बोलण्यावर परिणाम करणारी गोष्ट म्हणजे भावना.. या भावना खरंतर असतातच. अगदी लहानपणापासूनच आपल्या मनाच्या अंतरंगातला-जडणघडणीतला महत्त्वाचा भाग म्हणजे भावना..\n कल्पना करा या भावनाच नसत्या आपल्या आयुष्यात तर काय झालं असतं आपलं जगणं कदाचित खूप यांत्रिक झालं असतं. रंगहीन झालं असतं. आपल्याला जे काही वाटत असतं, जाणवत असतं, ते कदाचित संपलं असतं. आणि कोणत्याच गोष्टीने कसलाच काहीच फरक पडला नसता. आपल्याला आनंद झाला नसता, प्रेम वाटलं नसतं, राग आला नसता, आपण कुणावर रुसलो नसतो. या भावना आहेत म्हणून आपल्याला काही वाटत राहतं. जाणवत राहतं म्हणजेच भावना ही एका अर्थानं आपल्या आत घडणाऱ्या किंवा बाहेर वातावरणात घडणाऱ्या घडामोडींना दिला जाणारा प्रतिसाद आहे. मला परीक्षेत कमी मार्क मिळाले तर ही मनात घडणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे माझ्या मनात ती भावना निर्माण होते ती चिंतेची आहे.\nपरीक्षेचा निकाल लागला आणि मला खूपच कमी गुण मिळाले ही बाह्य जगात घडणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे माङया मनात निर्माण होणारी भावना नैराश्याची आहे. म्हणजेच भावना हा एक प्रकारचा प्रतिसाद आहे. माझ्या मनात किंवा बाहेर घडणाऱ्या घडामोडींना (ज्या मला महत्त्वाच्या वाटतात) दिला जाणार प्रतिसाद भावना या आपल्या जगण्यात उपजत असतात. आपण अगदी माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात वाकून पाहिलं तर या भावनांचं अस्तित्व आपल्याला जाणवेल. माणूस जसजसा प्रगत होत गेला तसतसा कदाचित त्या भावनांमध्येही फरक पडत गेला, पण आदिमानवाच्या काळात माणूस जंगलात रहात असताना या भावनांमुळेच जगण्याची उत्तरं शोधत गेला. या लढ्यात जिवंत रहाण्याची ऊर्मी, स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची धडपड या पाठीमागे भावनाच कार्यरत होत्या. माणसाचा हा लढा काळानुरूप जीवन मरणाशी निगडित न राहता वेगळ्या गोष्टींसाठी बदलत गेला. आजही आपण धडपड करतो, झगडत राहतो याही पाठीमागे भावनाच आहेत.\nम्हणजेच भावना ही एका प्रकारे आपल्या जगण्यातली ऊर्जा आहे. या भावनांच्या राज्यात आपण असेच काही समानार्थी शब्द वापरत असतो. ‘मूड’ ‘फिलिंग्ज. म्हणजे वाटणं. ‘काय आज मूड बरा दिसत नाही तुमचा’ ‘सकाळपासून मूडच गेला माझा..’ असं काहीसं आपण नेहमीच बोलत असतो.. किंवा ‘त्याचा ना सारखा या ना त्या कारणानं पापड मोडतो..’ (म्हणजे सारखा मूड जातो) असे बरेचसे वाक्प्रचार आपण जेव्हा मूडबद्दल बोलतो तेव्हा वापरत असतो. भावना ही जसा प्रतिसाद त्यावेळी त्या क्षणाला जाणवणारी, काही थोडा काळ टिकणारी गोष्ट असेल; तर मूड मात्र बराच काळ राहणारी गोष्ट आहे. जसं की, आज दिवसभर माझा मस्त मूड होता’ पण मूड या गोष्टीची तीव्रता मात्र भावनेपेक्षा कमी असते.\nभावनाचं एक खासगी स्वरूप म्हणजे वाटणं असंही म्हणायला हरकत नाही.\nपण भावना म्हटलं की, त्यात नुसतंच काहीतरी वाटणं असतं किंवा तो प्रतिसाद असतो असं नाही. भावनांमध्येही अनेक गोष्टी अंतभरुत असतात.\n1) वैचारिक विचारांच्या पातळीवर केलं जाणारं मूल्यमापन जे घडलं ते चांगलं की वाईट चूक की बरोबर मला ते आवडलं आहे की नाही\n2) शारीरिक पातळीवर दिला जाणारा प्रतिसाद/संवेदना : कोणत्याही भावनेमुळे शारीरिक पातळीवरही काही बदल होत राहतात. उदा. भीतीनं हृदयाची धडधड वाढते, घाम फुटतो, रागाने मुठी आवळल्या जातात. प्रेमाने शरीरात उत्तेजना निर्माण होते.\n3) कृती : कोणत्याही कृतीच्या पाठीमागे काही भावना असते. उदा. राग आला म्हणून हातातली वस्तू फेकून दिली..\n4) भावनांची अभिव्यक्ती : आपण सर्व जण आपल्या कळत नकळतपणो चेहऱ्यावरील हावभावातून शारीरिक हालचाली व भावना व्यक्त करत राहतो.\n5) भावना खऱ्या अर्थाने खोलवर समजून घ्यायची असेल तर तिचा या सर्व पातळ्यांवर विचार करायला हवा. आपल्याला सर्वानाच बऱ्याचदा घडणाऱ्या घटनांमुळे स्वत:विषयी किंवा इतरांविषयीही अनेक प्रश्न पडत राहतात.\nआपण त्यावेळी असं का वागलो\nआपण आपल्या भावना समजून घेतल्या तर आपल्या बोलण्या-वागण्याची उत्तरं सापडत जातील.\n(लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)\nसखी :मास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\nदुसरीकडे अमेरिकेत ज्या लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. त्यांना मास्कशिवाय वावरण्यास परवानगी दिली आहे. अशा स्थितीत भारतात मास्कपासून कधी सुटका मिळणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे. ...\nसखी :ना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक्\nमुगाच्या डाळीनं केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. कारण त्यात प्रोटिन्सह, एंटीऑक्सिडेंट्स, मॅग्नीशियम, कॉपर, पोटॅशियम, विटमिन-बी असते. त्यामुळे केसांना पोषण मिळते. ...\nसखी :या ७ कारणांमुळे नेहमी चुकीची येते प्रेग्नेंसी टेस्ट; अचूक परिणामांसाठी डॉक्टर सांगतात की.....\nfaulty pregnancy : गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यात, ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन या हॉर्मोनची पातळी खूप कमी असते. यामुळे, आपण प्रेग्नेंसी टेस्टमध्ये घाई केल्यास, निकाल चुकीचा येऊ शकतो. ...\nसखी :सुमोना चक्रवर्तीला १० वर्षांपासून एंडोमेट्रियोसिसचा त्रास; वाचा महिलांसाठी घातक ठरणाऱ्या आजाराची लक्षणं, उपाय\nEndometriosis symptoms : २०११ पासून सुमोना एंडोमेट्रियोसिस या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार नेमका काय आहे महिलांमध्ये कोणती लक्षणं दिसून येतात. याबाबत आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत ...\nसखी :बाई म्हणून तुम्ही स्वत:ला कमी तर लेखत नाही असा ‘कमीपणा’ बायका स्वत:कडे का घेतात \n'बाईचा जनम लय वंगाळ वंगाळ ' अशी स्वप्रतिमा महिलांच्या मनात रुजलेली असते किंवा कुटुंबाने, समाजाने ती रुजवलेली असते. महिलांच्या आयुष्यावर, मानसिक आरोग्यावर आणि आरोग्यावर याचा काय परिणाम होत असेल \nसखी :तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा - असं सांगूनही 'तो' कुकरच्या शिट्ट्या मोजतच नाही कारण..\nmental load - ‘त्याला’ सांगितलेलं साधंसं कामही तो धड करत नाही, स्वत:हून जबाबदारी घेऊन काम करणं तर दूरच. मग ती कटकट नाही करणार तर काय करणार\nप्रियांका चोप्रा सांगतेय, उत्तम मेंटल हेल्थचे सिक्रेट्स - कुढण्यापलिकडच्या 'दिसण्याची' गोष्ट\nरेखाच्या सौंदर्याला वयाची अटच नाही, काय असावं या मूर्तीमंत सौंदर्याचं रहस्य \nआइस्क्रीम आणि पौष्टिक.... काहीतरीच काय असं वाटत असेल तर आइस्क्रीममधील गुण वाचून तर पाहा\nविद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला \nविद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला \nरणबीर कपूरसोबतचा प्रायव्हेट फोटो लीक झाल्यावर खूप भडकली होती कतरिना कैफ\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nब्यूटी आहार -विहारफिटनेससुखाचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/satara/competitors-ethiopia-and-kenya-dominate-satara-hill-half-marathon/", "date_download": "2021-05-18T03:14:48Z", "digest": "sha1:HNHSII2GAHLWJSBSG2HGQAKAYXTVBK7F", "length": 30427, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांचे वर्चस्व - Marathi News | Competitors from Ethiopia and Kenya dominate the Satara Hill Half Marathon | Latest satara News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nयालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोन��ट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठ�� घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nसातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांचे वर्चस्व\nजागतिकस्तरावर दखल घेतलेल्या सातारा रनर्स फाऊंडेशनच्या आठव्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये यंदा इथीओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांनी वर्चस्व गाजवले.\nसातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांचे वर्चस्व\nसातारा/पेट्री - जागतिकस्तरावर दखल घेतलेल्या सातारा रनर्स फाऊंडेशनच्या आठव्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये यंदा इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांनी वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत देश, परेदशातील सुमारे आठ हजारजण धावले.\nसाताऱ्यातील पोलीस कवायत मैदान ते कास रस्त्यावरील प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या पुढे दोनशे मीटर अंतर व पुन्हा पोलीस कवायत मैदान अशी २१ किलोमीटर अंतराची सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी सकाळी सहा वाजता सुरू झाली. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शौर्यपदक विजेते सुभेदार त्रिभुवनसिंग, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, रनर्स फाऊंडेशन अध्यक्ष प्रताप गोळे, सचिव जितेंद्र भोसले, संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, अॅड. कमलेश पिसाळ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, उपाध्यक्ष डॉ. सुचित्रा काटे यांच्यासह रनर्स फाऊंडेशनच्या सदस्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन झाले.\nसकाळी बरोबर सहा वाजता झेंडा दाखवताच स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच जागोजागी आरोग्य पथकाच्या रूग्णवाहिकाही सज्ज होत्या. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा मार्गाच्या दुतर्फा सातारकरांनी गर्दी केली होती.\nवाहून गेलेला बंधारा पंधरा दिवसांपासून पंचनाम्याच्या प्रतीक्षेत\nश्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी शेकडो गावांत आंदोलन\nकांद्याला क्विंटलला मिळाला, ३५०० रुपयांपर्यंत भाव...\nप्रेमातील बेचैनीमुळे उगवला सूड, दीड वर्षाची प्रेमकहाणी\nशिक्षक मित्र पोहोचविणार घराघरात ज्ञानगंगा\nलंडन व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांचा झेंडा, कोरोनामुळे धावले शहरातून\nपेट्रोल, डिझेल, खते दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nखंडाळा तालुक्यात सात हजारांवर कोरोनामुक्त....\nदेसाई कारखान्याच्या ऊसतोडणी, वाहतूक करारास\nचक्रीवादळाने ९०८ गावे अंधारात\nजुगार खेळणारे २६ जण ताब्यात\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेत��� राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3672 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2320 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11275/", "date_download": "2021-05-18T01:17:43Z", "digest": "sha1:36EL4H5SWVANHQW3GLWPDAICHG37FTU5", "length": 13218, "nlines": 78, "source_domain": "aajdinank.com", "title": "‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती\n‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ : जागतिक वारसा दिनाची यंदाची संकल्पना\nमुंबई, दि. १८ :- युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दरवर्षी 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोने तत्वत: स्वीकार केला आहे. ही बाब भारतासह अवघ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.\nश्री. देशमुख म्हणाले, कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम साजरा करायला बंधने आली आहेत. जागतिक वारसा स्थ���ांसाठी युनेस्कोकडून नामांकन मिळवण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. याचा विस्तृत प्रस्ताव पुरातत्व व वास्तुसंग्रहालये संचालनालायमार्फत व इनटॅक या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे. त्यात वास्तुविशारद शिखा जैन, तेजस्विनी आफळे अशा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nश्री. देशमुख पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी होण्यास ह्या नामांकनामुळे मदत होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित होऊन आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ येथे सुरू होण्यास हातभार लागेल. कोकणात आजपर्यंत पर्यटन केवळ समुद्रकिनारे व डोंगरी भागात होत होता, कातळशिल्पामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कलाप्रेमी पर्यटक कोकणातील सड्यांकडे वळतील व स्थानिक अर्थकारणास हातभार लागेल. कातळशिल्पांच्या शोधामुळे कलेचा इतिहास हजारो वर्षे मागे गेला आहे. जागतिक पातळीवरील तज्ज्ञ यामुळे भारतीय संस्कृतीचा पाया अश्मयुगातच रचला गेला या दृष्टीकोनातून बघू शकतील. या कातळशिल्पांच्या पुरास्थळांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असल्याचे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.\nया नामांकन प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांचे डोंगरी व समुद्री किल्ले -रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा/ रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदी किल्ल्यांचा तसेच कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी, कुडोपी या महाराष्ट्रातील तर गोवा राज्यातील फणसईमाळ या कातळशिल्पस्थानांचा समावेश आहे.\n← रेमडेसिविर इंजेक्शनची अवैधरित्या रित्या चढ्या भावाने विक्री,चौथ्या आरोपीला अटक\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रिशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांचा विद्यार्थ्यांना दिलासा →\nराज्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यास प्राथमिकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nसिंधुताईंची संस्था निश्चितच गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आधार केंद्र बनेल – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे\nपोलिस अधिकाऱ्यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://agrotourismvishwa.com/tag/ecotourism/", "date_download": "2021-05-18T01:28:46Z", "digest": "sha1:COCBL4ZAXF6YHVS5MS5SZ752WU4M4S7E", "length": 14969, "nlines": 115, "source_domain": "agrotourismvishwa.com", "title": "ecotourism Archives - Agro Tourism Consultant I Agri Tourism Design and Marketing Services About Agro & Rural Tourism Tour", "raw_content": "\nकृषी पर्यटन म्हणजे काय \nकृषी पर्यटन म्हणजे काय What is Agro-tourism शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी दोन दिवस शेतकर्यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्यांनी शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन हा शहरी पर्यटक आणि ग्रामीण शेतकरी याना आर्थिकदृष्ट्या जोडणारा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच गावातील शेतकऱ्याला आर्थिक Read more about कृषी पर्यटन म्हणजे काय What is Agro-tourism शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी दोन दिवस शेतकर्यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्यांनी शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन हा शहरी पर्यटक आणि ग्रामीण शेतकरी याना आर्थिकदृष्ट्या जोडणारा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच गावातील शेतकऱ्याला आर्थिक Read more about कृषी पर्यटन म्हणजे काय \nकृषी पर्यटन आणि रिसॉर्टमधला फरक\nकृषी पर्यटन आणि रिसॉर्टमधला फरक The difference between agri-tourism and resort काळानुसार पर्यटनाचे स्वरूप बदलत आहे. त्यानुसार मग पर्यटकांच्या फिरायला जाण्याच्या , राहण्याच्या गरजाही बदलत आहेत. पूर्वी फक्त हौशी पर्यटकच फिरायला जायचे. आता पर्यटनाच्या बाबतीत प्रत्येक जण जागरूक होत आहे. शहरी लोक एक दिवसीय पिकनिकला प्राधान्य द्यायचे किंवा मोठ्या पर्यटन ठिकाणी चार-पाच दिवस फिरून यायचे. Read more about कृषी पर्यटन आणि रिसॉर्टमधला फरक[…]\nकृषी पर्यटनाचा इतिहास History Of Agro Tourism स्वातंत्रोत्तर काळातील वाढत्या औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागातील लोकांनी शिक्षण, नोकरी, व्यवसाय-रोजगारासाठी शहरी भागाकडे धाव घेतली. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील अनेक शहरांचा जागतिक स्तरावर विकास झाला, परंतु मूळ शेतीपासून अनेक लोक दूर गेले. नव्या पिढीला सर्व शहरी गोष्टींचा उपभोग घेतल्यानंतर मात्र वडिलोपार्जित शेती खुणावू लागली आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस कृषी Read more about कृषी पर्यटनाचा इतिहास[…]\nकृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था\nकृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था Accommodation at Agro tourism Center संपूर्ण जग निसर्गाकडे जात आहे. आपण निसर्गाच्या जवळ जात आहे. निसर्गाचे महत्व जाणून त्यावर प्रेम करत त्याच्याशी निसर्गाशी एकरूप होत आहोत. त्याची अनेक कारणे आणि फायदेही आहेत. कारण धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनातून कुठे तरी निवांत निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणला आवडणार नाही. सिमेंटच्या जंगलात राहणारे शहरी Read more about कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था[…]\nकृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण\nकृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण Agri-tourism and empowerment of rural women कृषी पर्यटन या संकल्पनेला पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. कारण यातून शेतीला जोडधंदा म्हणून एक पर्याय उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, आपली ग्रामीण संस्कृती जोपासली जावी आणि यातून शहराकडे तरुणांची होणारी वाटचाल थांबावी, ही जरी प्रमुख कारणे Read more about कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण[…]\nलाख म���लाचे समाधान देणारे “पराशर कृषी पर्यटन केंद्र’’\nलाख मोलाचे समाधान देणारे “पराशर कृषी पर्यटन केंद्र’’ “Parashar Agri-Tourism Center” दोन हजार वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास असणाऱ्या तसेच बिटीशकालीन ‘सॅनिटोरिअम ऑफ इंडिया’ म्हणून परिचित असणाऱ्या निसर्गरम्य जुन्नर तालुक्यात पराशर कृषी पर्यटन केंद्र आहे. पुणे-नाशिक (एम.एच.-50) हायवेवरील आळेफाटा गावापासून चार कि. मी. अंतरावर राजुरी गावातील पराशर कृषी पर्यटन केंद्र म्हणजे महाराष्ट्रातील एक एकर या सर्वात Read more about लाख मोलाचे समाधान देणारे “पराशर कृषी पर्यटन केंद्र’’[…]\nकृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १\nकृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १ Protection / promotion of rural culture through agri-tourism-Part 1 अतिथी देवो भव: ही आपली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा अनुबंध कृषिप्रधान भारताशी आहे. भारतीय संस्कृती ही मुख्यत: ग्रामीण भागाशी निगडित असल्याने प्रत्येकालाच आपल्या ग्रामीण संस्कृतीची ओढ असते. शहरातील धकाधकीच्या जीवनात कंटाळलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद घेण्यासाठी निवांतपणे निसर्ग सान्निध्यात Read more about कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १[…]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-KOL-krushi-pradarshan-at-kolhapur-from-1-to-4-th-december-5756870-PHO.html", "date_download": "2021-05-18T02:23:05Z", "digest": "sha1:VW35HGPVUTCKKXAJMERSDII3G6WHTO3V", "length": 6094, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "krushi pradarshan at kolhapur from 1 to 4 th December | कोल्हापुरात 1 ते 4 डिसेंबर दरम्यान ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nकोल्हापुरात 1 ते 4 डिसेंबर दरम्यान ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’\nकोल्हापूर- शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’ येत्या 1 ते 4 डिसेंबर दरम्यान कळंबा येथील तपोवन मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देशविदेशातील नामवंत कंपन्यांचा सहभाग या प्रदर्शनात असणार आहे, अशी माहिती आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nप्रदर्शनाचे उद्घाटनास1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मा��ी मंत्री पतंगराव कदम, आमदार हसन मुश्रीफ, महापौर हसीना फरास हे उपस्थितीत राहणार आहेत. शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, 200 हुन अधिक कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्या, 300 हून अधिक जातिवंत पशु-पक्षी आणि जनावरे यांचे भव्य दालन, नांदेडहून गलबेल लाल गांधारी, लातूरहून देवणी गाय आणि जर्शी, डॅनिष गाय सारख्या अनेक गायींच्या प्रजाती हे प्रदर्शनाचे वैशिठ्य असणार आहे. याचबरोबर अश्व, शेळ्या, मेंढ्या, ससे यांच्या पालनातून व्यवसाय निर्मिती याबद्दल मार्गदर्शन आणि जनावरांचा गौरव करण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मार्तंड, कृषी तज्ञ विलास शिंदे, कृषिभूषण शेतकरी संजीव माने यांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत.\nएकूणच या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि कोल्हापूरच्या जनतेला एकूणच हे प्रदर्शन माहिती आणि मार्गदर्शन मिळणार असल्याने या कृषी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले आहे. या प्रदर्शनासाठी स्कायस्टार इव्हेंट संस्थेने नियोजन केले आहे.\nपत्रकार परिषदेस उपमहापौर अर्जुन माने, संदीप नेजदार, शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, धीरज पाटील, कृषी विभागाचे अतुल जाधव, रिलायन्स पॉलीमर्सचे सत्यजित भोसले, प्रफुल्ल काटे, जयवंत जगताप, सुयोग मगदूम, उदय जाधव उपस्थित होते.\nपुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/tag/frozen-food/", "date_download": "2021-05-18T00:57:28Z", "digest": "sha1:KVIUYIXQXCC4ENYWZBQOH6YX47WSYXKQ", "length": 1900, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Frozen Food Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\n ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक तर नाही ना\nअगदी पूर्वी पासून मानव इतिहासात खाद्य गोठून नंतर खाण्याची परंपरा दिसून येते. अगदी उत्तरेतील आर्टिक मध्ये राहण्याऱ्या जमाती जसे Chukchi आणि Sami जमाती या व्हेल माश्याची शिकार करून बर्फात गाडून…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Docsufi", "date_download": "2021-05-18T00:31:40Z", "digest": "sha1:2L5KRNADGLRIIOMDQHYGIEPIOKQJYE66", "length": 2682, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:Docsufi - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२९ सप्टेंबर २०१२ पासूनचा सदस्य\nहे सदस्य मराठी बोलू शकतात.\nहा सदस्य महाराष्ट्रातील आहे.\nmr-3 ही व्यक्ती मराठी भाषेत प्रवीण आहे.\nही व्यक्ती पुणे येथे राहते\nmr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.\nLast edited on १३ फेब्रुवारी २०२१, at २३:५५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०२१ रोजी २३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/ahmednagar-shrigonda-kidnaping-case-fir-8-accused.html", "date_download": "2021-05-18T02:37:46Z", "digest": "sha1:4R5C5FE5VLVZJ6LVN6KNBYFZZIHP2GTB", "length": 5304, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "अहमदनगर : अपहरणप्रकरणी जिल्हा बँकेच्या संचालकासह आठ जणांविरोधात गुन्हा", "raw_content": "\nअहमदनगर : अपहरणप्रकरणी जिल्हा बँकेच्या संचालकासह आठ जणांविरोधात गुन्हा\nएएमसी मिरर वेब टीम\nश्रीगोंदा : कोथुळ सहकारी सेवा संस्थेचे सचिव राजेंद्र खोलम यांचे अपहरण केल्याप्रकरणी आठ जाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात अला आहे. बेलवंडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nॲसिड हल्ला करून राजेंद्र खोलम यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांचे अपहरण केल्याप्रकरणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार बन्सीलाल नहाटा, कल्याण बाबासाहेब शिंदे, धनंजय सुधाकर लाटे विजय पाटोळे, महेश पानसरे, बाजीराव कळमकर, अमोल लाटे या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराजेंद्र खोलम यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, ११ जानेवारी रोजी सकाळी मी घरी असताना कल्याण शिंदे हा घरी आला. त्याने बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी बोलाविले असल्याचे सांगत मला घेऊन गेले. काही अंतरावर एमएच १६ - ६६६६ या गाडीत दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहटा, अमोल लाटे, धनंजय लाटे गाडीत बसले होते. त्यांनी कोथुळ सेवा संस्थेच्या चार्ज का आणला, उद्याच्या बैठकीत जिल्हा बँकेचा ठराव झाला तर तुझ्यावर ॲसिड हल्ला करू नाही तर तुला गाडीखाली घालून मारून टाकू, असा दम देत बळजबरीने पुणे येथील कृषी विद्यापीठात नेले. तिथे रात्रभर एका खोलीत डांबून ठेवले. परतीच्या प्रवासात माझ्याकडून बळजबरीने कोथुळ सेवा संस्थेच्या सचिव पदाचा राजीनामा लिहून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावरून आठ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/pankaja-munde-corona-infection-self-tweeted-information-nrdm-121518/", "date_download": "2021-05-18T02:37:04Z", "digest": "sha1:UAFF4Y7TBY44A3BHPN576XEYG2DO5U74", "length": 9875, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Pankaja Munde infected with corona; Self-tweeted information nrdm | पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण; स्वतः ट्विट करुन दिली माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nबीडपंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण; स्वतः ट्विट करुन दिली माहिती\nबीड : माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ट्वीट करून त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन अनेकांचं निधन झालं. अशा ठिकाणी पंकजा मुंडे यांनी भेटी देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले होते.\nदरम्यान त्यामुळे खबरदारी म्हणून त्या होम आयसोलेशनमध्ये देखील होत्या. त्यांना लक्षणे जाणवत असल्याने ���्यांनी कोरोना चाचणी केली असता त्या पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यामुळे माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले आहे.\nमुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध, आज कोण जिंकणार : वाचा सविस्तर\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/mand-he-vede-marathi-album-118082000011_1.html", "date_download": "2021-05-18T01:33:02Z", "digest": "sha1:6HEZLL3RWBMQPVLJMAKMT6SDJOPSJN3F", "length": 11054, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर\nमन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना…|\nमानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या हृदयस्पर्शी गीताचे नुकतेच मुंबईतील ‘एम स्क्वेअर’ स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करण्यात आले. कवयित्री वैशाली मराठे यांनी लिहिलेल्या गीताला जीवन मराठे यांनी संगीत दिले असून प्रसिद्ध गायिका अन्वेष�� हिने या गीताला स्वरसाज चढविला आहे. संगीत-संयोजन वरुण बिडये यांचे आहे तर तांत्रिक बाजु अनिल शिंदे यांनी सांभाळली आहे. या अल्बमची निर्मिती श्रीनिवास गोविंद कुलकर्णी यांनी केली असून तो\nयेत्या २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल अशी माहिती त्यांनी दिली.\nकुमार वयातच ‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. यापूर्वी अन्वेषाच्या आवाजातील ”बबन” चित्रपटातील मराठी गीतांना रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. ‘मन हे वेडे….’ या अल्बममधील गाणे देखील तिने अतिशय तरल आवाजात गायले\nअसून हा अल्बम देखील रसिकांना आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी बोलून दाखविला.\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nकाळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे सादर\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडे प्रथमच एकत्र येणार सिनेमात \nचित्रपट परीक्षण : गोल्ड\nभूमी तख्तबाबत उत्साही आणि नाराजही\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nप्रियांका चोप्राचा पती निक जोनास शूटच्या वेळी जखमी ...\nप्रियंका चोप्रा आणि निक जोनास सोशल मीडियावर खूप अॅ क्टिव असतात. प्रियंका चोप्रा सध्या ...\n१. आळशी बायको:- स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा. २. धमकवणारी बायको:- कान खोलून ...\nRadhe: ईदवर सलमान खानला रिटर्न गिफ्ट मिळाले, राधेने ...\nयंदाच्या ईदच्या निमित्ताने सलमान खानने 'राधे' चित्रपटाद्वारे आपल्या चाहत्यांना एक खास भेट ...\nकोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठीचा सलाम'\n१३ मे २०१७ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी प्लॅनेट मराठी या पहिल्या मराठी ओटीटी ...\nदेशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर\nदेशात कोरोनाचा कहर सुरुच असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/covid19-precautions-and-health-tips-in-hindi-these-five-common-habits-can-increase-corona-infection-121042200009_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2021-05-18T02:28:19Z", "digest": "sha1:7TNIICP7FWGFR4MSP5GNJENCYG5LUC3Q", "length": 13171, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या पाच सामान्य सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया पाच सामान्य सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो\nकोरोना विषाणूची दुसरी लाट एक धोकादायक रूप घेत आहे. दररोज देशभरातून प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत कोविड 19 विषयी प्रत्येकाच्या मनात भीती असते, परंतु कठीण काळात या भीतीवर मात करून, आपल्याला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती कायम राहील आणि संक्रमणाचा धोका कमी होईल. आपल्या बऱ्याच लहान सवयीमुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो. अशा काही सामान्य सवयी, आम्ही तुम्हाला सांगत आहोत-\nबाहेरून आल्यावर हात न धुणे\nआपण देखील बाजारात गेले असल्यास, नंतर परत आल्यावर हात धुवा. हात न धुता लोक कोरोनाचा धोका वाढवतात. बाजारात, एखाद्याने वस्तूंना स्पर्श केल्याचा किंवा लोकांच्या संपर्कात येण्याचा धोका वाढला आहे.\nसहसा काही लोकांना हाताने पॅकेट न उघडण्याची सवय असते, ते तोंडाने हे पॅकेट उघडतात. त्याने कोरोना संसर्ग देखील होऊ शकतो कारण आपल्याला माहीत नाही की कोण\nकोणत्या व्यक्तीच्या हाताखालून पॅकेट गेले आहे.\nवारंवार डोळ्यांना स्पर्श करणे\nडोळ्यांना सारखे सारखे हात लावणे हे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. त्याच वेळी, वारंवार कामाच्या मध्यभागी डोळ्यांना स्पर्श केल्यास देखील संसर्ग होण्याचा धोका असतो. ही सवय सोडणे चांगले आहे.\nदिवसभर अंथरुणावर राहणे किंवा अॅक्टिव्हिटी न करणे\nअंथरुणावर बसून सतत काम करणे किंवा कोणतीही शारीरिक क्रिया न करणे. आपल्या\nरोगप्रतिकार शक्ती कमकुवत करत जाते, याचा\nकेवळ आपल्या आरोग्यावरच परिणाम होत नाही बलकी कोरोनाचा धोकाही वाढतो.\nस्ट्रीट फूड किंवा बाहेरच्या खाद्य पदार्थांना लगेचच खाणे\nआपण भाज्या किंवा फळे खरेदी करता. आपण आणत्या बरोबर किंवा बाहेरील गोष्टी खाऊ नये. तुम्हाला घरी आल्यानंतर वस्तूंना धुवायचे तसेच आपले हात देखील धुवावेत, जेणेकरून जोखीम वाढणार नाही.\nज्योतिषशास्त्र: फुफ्फुस आणि श्वासोच्छ्वास संबंधित रोग या ग्रहामुळे उद्भवतात, हे टाळण्यासाठी ज्योतिषीय उपाय जाणून घ्या\nगुरुवारी साई चालीसा पाठ करा, बाबांचा आशीर्वाद मिळवा\nमहाराष्ट्रात चित्रीकरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र\nअन्य राज्यातून सुमारे ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करा\nराज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख २७ हजार ८२७वर\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nजास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना\nजास्वंदाचं फुल जे दिसायलाच सुंदर नाही तर,आरोग्य आणि सौंदर्येचा खजिना देखील आहे. याला ...\nलॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही ...\nसध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक ...\nआरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर\nसाहित्य- 250 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम मसूरडाळ, 1 कप दूध, 50 ग्रॅम क्रीम, 1 कांदा, 1 चमचा ...\nचांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nआपण चांगले करियर बनवू इच्छिता तर पुस्तकी ज्ञानाशिवाय देखील काही गोष्टींची काळजी घेणं ...\nउन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या\nउन्हाळाचा हंगाम बऱ्याच लोकांना आवडतो. या हंगामात थंड खायला मिळत. एसी किंवा कुलरच्या थंड ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/04/24/happy-birthday-sachin-tendulkar/", "date_download": "2021-05-18T02:33:30Z", "digest": "sha1:RXARIFBLCUV6O6CEF74WCKA35TLIR7ZR", "length": 15610, "nlines": 176, "source_domain": "yuvakatta.com", "title": "Happy Birthday Sachin Tendulkar: सचिन तेंडूलकरचे 'हे' विक्रम मोडणे जवळपास अशक्यच... - YuvaKatta", "raw_content": "\nHome क्रीडा Happy Birthday Sachin Tendulkar: सचिन तेंडूलकरचे ‘हे’ विक्रम मोडणे जवळपास अशक्यच…\nHappy Birthday Sachin Tendulkar: सचिन तेंडूलकरचे ‘हे’ विक्रम मोडणे जवळपास अशक्यच…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nHappy Birthday Sachin Tendulkar: सचिन तेंडूलकरचे ‘हे’ विक्रम होणे जवळपास अशक्यच.\nमास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर शनिवारी आपला 48 वा वाढदिवस साजरा करीत आहे. सचिन सध्या मुंबईत आहे आणि वाढदिवस कुटुंबातील सदस्यांसह साजरा करणार आहे. त्याने नुकताच कोरोनाचा पराभव केला आहे. आयपीएलमध्ये तो मुंबईशी संबंधित आहे पण या वेळी कोरोनाबरोबरची लढाई जिंकल्यानंतर तो कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवत आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 वर्षे राज्य केले. तो जगातील महान खेळाडूंमध्ये गणला जातो.\nसचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याचे बरेच विक्रम आहेत, जे कदाचित येणार्या काळात कोणालाही मोडता येणं जवळपास अशक्यच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तो सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू आहे. दोन क्रिकेट फॉर्मेटमध्ये त्याच्याकडे सर्वाधिक धावा आहेत. त्याने वनडे आणि कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतके केली आहेत. सर्वात कमी वयात कसोटीत पदार्पण करणार्या मास्टर ब्लास्टरने 200 कसोटी सामने खेळले आहेत.\n200 टेस्ट खेळणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. दुसर्��ा क्रमांकावर रिकी पाँटिंग आहे. त्याने 168 कसोटी सामने खेळले आहेत.\nसचिनच्या कसोटी क्रिकेटमध्ये 15921 धावा आहेत. कसोटी सामन्यात 15,000 धावा करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याच्यापाठोपाठ पाँटिंगचा क्रमांक लागतो, ज्याचे 13 हजार 378 धावा आहेत. त्याचा हा विक्रम भविष्यात मोडेल असे वाटत नाही. सचिनने 6 विश्वचषक खेळले आहेत. त्याच्याशिवाय फक्त पाकिस्तानचे जावेद मियांदाद हे खेळाडू आहे. 2011 मध्ये सचिनने त्यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.\nएकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. एकदिवसीय विश्वचषकात 2000 धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याने 6 विश्वचषकात 2278 धावा केल्या. त्याच्याशिवाय कोणत्याही खेळाडूला 1800 धावांचा आकडासुद्धा गाठता आला नाही.\nअशा परिस्थितीत हा रेकॉर्ड तोडणे फार कठीण आहे. सर्वाधिक सामनावीर आणि सामनावीर म्हणून कामगिरी करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहे पण अवश्य वाचा :\nह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..\nमुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…\nPrevious articleHappy Birthday Sachin:सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील ‘हे’ पाच किस्से तुम्हाला माहीत आहेत का\nNext article24th April: सचिन तेंडुलकरच नव्हे तर आज क्रिकेट जगतातील ‘या’ स्टार खेळाडूंचा देखील आहे वाढदिवस\nपाकिस्तानमध्ये जन्मलेले हे तीन खेळाडू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असल्यामुळे आयपीएलमध्ये खेळतात…\n‘हे’ दिग्गज खेळाडू प्रशिक्षक झाल्यास 2023 मध्ये भारत जिंकू शकतो विश्वचषक….\nमहेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीपैकी कोणाचं झालंय जास्त शिक्षण: वाचा एक स्पेशल रिपोर्ट….\nखूपच रोमांचकारी आहे रॉबिन उथप्पाची लव्हस्टोरी; जाणून घ्या त्याला दोनवेळा लग्न का करावे लागले\nहे पाच भारतीय क्रिकेटपटू आहेत निवृत्तीच्या वाटेवर; लवकरच करु शकतात घाेषणा ….\n‘या’ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुले क्रिकेटमध्ये करिअर करण्यात झाली फेल….\nयापूर्वी भारताच्या २ संघाने एकाचवेळी मालिका खेळल्या होत्या; असा होता मालिकेचा निकाल\nहे वेगवान गोलंदाज पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार एन्ट्री करूनही करियरमध्ये झाले फेल….\n���या’ तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीमुळे घ्यावी लागली क्रिकेटमधून निवृत्ती\nअफगाणिस्तानमध्ये जन्मलेला हा भारतीय खेळाडू प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारायचा…\n1-2 नव्हे तर विराट कोहलीच्या शरीरावर आहेत 11 टॅटू, प्रत्येक टॅटूचा अर्थ घ्या जाणून….\nटेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हिटमॅन रोहित शर्माला हा विक्रम करण्याची संधी….\nया मुस्लीम राजाने आपल्या फायद्यासाठी इंग्रजांना भारतात व्यापार करण्याची परवानगी दिली...\nगोरगरीबांना परवडणाऱ्या पारले-जी बिस्कीटच्या यशाची भन्नाट कथा…\nया २ विद्यार्थिनीने बनवलाय, रोडरोमियोपासून मुलींची सुरक्षा करणारा स्मार्टचाकू…\n‘या’ तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीमुळे घ्यावी लागली क्रिकेटमधून निवृत्ती\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी...\nशाहु महाराज हे जन्माने राजपुत्र नव्हते पण विचाराने आणि कर्माने मात्र...\nअपूर्ण शिक्षण झालेल्या बॉलीवूडच्या ‘या’ 5 अभिनेत्री फाडफाड इंग्रजी बोलतात….\nराजा भूपिंदर सिंह यांच्या ‘खास’ महालात केवळ नग्न लोकांनाच प्रवेश मिळत...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/ipl-2021/dhoni-should-come-up-for-batting-gavaskar-121041200038_1.html", "date_download": "2021-05-18T01:09:34Z", "digest": "sha1:IOCQ2VXH3AUKQPSYTY6ZIWAQNPG7ARFM", "length": 11479, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धोनीने फलंदाजीसाठी वर यायला हवे : गावसकर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधोनीने फलंदाजीसाठी वर यायला हवे : गावसकर\nचेन्नईचा दिल्लीविरोधात पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, असा सल्ला सुनील गावसकरांनी दिला आहे. या सामन्याचे समालोचन करताना गावसकरांनी चेन्नईच्या संघातील नवोदितांसमोर फलंदाजीचा आदर्श ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.\nया सामन्यात धोनी फलंदाजीसाठी सातवरव्या क्रमांकावर आला व शून्यावर बाद झाला. या संदर्भात बोलताना, धोनीला सर्व स्तरांवरील सामन्यांचा प्रचंड अनुभव असून त्याने इतक्या खाली खेळता कामा नये. त्याने फलंदाजीला वर खेळायला हवे आणि इतरांसमोर फलंदाजीचा आदर्श ठेवायला हवा, असे गावसकर म्हणाले.\nमुंबईमधील वानखेडे स्टेडियमची विकेट फलंदाजीला पोषक होती. प्रथम फलंदाजी करताना आम्हाला जवळपास 20 धावा कमी पडल्या, असे धोनीनेही सामना संपल्यावर सांगितले. जर धोनी तिसर वा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता व चेन्नईने 200 पेक्षा जास्त धावांचे आव्हान दिल्लीसमोर ठेवले असते तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा मिळाला असता.\nघराचं स्वप्न पूर्ण होणार, गुढीपाडव्याला म्हाडाची मोठी सोडत\nमुंबई : किती रूग्ण आढळल्यानंतर सोसायटी ठरणार मायक्रो - कंटेन्मेंट झोन\nइन्कम टॅक्स रिटर्न भरलं नसेल तर सेव्हिंगमधून कापलं जाईल TDS\nकोरोना संकटावर मात करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे - शरद पवार\nटाटा ग्रुपचा होईल का एअर इंडिया कर्जबाजारी एअरलाईन्सवर या महिन्यात बोली दाखल केली जाईल\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात ��पल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nअभिनेत्री सयाली संजीवसोबत जोडण्यात आले ऋतुराज गायकवाडचे ...\nगेल्या हंगामात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये फलंदाजी करणार्या चेन्नई सुपर किंग्जचा ...\nवेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट खेळू इच्छित ...\nवेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची इंग्लंडमधील न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट ...\nसुनील गावसकर यांची भविष्यवाणी : पंत होऊ शकतो टीम इंडियाचा ...\nआयपीएलचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा हुशार आहे. तो त्याच्या चुकांमधून शिकतो आणि ...\nआयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट ...\nडेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि स्टीव्हनं या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएल 2021 मधील ...\nमलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार\nश्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maatrubhashavikasmunch.blogspot.com/2013/12/blog-post_5247.html", "date_download": "2021-05-18T02:06:50Z", "digest": "sha1:HXA7KEXBGOYU3PBM5KVBSKDCQ6D5XN3C", "length": 25444, "nlines": 38, "source_domain": "maatrubhashavikasmunch.blogspot.com", "title": "स्वामी विवेकानंद मातृभाषा विकास मंच : इंग्रजी माध्यमातून मुलांचे हाल का करता ???", "raw_content": "स्वामी विवेकानंद मातृभाषा विकास मंच\nतुमची भाषा तुम्हाला तुमच्या परंपरा आणि संस्कृतीचा परिचय करून देत असते. तुम्हाला त्या प्रदेशाचे नागरिक म्हणून घडवत असते. आज आम्ही भारताचे सुजाण नागरिक घडवत आहोत कि,अमेरीका आणि इतर तत्सम देशांसाठी नोकर वर्ग तयार करत आहोत असा मला प्रश्न मला बरेच दिवसांपासून पडतो आहे.आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख नसेल तर तिच्याबद्दल त्याला आस्था कशी निर्माण होईल,ही आस्था असणारे नागरिक हवे असतील तर त्यांना आपली संस्कृती माहिती पाहिजे आणि म्हणूनच आपली मातृभाषा अवगत असल्याशिवाय आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही\nइंग्रजी माध्यमातून मु���ांचे हाल का करता \nजन्माला आल्यापासून बालक शिकू लागते. आपण त्याला शिकण्यात मदत करायची असते. शाळा किंवा पुस्तकातून जे शिकवले जाते तेच शिक्षण; अशी एक ठाम समजूत आज मुलांचे प्रचंड नुकसान करते आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात पालकच पदरचे पैसे खर्चून मुलांच्या शिक्षणाची नासाडी करत असतात. पी ह्ळद आणि हो गोरी, अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत प्रसिद्ध होती. आता ती म्हण किंवा उक्ती राहिलेली नाही. कारण आता तरुण मुलींना गोरेपणा हवा असेल, तर हळद वापरावी लागत नाही. वेगवेगळ्या कंपन्या झटपट गोरेपण देणार्या क्रिमच्या ट्युब बनवून बाजारात विकत असतात. मग मुलींसाठी वेगळे क्रिम असते आणि मुलांसाठी वेगळे क्रिम असते. त्याच्यासाठीच्या जाहिराती बघितल्या, मग मुलांची गोरे होण्यासाठी झुंबड उडते. तोच प्रकार मुलांना हुशार व बुद्धिमान बनवण्यासाठी पालकांच्या बाबतीत चालू आहे. कोणी जाहिरातीमधुन मुलांना दूधातून पुरेसे कॅल्शियम मिळत नाही म्हणून आपल्या डोक्यात घालते, तर कोणी कुठले टॉनिक घेऊन मुल वर्गात कशी फ़टाफ़ट उत्तरे देते हे दाखवते. मग आपण त्या डबे वा ट्युबा घेण्यासाठी दुकानात धाव घेतो. त्याच पद्धतीने नावाजलेल्या शाळा ही आता दुकाने बनली आहेत. आमिरखानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमाची \"जनकलियाण\" सहयोगी असलेली रिलायन्स फ़ाऊंडेशनही मुंबईत अशीच एक अत्यंत महागडी शाळा चालवते. तिथे शिकणार्या एका मुलाच्या पालकाने दिलेली रक्कमसुद्धा सत्यमेव जयतेच्या एका भागाला देणगीपेक्षा अधिकच असते. सामान्य कष्टकर्याला वर्षभरात जेवढे पैसे मिळवता येणार नाहीत, इतकी त्या शाळेत महिन्याची नुसती फ़ी आहे. तिथे सचिन तेंडूलकर वा शाहरुख खानची मुले शिकायला जातात. ती आपोआपच हुशार होणार हे गृहीत आहे. त्यांच्या तुलनेत कमी दर्जाच्या शेकडो शाळा व शिक्षण संस्था आज तालुक्याच्या गावातही उभ्या राहिलेल्या आहेत आणि \"जनकलियाण\" करत आहेत. लाखो रुपयांच्या देणग्या व हजारो रुपये फ़ी भरून प्रवेश मिळवायला पालक त्यांच्या दारात अनेक महिने आधीपासून रांगा लावत असतात. मग तिथे प्रवेश मिळाला तर भारतरत्न मिळवल्याप्रमाणे अभिमानाने त्याची मित्र परिचितांमध्ये जाहिरात सुद्धा करतात. पण खरेच अशा शाळांची गरज आहे काय शाळा हा मुलांना हुशार व अभ्यासू बनवणारा कारखाना आहे काय शाळा हा मु���ांना हुशार व अभ्यासू बनवणारा कारखाना आहे काय पालक इतकी प्रचंड रक्कम का खर्च करतो पालक इतकी प्रचंड रक्कम का खर्च करतो याचे पहिले कारण इंग्रजी माध्यमाचे आकर्षण हेच आहे. मी मुंबईत वास्तव्य करतो, त्या म्हाडा कॉलनीमध्ये जवळपास प्रत्येक इमारतीमधे एका खोलीत तरी शाळकरी मुलांसाठी शिकवणी वर्ग आहेत. घरबसल्या तिथे गृहीणी त्या मुलांचा अभ्यास घेतात व पालकांकडून चांगले पाचशे हजार रुपये फ़ी उकळतात. पाचसात वर्षाची ती केविलवाणी मुले पाहून मला खरेच त्यांची दया येते. एकदा अशा क्लासमध्ये शिकवणार्या तरुण मुलीला काय शिकवते असे विचारले. कारण ती स्वत:च तीनदा दहावीच्या परिक्षेला नापास झाल्याचे मला ठाऊक होते. ती उत्तरली, राईट-रॉंग करून घेते. मला त्याचा काहीच बोध झाला नाही. म्हणून खुप खोदून विचारले, तेव्हा उलगडा झाला. ज्या पालकांचे शिक्षण आपल्या मातृभाषेतही दहावीपर्यंत नीट झालेले नाही, अशा पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हट्टाने घातले आहे. पण तिथे जो घरचा अभ्यास म्हणजे होमवर्क दिले जाते, त्याची पुर्तता करताना पालक मुलांना मदत करू शकत नाहीत. त्यांची सोय करण्यासाठी हे क्लास सुरू झाले आहेत. मग होते काय याचे पहिले कारण इंग्रजी माध्यमाचे आकर्षण हेच आहे. मी मुंबईत वास्तव्य करतो, त्या म्हाडा कॉलनीमध्ये जवळपास प्रत्येक इमारतीमधे एका खोलीत तरी शाळकरी मुलांसाठी शिकवणी वर्ग आहेत. घरबसल्या तिथे गृहीणी त्या मुलांचा अभ्यास घेतात व पालकांकडून चांगले पाचशे हजार रुपये फ़ी उकळतात. पाचसात वर्षाची ती केविलवाणी मुले पाहून मला खरेच त्यांची दया येते. एकदा अशा क्लासमध्ये शिकवणार्या तरुण मुलीला काय शिकवते असे विचारले. कारण ती स्वत:च तीनदा दहावीच्या परिक्षेला नापास झाल्याचे मला ठाऊक होते. ती उत्तरली, राईट-रॉंग करून घेते. मला त्याचा काहीच बोध झाला नाही. म्हणून खुप खोदून विचारले, तेव्हा उलगडा झाला. ज्या पालकांचे शिक्षण आपल्या मातृभाषेतही दहावीपर्यंत नीट झालेले नाही, अशा पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हट्टाने घातले आहे. पण तिथे जो घरचा अभ्यास म्हणजे होमवर्क दिले जाते, त्याची पुर्तता करताना पालक मुलांना मदत करू शकत नाहीत. त्यांची सोय करण्यासाठी हे क्लास सुरू झाले आहेत. मग होते काय तर सहा तास मुले शाळेत जातात, घरी आल्यावर कुणाच्या तरी क्���ासमध्ये होमवर्क पुर्ण करण्यासाठी जातात. त्यातच थकून जातात. त्यांना विश्रांती घ्यायलाही सवड मि्ळत नाही तर खेळायला मोकळीक कशी मिळायची तर सहा तास मुले शाळेत जातात, घरी आल्यावर कुणाच्या तरी क्लासमध्ये होमवर्क पुर्ण करण्यासाठी जातात. त्यातच थकून जातात. त्यांना विश्रांती घ्यायलाही सवड मि्ळत नाही तर खेळायला मोकळीक कशी मिळायची आणि दिवसातले दहा बारा तास त्या मुलांना पुस्तकातले उतारे लिहून वाचून काढावे लागतात. ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला सवडच दिली जात नाही. हे प्रश्न आणि ही उत्तरे; अशी अवस्था आहे. प्रश्नही त्यांना समजलेला नसतो. मग त्याचे उत्तर समजण्याचा विषयच कुठे येतो आणि दिवसातले दहा बारा तास त्या मुलांना पुस्तकातले उतारे लिहून वाचून काढावे लागतात. ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला सवडच दिली जात नाही. हे प्रश्न आणि ही उत्तरे; अशी अवस्था आहे. प्रश्नही त्यांना समजलेला नसतो. मग त्याचे उत्तर समजण्याचा विषयच कुठे येतो उत्तर शोधणे दुरची गोष्ट झाली. जे उत्तर लिहिले वा सांगितले तेच उत्तर का आहे, तेही मुलाला कळण्याची कोणाला गरज वा्टत नाही. मग शिकणार काय उत्तर शोधणे दुरची गोष्ट झाली. जे उत्तर लिहिले वा सांगितले तेच उत्तर का आहे, तेही मुलाला कळण्याची कोणाला गरज वा्टत नाही. मग शिकणार काय प्रश्न व उत्तरे यायला हवीत, तो विषय कळण्याची गरजच उरत नाही. पण आपले मुल एबीसीडी म्हणते, बड्बडते यावरच पालक खुश असतो. शिकण्यासाठी मुलात समजावे लागते, याचाच आपल्याला विसर पडला आहे. घोकंपट्टी म्हणजे अभ्यास म्हणजेच शिक्षण, ह्या गैरसमजाचा तो परिणाम आहे. शिकण्यासाठी समजायचे तर त्या मुलाला समजणार्या भाषेत व माध्यमात शिकवायला हवे. समजणारी भाषा मातृभाषाच असते. ती भाषा समजणारी असल्याने शिकणे सोपे जाते. आपण जी भाषा सातत्याने जगण्यात वापरत असतो, त्याच भाषेत आपण विचारही करत असतो. आणि शिकण्याची प्रक्रिया ही विचाराशी संबंधित आहे. मुलांची गोष्ट बाजूला ठेवा. तुम्ही स्वत:चा विचार करा. तुम्हाला कोणी तामीळ भाषेत प्रश्न केला तर काय होईल प्रश्न व उत्तरे यायला हवीत, तो विषय कळण्याची गरजच उरत नाही. पण आपले मुल एबीसीडी म्हणते, बड्बडते यावरच पालक खुश असतो. शिकण्यासाठी मुलात समजावे लागते, याचाच आपल्याला विसर पडला आहे. घोकंपट्टी म्हणजे अभ्यास म्हणजेच शिक्षण, ह्य�� गैरसमजाचा तो परिणाम आहे. शिकण्यासाठी समजायचे तर त्या मुलाला समजणार्या भाषेत व माध्यमात शिकवायला हवे. समजणारी भाषा मातृभाषाच असते. ती भाषा समजणारी असल्याने शिकणे सोपे जाते. आपण जी भाषा सातत्याने जगण्यात वापरत असतो, त्याच भाषेत आपण विचारही करत असतो. आणि शिकण्याची प्रक्रिया ही विचाराशी संबंधित आहे. मुलांची गोष्ट बाजूला ठेवा. तुम्ही स्वत:चा विचार करा. तुम्हाला कोणी तामीळ भाषेत प्रश्न केला तर काय होईल आधी तो प्रश्न तुम्हाला आपल्या भाषेत समजून घ्यावा लागेल. मग त्याचे उत्तर तुम्ही आपल्या भाषेत तयार करणार आणि त्यानंतर त्याचे तामीळी रुपांतर त्या व्यक्तीला सांगणार ना आधी तो प्रश्न तुम्हाला आपल्या भाषेत समजून घ्यावा लागेल. मग त्याचे उत्तर तुम्ही आपल्या भाषेत तयार करणार आणि त्यानंतर त्याचे तामीळी रुपांतर त्या व्यक्तीला सांगणार ना आपल्याला धड हिंदी बोलता येत नाही, तर आपले किती हाल होतात आपल्याला धड हिंदी बोलता येत नाही, तर आपले किती हाल होतात मग इवल्या बालकाचे त्या कोवळ्या वयात भलत्याच भाषेत व्यवहार करण्यात किती हाल होत असतील, याची नुसती कल्पना करा. आपली हौस म्हणुन आपण मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो, तेव्हा मुलांमधल्या उपजत शिकण्याच्या प्रवृत्तीचा आपण कोंडमारा करून टाकत असतो. त्याच्या शिकण्याच्या उत्साहात अडथळे आणत असतो. इंग्रजी माध्यम म्हणजे मुल हुशार करण्याचा सोपा मार्ग शोधल्याचा तो दुष्परिणाम आहे. अर्थात जे पालक घरातही मुलाशी इंग्रजीत बोलू शकतील, त्यांनी त्या मार्गाने जाणे उपयुक्त असेल. पण ज्या घरात इंग्रजीचा व्यवहारी वापर होत नाही, त्या घरातल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे, म्हणजे त्याचे बौद्धिक कुपोषण करणेच आहे. त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. पण सहासात वर्षांनी दिसू लागतात. पण तोवर मागे फ़िरण्याची वेळ टळून गेलेली असते. पहिलीपासून मुलांना इंग्रजी भाषा येण्याची काहीही गरज नसते. किंबहुना कुठलीही भाषा किंवा विषय शिकण्याची गरज नसते. चौथी म्हणजे मुलाच्या वयाच्या नऊ दहा वर्षापर्यंत त्याला शिकण्याविषयी आस्था व गोडी लावणे, एवढाच शाळेचा हेतू असतो. शिकायचे कसे हे शिकण्याचे ते वय असते. त्यावेळी कुठलाही विषय वा भाषा मुलांना शिकवणे, म्हणजे त्याच्या शिक्षणाचा पाया घालण्याच्या वयाची नासाडी असते. मग ते मुल एक भ���षा शिकण्यात आपली क्षमता खर्च करते आणि शिकायचे कसे त्यात कमजोर राहून जाते. उलट त्या कोवळ्या वयात मुल मातृभाषेत शिकले तर त्याला विषयातला आशय आत्मसात करण्याचे कौशल्य मिळवता येते. ते मिळवले मग पुढल्या वयात अन्य विषयांप्रमाणेच त्याला इंग्रजी भाषाही सहजगत्या आत्मसात करता येते. पण कोवळ्या वयात इंग्रजीसाठी विषय आत्मसात करण्यात कमजोरी आली, मग पुढल्या वयात सर्वच विषयांचे आकलन करताना मुल कमी पडू लागते. म्हणूनच इंग्रजी किंवा मातृभाषा सोडून अन्य माध्यमात मुलांना शिकवणे घातक असते. पण हे कोणी कोणाला सांगायचे मग इवल्या बालकाचे त्या कोवळ्या वयात भलत्याच भाषेत व्यवहार करण्यात किती हाल होत असतील, याची नुसती कल्पना करा. आपली हौस म्हणुन आपण मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो, तेव्हा मुलांमधल्या उपजत शिकण्याच्या प्रवृत्तीचा आपण कोंडमारा करून टाकत असतो. त्याच्या शिकण्याच्या उत्साहात अडथळे आणत असतो. इंग्रजी माध्यम म्हणजे मुल हुशार करण्याचा सोपा मार्ग शोधल्याचा तो दुष्परिणाम आहे. अर्थात जे पालक घरातही मुलाशी इंग्रजीत बोलू शकतील, त्यांनी त्या मार्गाने जाणे उपयुक्त असेल. पण ज्या घरात इंग्रजीचा व्यवहारी वापर होत नाही, त्या घरातल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे, म्हणजे त्याचे बौद्धिक कुपोषण करणेच आहे. त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. पण सहासात वर्षांनी दिसू लागतात. पण तोवर मागे फ़िरण्याची वेळ टळून गेलेली असते. पहिलीपासून मुलांना इंग्रजी भाषा येण्याची काहीही गरज नसते. किंबहुना कुठलीही भाषा किंवा विषय शिकण्याची गरज नसते. चौथी म्हणजे मुलाच्या वयाच्या नऊ दहा वर्षापर्यंत त्याला शिकण्याविषयी आस्था व गोडी लावणे, एवढाच शाळेचा हेतू असतो. शिकायचे कसे हे शिकण्याचे ते वय असते. त्यावेळी कुठलाही विषय वा भाषा मुलांना शिकवणे, म्हणजे त्याच्या शिक्षणाचा पाया घालण्याच्या वयाची नासाडी असते. मग ते मुल एक भाषा शिकण्यात आपली क्षमता खर्च करते आणि शिकायचे कसे त्यात कमजोर राहून जाते. उलट त्या कोवळ्या वयात मुल मातृभाषेत शिकले तर त्याला विषयातला आशय आत्मसात करण्याचे कौशल्य मिळवता येते. ते मिळवले मग पुढल्या वयात अन्य विषयांप्रमाणेच त्याला इंग्रजी भाषाही सहजगत्या आत्मसात करता येते. पण कोवळ्या वयात इंग्रजीसाठी विषय आत्मसात करण्यात कमजोरी आली, मग प���ढल्या वयात सर्वच विषयांचे आकलन करताना मुल कमी पडू लागते. म्हणूनच इंग्रजी किंवा मातृभाषा सोडून अन्य माध्यमात मुलांना शिकवणे घातक असते. पण हे कोणी कोणाला सांगायचे मी हे अनुभवाचे बोल सांगतो आहे. आणि ते सांगताना, मी त्याचा अनुभव स्वत:च्या मुलीला मातृभाषेच्या माध्यमात शिकवून घेतला आहे. म्हणूनच मोठी दे्णगी वा फ़ी मोजून मुलांवर अफ़ाट खर्च करताना मेटाकुटीस येणार्या पालकांची मला दया येते. मुलांसाठी ते पैसे कमावतात, खर्चही करतात, पण बहुतांश पालक मुलाचे नुकसानही करत असतात. त्याचे एक कारण असे की सहसा पालक आपल्या मुलांना समजून घेतच नाहीत. स्वत:ला जागरुक म्हणवून घेणारा पालकही स्वत:च्या मुलाविषयी संपुर्ण अंधारात असतो. पैसा कमावण्याच्या मागे पळताना त्याला मुलाला समजून घ्यायला सवड मिळत नाही. मग तो मुलावर खर्च करून त्याची भरपाई करत असतो. पण मुल म्हणजे काय. त्याची वाढ कशी होते, त्याची बुद्धी कशी विकसित होते, मुल कसा विचार करते, मुल मोठ्यांच्या अनुकरणातून कसे शिकत असते, या प्रश्नांची उत्तरेच पालक शोधत नाहीत. किंबहूना असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत वा त्यापासून पालकांना पळ काढायचा असतो, ही आजच्या मुलांची, पालकांची व शिक्षणाची समस्या बनली आहे. त्यात मग शिक्षणाचा धंदा मांडणर्यांनी आपले स्वार्थ साधून घेतले आहेत. त्याच्यावर सरकारपेक्षा सामान्य पालकच उत्तम उपाय योजू शकतो. पण त्यासाठी त्याने प्रचंड पैसे खर्च करण्याची गरज नसून मुलांवर आपला वेळ खर्च करण्याचे औदार्य दाखवले पाहिजे. मुल शिकते म्हणजे तरी काय करते मी हे अनुभवाचे बोल सांगतो आहे. आणि ते सांगताना, मी त्याचा अनुभव स्वत:च्या मुलीला मातृभाषेच्या माध्यमात शिकवून घेतला आहे. म्हणूनच मोठी दे्णगी वा फ़ी मोजून मुलांवर अफ़ाट खर्च करताना मेटाकुटीस येणार्या पालकांची मला दया येते. मुलांसाठी ते पैसे कमावतात, खर्चही करतात, पण बहुतांश पालक मुलाचे नुकसानही करत असतात. त्याचे एक कारण असे की सहसा पालक आपल्या मुलांना समजून घेतच नाहीत. स्वत:ला जागरुक म्हणवून घेणारा पालकही स्वत:च्या मुलाविषयी संपुर्ण अंधारात असतो. पैसा कमावण्याच्या मागे पळताना त्याला मुलाला समजून घ्यायला सवड मिळत नाही. मग तो मुलावर खर्च करून त्याची भरपाई करत असतो. पण मुल म्हणजे काय. त्याची वाढ कशी होते, त्याची बुद्धी कशी विकसित हो���े, मुल कसा विचार करते, मुल मोठ्यांच्या अनुकरणातून कसे शिकत असते, या प्रश्नांची उत्तरेच पालक शोधत नाहीत. किंबहूना असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत वा त्यापासून पालकांना पळ काढायचा असतो, ही आजच्या मुलांची, पालकांची व शिक्षणाची समस्या बनली आहे. त्यात मग शिक्षणाचा धंदा मांडणर्यांनी आपले स्वार्थ साधून घेतले आहेत. त्याच्यावर सरकारपेक्षा सामान्य पालकच उत्तम उपाय योजू शकतो. पण त्यासाठी त्याने प्रचंड पैसे खर्च करण्याची गरज नसून मुलांवर आपला वेळ खर्च करण्याचे औदार्य दाखवले पाहिजे. मुल शिकते म्हणजे तरी काय करते या प्रश्नाचे उत्तर उद्या शोधू.\nतुमची भाषा तुम्हाला तुमच्या परंपरा आणि संस्कृतीचा परिचय करून देत असते.\nतुम्हाला त्या प्रदेशाचे नागरिक म्हणून घडवत असते. आज आम्ही भारताचे सुजाण नागरिक घडवत आहोत कि, अमेरीका आणि इतर तत्सम देशांसाठी नोकरदार वर्ग तयार करत आहोत असा मला प्रश्न मला बरेच दिवसांपासून पडतो आहे.\nआपल्या भारतीय संस्कृतीची ओळख नसेल तर तिच्याबद्दल त्याला आस्था कशी निर्माण होईल, ही आस्था असणारे नागरिक हवे असतील तर त्यांना आपली संस्कृती माहिती पाहिजे आणि ही संस्कृतीची माहिती सर्वत्र भाषेत विखुरलेली आहे. आणि म्हणूनच आपली मातृभाषा अवगत असल्याशिवाय लोकांशी संवाद आणि आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही.\nतसेच आपल्या लोकांसाठी काही करायचे असेल तर आपल्या आसपास परिसरातील लोकांच्या भाषा ,संस्कृती समजली पाहिजे. लोकांच्या समस्या समजायच्या असतील तर लोकभाषा तिथली मातृभाषा आली पाहिजे. मातृभाषा अवगत असल्याशिवाय लोकांशी संवाद आणि आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही .\nअतिशयोक्ती नाही पण हल्ली मुलं झाल्यापासून म्हणा किवा दोन एक वर्षाचे झाल्या पासून घरोघरी एकच चर्चा असते मुलांसाठी शाळा कुठली, कुठल्या बोर्ड ला घालावे हीच सुरवात, आणि सुरवात सीबीएसई /आय सी एस ई / केम्ब्रिज / ऑक्सफर्ड पासूनच, माध्यम कुठले ह्या प्रश्नाचा आपण कधीच निकाल लाऊन मोकळे झालो आहोत कारण इंग्लिश शिवाय आपल्यला तरणोपाय नाही हा गोडगैरसमज मोठ्या प्रमाणात सध्या ऊच्च आणि मध्यम वर्गात पसरला आहे,\nपण शिक्षणाचा खरा उपयोग काय ,त्यांचे माध्यम काय असावे शाळा किती जवळ /लांब असावी हा आपण मुलांच्या दृष्टीने विचार करायला हवा\nआणि त्याच धर्तीवर “मातृभाषेतुन शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण” ह्या उक्ती ला अनुसरून हा ब्लॉग आपल्या सर्वांसाठी\nआपल्या मातृभाषेत शिक्षण घेणे हा जन्मसिध्द अधिकार आ...\nइंग्रजी माध्यमाचा अट्टहास का \nइंग्रजी माध्यमातून मुलांचे हाल का करता \nफॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या श...\n\"मातृभाषा विकास मंच\" ब्लॉग वरील लेख माहिती व ज्ञानार्जन स्वरुपात आहे कृपया व्यावसायिक वापर टाळावा. Simple theme. Theme images by luoman. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%BC%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T02:32:05Z", "digest": "sha1:SOYCFTTJZKNURED2RB56P3AQSCOHBQ4M", "length": 3510, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डि़जिटल कॅमेराला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nडि़जिटल कॅमेराला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख डि़जिटल कॅमेरा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nछायाचित्रण (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा (← दुवे | संपादन)\nआयफोन ७ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2019/12/mind-your-business-chidambaram-slams-gen-rawat.html", "date_download": "2021-05-18T02:07:06Z", "digest": "sha1:FTN5LWRA3IGU7GMLMBEXCQ4YZOLK2M45", "length": 5065, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "राजकारण्यांनी काय करायचं हे सांगणं लष्कराचं काम नाही : चिदंबरम", "raw_content": "\nराजकारण्यांनी काय करायचं हे सांगणं लष्कराचं काम नाही : चिदंबरम\nएएमसी मिरर वेब टीम\nतिरुअनंतपूरम : वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. लष्करप्रमुखांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसक आंदोलनावर भाष्य केल्यामुळे चिदंबरम यांनी त्यांना लक्ष्य केले.\nजे लोक लोकांना चुकीच्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करतात, ते नेते नव्हेत. सध्या मोठय़ा संख्येत विद्यापीठातील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेच घडत आहे. काही लोक जमावाला आपल्या शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. हे काही नेतृत्व नव्हे, असे लष्करप्रमुख म्हणाले होते.\nआता लष्करप्रमुखांना बोलायला सांगितले जाते. हे लष्करप्रमुखांचे काम आहे असा सवाल चिदंबरम यांनी केला. डीजीपी, लष्करप्रमुखांना सरकारला पाठिंबा द्यायला सांगितले जाते. ही लाजिरवाणी बाब आहे. मी लष्करप्रमुखांना आवाहन करु इच्छितो कि, तुम्ही लष्कराचे नेतृत्व करा आणि तुम्ही तुमचे काम पाहा. राजकारणी त्यांना काय करायचे आहे ते स्वत: ठरवतील.\nराजकारण्यांनी काय करायचे हे सांगणे लष्कराचे काम नाही. युद्ध कसे लढायचे हे तुम्हाला सांगणे आमचे काम नाही, तुम्ही तुमच्या रणनितीनुसार युद्ध लढता त्याप्रमाणे आम्ही आमचे राजकारण सांभाळू असे चिदंबरम म्हणाले. तिरुअनंतपूरममध्ये राज भवनाच्यासमोर केरळ प्रदेश काँग्रेस समितीने आयोजित केलेल्या ‘महा रॅली’मध्ये चिदंबरम बोलत होते.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/satara/vaduj-doctor-mns-covid-19-satara-news", "date_download": "2021-05-18T01:53:13Z", "digest": "sha1:NJQL2D6SQGQVFYCC5QL6WQTM3RGA3NYJ", "length": 18195, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल; ठाकरे सरकारला मनसेचा इशारा", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nउपचारापासून मृतदेह उचलन्यापर्यंत सर्व वैद्यकीय अधिकारीच करतात\nवडूज (जि. सातारा) : कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हे काम करावे लागत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यानंतर शहर परिसरात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांची झपाट्याने व���ढ होऊ लागल्यानंतर गेल्या आठवड्यात हे कोरोना सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे.\nयेथे 30 ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले आहेत. सध्या येथे एक वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे चार वैद्यकीय अधिकारी, सात परिचारिका, एक सफाई कामगार, तीन सुरक्षा रक्षक, दोन औषध निर्माते, एक प्रयोगशाळा सहायक असा अधिकारी, कर्मचारी वर्ग कार्यरत आहे.\nसध्या ग्रामीण रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करता वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच रुग्णसेवेसंदर्भात बहुतांश कामे करावी लागतात. सोमवारी (ता. 19) सायंकाळी एक कोरोनाबाधित महिला दगावली. त्या वेळी वडूज नगरपंचायतीची शववाहिका कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात कर्मचारीच नसल्याने शववाहिकेत मृतदेह ठेवण्यासाठी दुसरा दिवस उजाडला. मंगळवारी (ता. 20) सकाळी या मृत महिलेच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.\nत्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्याला मदतीला घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच पुरेशी दक्षता घेत स्वत: तो मृतदेह शववाहिकेत ठेवला. कोरोनाबाधित मृतदेह पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी तास न् तास शवविच्छेदन गृहात राहात असल्याची स्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पुरेसा वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.\nवडूज, औंध येथे कोरोना सेंटर सुरू करण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार कोविड सेंटर सुरू झाले. मात्र, आता याठिकाणी पुरेशा वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. शासनाने या ठिकाणी पुरेसे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे.\nनाशिक काय घेऊन बसलात, इथं 66 रुग्णांचा जीव धाेक्यात आला हाेता\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\nVideo : देखा उसे जब आँख भरके रहे गये... उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह\nसातारा : स्त्रीत्व म्हणजे भावनेचा हुंकार...आणि ती भावना म्हणजे ती भाषा अन् जातीच्या भिंती पलिकडे नेणारी प्रेरणा... या प्रेरणेतून जन्म घेणारी एखादी कलाही मग असते अगदी तशीच...जन्माने मराठवाड्यातील, मायबोली मराठीच्या कुशीत वाढलेल्या, हिंदी-इंग्रजी भाषेचे बोट धरून चालणाऱ्या आणि गझल प्रेमाच्या\nमाजी मुख्यमंत्र्यांच्या दारात महिलांनी मागितली भीक\nकऱ्हाड : हॉकर्स झोनसाठी हातागाडाधारक आक्रमक झाले आहेत. महिला दिना दिवशीच रविवारी ता. आठ मार्च महिला विक्रेत्यांनी शहरात हॉकर्स झोन होत नसल्याच्या निषेधार्थ भिक मांगो आंदोलन केले. आंदाेलक महिलांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी जावून भिक मागीतली. त्याशिवाय हॉकर्स झोन व्\nभाजपकडून राज्यसभेसाठी दोन नावे निश्चित; उदयनराजेंना संधी मिळणार\nमुंबई : राज्यसभेवर राज्यातून निवडून दिल्या जाणाऱ्या सात जागांसाठी भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाला पसंती असून, तिसरी जागा लढवायची की नाही याबाबत पक्षात सुरू चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते.\nभिऊ नका : पोलिस दल महिलांच्या पाठीशी\nसातारा : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांच्या तपासाचा आढावा व महिलांच्या अडचणी आजपासून (ता. चार) जाणून घेणार आहेत. चार ते 14 मार्च दरम्यान होणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून अधिक्षकांनी जिल्ह्यातील महिलां\nVideo : कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय...\nसातारा : \"कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय..., शेतकरी संघटनेचा विजय असो.., ऊस आमच्या घामाचा, नाही कुणाच्या बापाचा..,' अशी घोषणाबाजी करत साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्सच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिले मिळण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्या\nनाना पाटेकरचे 'मल्हार'ने उलगडले अंतरंग\nढेबेवाडी (जि. सातारा) : 'वडील-नट-समाजसेवक यासह सर्वच अंगांनी 'बाबा' हे पल्याडचं व्यक्तीमत्व आहे. कुठलंही विशेषण त्यांना लागू होत नाही. टंगळमंगळ, गप्पा गोष्टी करत आणि लिंबू पाणी पित चढण्यासारखा हा डोंगर नाही. त्यांचा आवाका खूपच मोठा आहे, विशिष्ठ चौकटीत त्यांना बंदीस्त करणे चुकीचे ठरेल. काम\nझाली का पंचाईत : आता दाेन दिवस टाेल भरावाच लागणार\nकोपर्डे हवेली (जि. सातारा ) : कराड-मसुर मुख्य रस्त्यावरील फाटक क्रमांक ९६ रविवार आठ मार्च आणि सोमवार नऊ मार्च या कालावधीत रेल्वे रुळ आणि तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कराड कार्यालयाचे सिनीअर सेक्शनल इंजिनिअर सी.के.झा यांनी दिली आहे. झा म्हणाले रविवार आठ मा\nलढवय्या ते राजकीय मुत्सद्देगिर : शिवपुत्र छत्रपती राजाराम\nसातारा : राजाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले होते, \"\"राजाराम मोगलशाही पालथी घालील.'' त्यांचा हा विश्वास राजाराम महाराजांनी सार्थ ठरविला. दिल्ली जिंकण्यासाठी घोरपडे बंधूंना त्यांनी प्रोत्साहन दिले, तर कृष्णा सावंत यांना फौज देऊन उत्तेरकडे पाठवले. नर्मदा पार क\nसायकलवेडे ग्रुपची गाेवा माेहिम फत्ते\nभुईंज (जि. सातारा) : रोज व्यायामासाठी सायकलवरून 30 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या येथील सहा साहसी वीर युवकांनी तब्बल 400 किलोमीटरचे अंतर 19 तास 25 मिनिटांत पूर्ण केले. त्यांच्या या साहसाचे परिसरात कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. येथे सायकलवेडे ग्रुपच्या सागर दळवी, योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/05/03/kl-rahul-skipped-ipl-2021/", "date_download": "2021-05-18T02:13:07Z", "digest": "sha1:EDWXSLNXQMAJLTFFAIAVZ7SKAGPCVB6R", "length": 13187, "nlines": 172, "source_domain": "yuvakatta.com", "title": "पंजाब किंग्जला मोठा धक्का: कर्णधार राहुल आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता; हे आहे कारण - YuvaKatta", "raw_content": "\nHome क्रीडा पंजाब किंग्जला मोठा धक्का: कर्णधार राहुल आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता; हे आहे...\nपंजाब किंग्जला मोठा धक्का: कर्णधार राहुल आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता; हे आहे कारण\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nपंजाब किंग्जला मोठा धक्का: कर्णधार राहुल आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता; हे आहे कारण\nआयपीएलमधील सामन्यापूर्वी पंजाब किंग्जला मोठा झटका बसला आहे. संघाचा कर्णधार केएल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केएल राहुलचे अपेंडिक्सचा त्रास होत असून लवकरच त्याचे ऑपरेशन होणार आहे.\nयाबाबत पंजाब किंग्जने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. काल रात्री केएल राहुल यांनी पोटदुखीची तक्रार केली. वेदना खूप जास्त होत होत्या, ज्यामुळे औषधांचा देखील त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही.\nरविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात केएल राहुल खेळला नाही. त्याच्या जागी मयंक अगरवाल हा संघाचे नेतृत्व सांभाळत होता. मात्र या सामन्यात मयंक अगरवाल बॅटने दमदार केली. मात्र, नेतृत्वात केएल राहूलची कमतरता साफ जाणवत होती.\nआयपीएलमध्ये काल पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना झाला आहे. या सामन्यात तो खेळू शकला नाही. दिल्लीने या सामन्यात पंजाबचा पराभव केला. राहुल सध्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात असून त्याने 7 सामन्यात 331 धावा केल्या आहेत.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nपंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…\nलोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो: पायलट म्हणून करतोय काम.\nPrevious articleमयंक अगरवालची झुंझार खेळी व्यर्थ: दिल्ली कॅपिटल्सचा पंजाब किंग्जवर एकतर्फी विजय…\nNext articleपहिल्या भारतीय चित्रपटाला 108 वर्ष पूर्ण; ‘या’ अभिनेत्याने केली हाेती राजा हरिश्चंद्रची भूमिका….\nपाकिस्तानमध्ये जन्मलेले हे तीन खेळाडू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असल्यामुळे आयपीएलमध्ये खेळतात…\n‘हे’ दिग्गज खेळाडू प्रशिक्षक झाल्यास 2023 मध्ये भारत जिंकू शकतो विश्वचषक….\nमहेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीपैकी कोणाचं झालंय जास्त शिक्षण: वाचा एक स्पेशल रिपोर्ट….\nखूपच रोमांचकारी आहे रॉबिन उथप्पाची लव्हस्टोरी; जाणून घ्या त्याला दोनवेळा लग्न का करावे लागले\nहे पाच भारतीय क्रिकेटपटू आहेत निवृत्तीच्या वाटेवर; लवकरच करु शकतात घाेषणा ….\n‘या’ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुले क्रिकेटमध्ये करिअर करण्यात झाली फेल….\nयापूर्वी भारताच्या २ संघाने एकाचवेळी मालिका खेळल्या होत्या; असा होता मालिकेचा निकाल\nहे वेगवान गोलंदाज पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार एन्ट्री करूनही करियरमध्ये झाले फेल….\n‘या’ तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीमुळे घ्यावी लागली क्रिकेटमधून निवृत्ती\nअफगाणिस्तानमध्ये जन्मलेला हा भारतीय खेळाडू प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारायचा…\n1-2 नव्हे तर विराट कोहलीच्या शरीरावर आहेत 11 टॅटू, प्रत्येक टॅटूचा अर्थ घ्या जाणून….\nटेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हिटमॅन रोहित शर्माला हा विक्रम करण्याची संधी….\nकाकडी खाण्याचे हे 8 आरोग्यदायी फायदे वाचून चकित व्हाल..\nभूकमारीमुळे परेशान आहेत या मोठ्या देशातील नागरिक…\nमहेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ शिलेदार आहे क्रिकेटसह अन्य खेळातही माहीर: पहा त्याची...\nवर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा काय परिणाम पडणार\n‘बिग बुल’ ट्रेलर रिलीज, घोटाळ्यांचा मास्टरमाईंडच्या भूमिकेत दिसणार अभिषेक बच्चन\nकोरोणाबद्दल लोकांनी पसरवलेल्या काही हास्यास्पद अफवा….\nह्या 5 गोष्टी तुम्हाला कामाच्या तणावापासून दूर ठेवतील…\nगेल्या वर्षी १०० मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेले कोटाचे जेके लोन हॉस्पिटल...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/topics/ipl-winner-list", "date_download": "2021-05-18T02:28:48Z", "digest": "sha1:WQJUVTFVZKPOASQ4DVSYFTHV2WB5N5Q7", "length": 3319, "nlines": 69, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIPL 2021: हे आहेत आजवरचे हिरो; या वर्षी कोण बाजी मारणार, जाणून घ्या...\nया खेळाडूंनी गाजवला IPLचा १३वा हंगाम; ��ाणून घ्या कोणी कशी कामगिरी केली\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/police-should-take-care-of-their-health-home-minister-anil-deshmukh/", "date_download": "2021-05-18T01:51:23Z", "digest": "sha1:KRZ7LKMMFHWRONIBX4VYBI3V2UZCUDFL", "length": 7366, "nlines": 107, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "पोलिसांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे :- गृहमंत्री अनिल देशमुख - Times Of Marathi", "raw_content": "\nपोलिसांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे :- गृहमंत्री अनिल देशमुख\nपोलिसांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे..\nनवी मुंबई, दि. ११ सध्याच्या लॉकडाऊन काळात नवी मुंबईतील पोलीस बांधव अत्यंत मेहनतीने आपले कर्तव्य बजावत आहेत, याचा मला अभिमान आहे. कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी त्यांनी आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे असे भावनिक आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नवी मुंबई येथे केले नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त सर्वश्री सुरेश मेंगडे शिवराज पाटील, अशोक दुधे, प्रवीण पाटील,पंकज डहाणे आदी अधिकारी उपस्थित होते.\nनवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कोविड संदर्भातील होत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याबाबत आयुक्तांना सूचना केली. तसेच पोलीस आयुक्तालयासाठी आधुनिक ड्रोन सुविधा आवश्यक सामग्री घ्यावी अशाही सूचना मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी केल्या\nराष्ट्रवादीकडून आमदारकीची ऑफर स्वीकारणार का\nमुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/36671", "date_download": "2021-05-18T01:14:21Z", "digest": "sha1:46Y3WMXFQBUXHBCZUQZRYWXPTKAK6HQR", "length": 13260, "nlines": 152, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "वन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ जंगल क्षेत्राला लागून असलेल्या विहिरींना उंच कटघरे बांधण्यास वनविभागाने पुढाकार घ्यावा – वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांची मागणी – उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गमावत आहेत जीव | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र वन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ जंगल क्षेत्राला लागून असलेल्या विहिरींना उंच कटघरे बांधण्यास वनविभागाने पुढाकार...\nवन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ जंगल क्षेत्राला लागून असलेल्या विहिरींना उंच कटघरे बांधण्यास वनविभागाने पुढाकार घ्यावा – वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांची मागणी – उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गमावत आहेत जीव\nप्रतिनिधी / गडचिरोली : पाण्याच्या शोधात आलेल्या ४ अस्वलांचा कटघरे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ताडोबा वन्यजीव क्षेत्रात उघडकीस आली आहे. यामुळे वन्यजीव प्रेमींमधून हळहळ व्यक्त केली जात असून उन्हाळ्यात आशा घटना वारंवार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जंगलालगत असलेल्या शेतशिवारात विना कटघरे असलेल्या विहिरींना कटघरे बांधून वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने तसेच शेतकऱ्यांनीही पुढाकार घ्यावा अशी मागणी वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांनी केली आहे.\nउन्हाळ्यात पाण्याच्या पातळीत घट होते. यामुळे जंगलातील पाणवठे, वन तलाव, नाले कोरडे पडतात. वनविभाग दरवर्षी कृत्रिम पाणवठे तयार करते. परंतु या माध्यमातून पाहिजे त्या प्रमाणात वन्य प्राण्यांची तृष्णा भागविली जात नाहीत. यामुळे असंख्य वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करीत शेतातील विहिरी, नदी – नाले, तलाव आदींचा आसरा घेतात.\nवन्यप्राणी जंगलाबाहेर पडल्यानंतर विहिरीमधील पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. यावेळी खोल विहिरीत कोसळून त्यांना इजा होते किंवा गाळात फसून, पाण्यात बुडून मृत्यू होतो. उन्हाळ्यात बरेच शेतकरी कोणत्याही पिकांचे उत्पादन घेत नाहीत. यामुळे शेतात त्यांचे जाणे – येणे राहत नाही. यामुळे प्राणी कोसळून मृत्यू झाला तरी घटना उघडकीस येत नाही.\nबहुतांश शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीचे बांधकाम करतांना केवळ जमीनीला समांतर बांधकाम केले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी नुसते विहीर खोदून ठेवली पण बांधकाम केलेले नाही. यामुळे पाळीव प्राणी, माणसे सुद्धा पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब गंभीर असून यामुळे वारंवार अशा घटना घडतच राहतील. घटती वन्यजीवांची संख्या लक्षात घेता पर्यावरणास हानी पोहचू शकते यामुळे शेतकरी आणि वनविभागाने पुढाकार घेऊन विहिरींना कटघरे बांधण्यासाठी व वन्यजीव तसेच इतर प्राणहानी रोखण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांनी केली आहे.\nशासनाने सिंचन विहीर बांधकाम करतांना कटघरे बांधकाम करणे सक्तीचे करावे\nशेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शासनाच्या वतीने सिंचन विहीर ही योजना कार्यान्वित केली. परंतु शेतकरी बांधकाम करतांना जमिनीला समांतर असेच बांधकाम करतात. हे प्राणी आणि मानवाच्या दृष्टीने धोकादायक असून जमिनीपासून किमान ३ ते ४ फूट उंच कटघरे बांधकाम करणे आवश्यक आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तशा सूचना कराव्यात किंवा तसे बांधकाम केल्याशिवाय देयके काढू नयेत अशी मागणीही अजय कूकडकर यांनी केली आहे.\nPrevious articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उदगीर तालुक्याच्या वतीने गरजूना १००० मास्क वाटप…\nNext articleबावडा येथे सर्व सुविधायुक्त 50 बेडचे कोविड सेंटर सुरू.\nपेट्रोल डीज़ल दरवाढी चा राष्ट्रवादी कांग्रेस राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने केला निषेध\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच. – राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन .\nउपजिल्हा रुग्णालय मुखेडचा बेवारस कारभार… कोरोना लस देताय की लोकांच्या जिवाशी खेळताय.. -तुफान गर्दी १५ दिवसांपासून लोक लस घेण्यासाठी प्रतिक्षेत -कोरोनाच��� नियम...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nविशेष लेख तरुण मतदारांनो जागृत व्हा दारू, चिवडा, पैसाच्या आहारी...\nमहाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर:- विजय वडेट्टीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-300-%E0%A4%B5/", "date_download": "2021-05-18T00:53:02Z", "digest": "sha1:YMF2C6JXFUDR5UZNCY4GVRFPKZGLMJL6", "length": 6634, "nlines": 119, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "भाई तारू सिंह जी यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर भाई तारू सिंह जी यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली\nभाई तारू सिंह जी यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली\nगोवा खबर : भाई तारू सिंह जी यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.\n“त्यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त मी महान भाई तारू सिंह जी यांना अभिवादन करतो. त्यांचे नाव नेहमी धैर्य आणि निर्भयतेचे प्रतिक असेल. त्यांच्या संस्कृतीचा तसेच नीतीमत्तेचा नेहमीच अभिमान राहील. ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी कोट्यवधी लोकांना प्रेरणा दिली”, असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.\nPrevious articleनिवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांच्या नोंदणीसाठी सार्वजनिक सूचना कार्यकालामध्ये सवलत\nNext articleराम विलास पासवान कायम स्मरणात राहतील : केंद्रीय गृहमंत्री\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nतीन वेळा तलाक विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पंतप्रधानांकडून स्वागत\nलहानांसोबत मोठ्यांनीही आवर्जून वाचावा असा विशेषांक : दिवाळी २०१७ माऊस\nकॅबिनेट सल्लागार समितीला महिन्याची मुदतवाढ\nगोव्यात देखील भूमीपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळण्यासाठी प्रयत्न करणार:मुख्यमंत्री\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मॉडेल करियर सेंटरचे उद्घाटन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nवाईफ ऑफ ए स्पाय एका जोडप्याच्या दयनीय काळाचे चित्रण : दिग्दर्शक...\nगोवा माइल्सच्या पाठीशी सरकार ठामपणे राहणार:सोपटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2020/12/11/9-newborn-baby-died-in-kota-jk-lon-hospital/", "date_download": "2021-05-18T02:36:00Z", "digest": "sha1:PQM4K3B2VWSE7HFMVKJ7WCQMB2IC6KXY", "length": 17041, "nlines": 177, "source_domain": "yuvakatta.com", "title": "गेल्या वर्षी १०० मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेले कोटाचे जेके लोन हॉस्पिटल परत एकदा विवादात, २४ तासात ९ मुलांचा मृत्यू. - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या गेल्या वर्षी १०० मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेले कोटाचे जेके लोन हॉस्पिटल परत...\nगेल्या वर्षी १०० मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेले कोटाचे जेके लोन हॉस्पिटल परत एकदा विवादात, २४ तासात ९ मुलांचा मृत्यू.\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nगेल्या वर्षी १०० मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेले कोटाचे जेके लोन हॉस्पिटल परत एकदा विवादात, २४ तासात ९ मुलांचा मृत्यू.\nराजस्थान मधील कोटा येथील जेके लोन हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या मृत्यूची हि पहिली घटना नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हे हॉस्पिटल चर्चेत आले होते, जेंव्हा याठिकाणी अचानक १०० मुलांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. यामुळे आता परत एकदा कोटाचे जेके लोन हॉस्पिटल विवादात सापडले आहे.\nयावेळी या हॉस्पिटलमध्ये मागील २४ तासात ९ नवजात मुलांना आपला प्राण गमवाव लागला आहे. या मुलांच्या परिवारांचा असा आरोप आहे की, रुग्णालय व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे मुलांचा बळी गेला आहे.\nपरिवारांनी जेके लोन हॉस्पिटलवर केलेल्या आरोपांचे हॉ���्पिटल व्यवस्थापनाने पूर्णपणे खंडन केले आहे. याबद्दल बोलताना जेके लोन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.सी. दुलारा यांनी सांगितले की, मृत्युमुखी पडलेल्या ९ मुलांपैकी ३ मुलांना हॉस्पिटलमध्ये मृत अवस्थेतच आणले होते.\nआणि दुसऱ्या ३ मुलांना जन्मजातच गंभीर आजार होता त्यामुळे ते मरण पावले तर बाकीच्या ३ मुलांच्या मेंदुमद्ये पाणी भरल्याने त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेसाठी हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलचे व्यवस्थापन यांचा काहीही संबंध नाही. हॉस्पिटलने केलेल्या या दाव्याची चौकशी करण्यासाठी कोटा जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून या घटनेच्या चौकशीचा अहवाल मागवला आहे.\nया घटनेविषयी बोलताना राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु शर्मा म्हणाले, ९ नवजात मुलांनी आपले प्राण गमावले आहेत, ज्यापैकी ३ मुलांना मृत अवस्थेतच जेके लोन हॉस्पिटलमध्ये आणले होते. मुख्यमंत्री आणि सरकार या मुद्य्याला अतिशय गंभीरतेने घेत आहेत. सरकारचा पूर्ण प्रयत्न असेल, कोणत्याही कारणाने नवजात मुलांना आपले प्राण गमावण्याची वेळ येऊ नये.\nगेल्या वर्षी जेके लोन हॉस्पिटलमध्ये १०० मुलांचा मृत्यू.\nजेके लोन हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची घटना घडण्याची हि पहिली वेळ नाही, गेल्या वर्षी याच हॉस्पिटलमध्ये रहस्यमयरित्या १०० मुलांचा नृत्यू झाला होता. १०० मुलांच्या मृत्यूनंतर अशोक गहलोत यांच्या सरकारवर सर्वत्र थू थू झाली होती. त्यावेळी पण सरकारकडून अशाच प्रकारचा (भविष्यात अशी घटना होणार नाही) दावा करण्यात आला होता.\nजेके लोन हॉस्पिटलबद्दल सरकार गप्प का\nसरकार प्रत्येक वेळी अशी घटना घडल्यावर आपण याप्रती अतिशय गंभीर आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करते, परंतु काही दिवसांनंतर त्यांची गंभीरता कुठे जाते हे कळत नाही. याच गोष्ठीला आधार बनवत विरोधी सरकार गहलोत सरकारवर हल्ला करत आहे.\nविपक्षी पक्षाला नाहीतर ज्यांनी मतदान करून तुम्हाला मुख्यमंत्री बनवले आहे त्या जनतेला तरी अशोक गहलोत यांनी उत्तर दिले पाहिजे, कि एकच हॉस्पिटल दरवर्षी नवजात मुलांच्या मृत्यूस कारणीभूत का ठरत आहे\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleताजमहाल नंतर आता हि ऐतिहासिक इमारत मंदिर असल्याचा दावा करण्यात येतोय..\nNext articleस्वर्गीय पत्नीच्या स्वप्नपूर्तीसाठी या व्���क्तीने केलेले कार्य पाहून, तुम्हीही कौतुक कराल.\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखेरचा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊनची तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय…\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\nकिचन स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ह्या 4 सोप्या टिप्स नक्की वापरून...\nआपला धाक कायम ठेवण्यासाठी तैमूरलंग या राजाने 20 लाख लोकांना बळीचा...\nIPL 2021 चेन्नई सुपर किंगच्या या 4 धडाकेबाज खेळाडूसाठी ठरू शकते...\nगुन्हेगारास अशा प्रकारच्या विचित्र शिक्षा होऊ शकतात याचा विचार आजपर्यंत कोनीही...\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे...\n३ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेल्या या अभिनेत्याने वयाच्या ५० व्या...\nबिहारमध्ये दारूबंदी असतानाही, दारू पिण्यामध्ये बिहारने महाराष्ट्राला पछाडले\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतो��� मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B8/", "date_download": "2021-05-18T01:51:53Z", "digest": "sha1:65THK67K3HBG6TLNDSTSGIRU4QNNMN46", "length": 7609, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "हिमाचल प्रदेशात स्कूल बस दरीत कोसळून वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर हिमाचल प्रदेशात स्कूल बस दरीत कोसळून वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू\nहिमाचल प्रदेशात स्कूल बस दरीत कोसळून वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू\nहिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हय़ातील नुरपूरमध्ये स्कूल बस दरीत कोसळल्याने वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घडना काल संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घडली .\nकांगडा जिल्हय़ातील नुरपूर येथे 60 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱया बसचा 200 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली . जखमी विद्यार्थ्यांना जवळच्याच रूग्णालयात दाखल करण्यात आले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त केला असून या घटनेची न्यायालयीन चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.\nPrevious articleकारवारचे आमदार एसआयटीपुढे गैरहजर\nNext articleजादुगार सुहानीचा 14, 15 रोजी ‘स्टॅण्ड अप मॅजिक’ शो\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर...\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे :...\nतौक्ते वादळाच्या संकटकाळात कॉंग्रेस पक्षाची तातडीने मदत कार्य पोचविण्याची तयारी : दिगंबर...\nअंदमान-निकोबारमधील पर्यटनस्थळे 26 मार्च 2020 पर्यंत बंद\nयुवतीला वाटेत अडवुन जंतू नाशक पाजण्याच्या घटनेने राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न...\nउपराष्ट्रपती निवडणूक: ७१३ खासदारांचं मतदान\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपर्रिकरांबद्दल बोलताना गहिवरल्या लोकसभा अध्यक्षा\nइफ्फी 2018 मध्ये डॉनबासनं पटकावला सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/business/going-buy-gold-jewelry-taking-care-3-things-will-save-lot-money-a607/", "date_download": "2021-05-18T02:22:49Z", "digest": "sha1:UUBSJVQW2W7QZXONAFHAN3CZIYXS47BU", "length": 30131, "nlines": 337, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सोन्याचे दागिने खरेदीला जाताय? 3 गोष्टींची काळजी घेतल्यास बक्कळ पैसे वाचतील - Marathi News | Going to buy gold jewelry? Taking care of 3 things will save a lot of money | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव स���तवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या ��र्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nसोन्याचे दागिने खरेदीला जाताय 3 गोष्टींची काळजी घेतल्यास बक्कळ पैसे वाचतील\nGold Jewelry Purchase : उत्सवी काळातच नाही तर नेहमीच्या खरेदीवेळी तुम्ही काही गोष्टींचा काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही योग्य दरात दागिने खरेदी करू शकता. सोनार तुम्हाला फसवू शकत नाही.\nदेशात सध्या उत्सवाचा काळ आहे. मात्र, दुसरीकडे सोने कमालीचे महाग झाले आहे. सोन्याच्या दरांनी पन्नास हजारांचा टप्पा ओलांडलेला आहे. यामुळे लग्न, वाढदिवस आदी कार्य़क्रम सोडा मुहूर्तालाही सोने खरेदी करणे म्हणजे खिसा रिकामा करणे असेच झाले आहे.\nदेशात उत्सवी काळात सोन्याची खरेदी 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. घरात लग्नकार्य, मुला-मुलींचा वाढदिवस तसेच सणांवेळी दागिन्यांची खरेदी करण्याच्या तयारीत अनेकजण आहेत.\nया खरेदीवेळी तुम्ही काही काळजी घेतली तर पैसे वाचवू शकणार आहात. दागिने खरेदी करताना तुमच्या��डे लक्ष्मी येईल, कसे ते पहा...\nया उत्सवी काळात जर तुम्ही काही गोष्टींचा काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही योग्य दरात दागिने खरेदी करू शकता. सोनार तुम्हाला फसवू शकत नाही.\nजर तुम्ही ऑनलाईन दागिने खरेदी केले तर या प्रकारची समस्या कमी येते. मात्र, जर तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये दागिने खरेदी करणार असाल तर जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे.\nसोन्याचा दर हा दागिन्याचे वजन आणि कॅरेटच्या हिशोबाने वेगवेगळा असतो. मात्र, जेव्ह तुम्ही दागिने खरेदी करता तेव्हा बिलामध्ये सोनाराने कोणते कोणते चार्ज लावले आहेत ते पहावे लागणार आहे.\nअनेकदा ज्वेलर्स ग्राहकांना फसविण्यासाठी बिलामध्ये अनेक प्रकारचे चार्ज लावतात. मात्र, ग्राहकाला माहिती नसल्याने त्याला ते कळतही नाही व शांत बसावे लागते.\nकेंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार ग्राहकाला केवळ तीन गोष्टींचे पैसे द्यायचे असतात. पहिली सोन्याच्या दागिन्यांचे वजनानुसार किंमत, दुसरा मेकिंग चार्ज आणि तिसरा जीएसटी तो देखील 30 टक्के.\nदागिने खरेदीचे पैसे तुम्ही ऑनलाईन भरा किंवा ऑफलाईन जीएसटी केवळ 3 टक्केच द्यावा लागतो.\nया तीन चार्जेसशिवाय ज्वेलरने अन्य कोणता चार्ज आकारल्यास तुम्ही त्याला हटकू शकता. काही ज्वेलर्स लेबर चार्ज, पॉलिश वेटच्या नावावर जास्त पैसे आकारतात. हे चुकीचे आहे. हे पैसे मुळीच देऊ नकात. या ज्वेलरची तुम्ही तक्रारही करू शकता.\nतुम्हाला माहिती असण्यापैकी आणखी एक गोष्ट म्हणजे सोन्याचे दागिने हे 24 कॅरेटचे बनत नाहीत. बाजारात उपलब्ध असलेले दागिने हे 22 किंवा 18 कॅरेटचे आसतात. खरेदीवेळी याकडे लक्ष ठेवावे. या दिवशीच्या सोन्याच्या दरांवरही लक्ष ठेवावे. यामुळे तुम्ही योग्य दराने दागिने खरेदी करू शकता.\nमहत्वाचे म्हमजे मेकिंग चार्जेसवर घासाघीस जरूर करावी. बहुतांश ज्वेलर यानंतर मेकिंग चार्जेस कमी करतात. दागिन्यांवर 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज घेतला जातो. सोनारांचा जास्त फायदा त्यातच आहे.\nनेहमी ओरिजिनल बिल घ्यावे. पुढे दागिने विकताना आणि शुद्धता तपासताना, वजनावेळी त्याची गरज लागते. शुद्धतेसाठी हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करावेत.\nहॉलमार्कवर पाच आकडे असतात. 22 कॅरेटच्या दागिन्य़ावर 916 आकडा. 21 कॅरेटच्या सोन्यावर 875, 18 कॅरेटच्या सोन्यावर 750 हा आकडा लिहिलेला असतो.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\nCoronavirus: राजकीय नेत्यांनी ताब्यात ठेवलेली औषधे आरोग्य खात्याकडे जमा करा; हायकोर्टाचे आदेश\nCoronavirus: कोरोनाच्या आणखी लाटा, १८ महिने अधिक सतर्कतेचे; शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन् यांचा इशारा\nजास्तीच्या कामाने हजारो लोकांचा मृत्यू; आठवड्यात ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम केल्यास...\nCoronavirus; गडचिरोलीच्या आदि���ासींनी कोरोनाला रोखण्यासाठी तयार केली झाडाच्या सालीपासून पावडर\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2021/01/blog-post_6.html", "date_download": "2021-05-18T01:32:39Z", "digest": "sha1:EYAYCVOQA6V2PVON7EOHGZXYJCOQFS6J", "length": 9901, "nlines": 81, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "पडघ्यातील शिवप्रेमी नागरीक गेली पंधरवर्षं भगवा ध्वजारोहणाचा आगळा वेगळा संकल्प - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / पडघ्यातील शिवप्रेमी नागरीक गेली पंधरवर्षं भगवा ध्वजारोहणाचा आगळा वेगळा संकल्प\nपडघ्यातील शिवप्रेमी नागरीक गेली पंधरवर्षं भगवा ध्वजारोहणाचा आगळा वेगळा संकल्प\nभिवंडी , प्रतिनिधी : भिंवडी तालुक्यातील पडघा येथील शिवप्रेमी नागरीक\" आबा सांवत\" यांनी गावात भगवा ध्वजारोहणाचा आगळा वेगळा संकल्प केला आहे. पडघा गांव ऐतिहासीक वारसा जपणारे व हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरीत असलेले गांव असुन हिन्दु धर्माची पताका असणारा भगवा ध्वज पडघ्यातील सर्व भागात फडकताना दिसावा म्हणुन शिवप्रेमी जेष्ठ नागरिक चंद्रशेखर (आबा) सांवत हे पडघ्यात गेल्या १५ वर्षापासून स्वखर्चाने पथदर्शक भगवे ध्वजपोल उभारुन गावातील व परीसरातील जेष्ठ नागरिक व प्रतिष्ठित नागरिक, महीला यांच्या हस्ते ध्वजारोहण करत असुन आतापर्यंत गावातील झेंडा नाका वाणी आळी, राम मंदीर सोनार आळी, लक्ष्मी नारायण मंदीर, कान्होबा मंदीर, सुदर्शन नगर, ब्राह्मण आळी, शास्त्रीनगर, गणेश नगर, छत्रपती शाहू महाराज नगर, जय भवानी नाका जरीमरी मंदीर, संत सेना नगर या ११ ठिकाणी कायमस्वरूपी भगवे ध्वजपोल उभारुन ही आगळी वेगळी संकल्पना त्यांनी राबवली असुन खराब, फाटलेले ध्वज स्वखर्चातून वर्षातून चार वे���ा बदलण्याचा संकल्प ते नवीन वर्ष चालू झाल्यापासून करतात. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पाची चर्चा परीसरात चांगलीच रंगली असुन परीसरातुन त्यांचे कौतुक होत आहे.\nपडघ्यातील शिवप्रेमी नागरीक गेली पंधरवर्षं भगवा ध्वजारोहणाचा आगळा वेगळा संकल्प Reviewed by News1 Marathi on January 01, 2021 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-reports-63729-new-covid19-cases-45335-discharges-and-398-deaths/articleshow/82105437.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2021-05-18T02:31:09Z", "digest": "sha1:MUARJJJTSGBN6J3B2LNBD7YGQ5FGBHMP", "length": 15313, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा स्फोट: आज ६३ हजारांवर नवे रुग्ण; 'या' दोन शहरांत स्थिती भीषण\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आज ६३ हजार ७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात ३९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.\nराज्यात आज उच्चांकी ६३ हजार ७२९ नवीन रुग्णांचे निदान.\nदिवसभरात ३९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.\nपुणे जिल्ह्यासह मुंबई आणि ठाण्यातील स्थिती भीषण.\nमुंबई: राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक आणखी वाढू लाग��ा आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार ७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून हा आतापर्यंतचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. राज्यातील वाढते करोनामृत्यू ही सुद्धा चिंतेची बाब बनली असून आज दिवसभरात ३९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांतील हा सर्वाधिक आकडा आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )\nवाचा: ... तर पूर्वीप्रमाणे राज्यात कडक लॉकडाऊन; पवारांचा थेट इशारा\nराज्यातील करोना संसर्गाची स्थिती भीषण बनली आहे. दररोजचे करोनाचे आकडे पोटात भीतीचा गोळा आणणारे ठरले आहेत. गेले काही दिवस तर तब्बल ६० हजारांवर नवीन रुग्णांची दररोज भर पडू लागली आहे. त्याचवेळी मृत्यूंचा आकडाही वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. राज्यात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासोबत लॉकडाऊनसारखेच कडक निर्बंधही लादण्यात आले आहेत. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. संचारबंदीचा आजचा दुसरा दिवस असून बाजारात आणि रस्त्यांवरील गर्दी अद्याप कमी झालेली नाही. ही स्थिती करोनावाढीस कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहेत.\nवाचा: ऑक्सीजनची आणीबाणी; जळगावात महिलेने रुग्णवाहिकेतच प्राण सोडला...\n- राज्यात आज ६३ हजार ७२९ नवीन रुग्णांचे निदान.\n- आज ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन परतले घरी.\n- राज्यात आजपर्यंत एकूण ३० लाख ४ हजार ३९१ करोना बाधित रुग्ण झाले बरे.\n- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१२ टक्के एवढे.\n- आज ३९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१ % एवढा.\n- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३३,०८,८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४ (१५.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.\n- सध्या राज्यात ३५,१४,१८१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये तर २५,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.\n- राज्यात आज रोजी एकूण ६,३८,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nवाचा: शिवभोजन थाळीवर टीका करणाऱ्यांना भुजबळांचे खडेबोल; म्हणाले...\nपुणे, मुंबई, ठाण्यातील स्थिती भीषण\nराज्यात सध्या करोनाचे ६ लाख ३८ हजार ३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १ लाख १६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात ८४ हजार ३७८, ठाणे जिल्ह्यात ८४ हजार ३८, नागपूर जिल्ह्यात ७१ हजार ५३९, नाशिक जिल्ह्यात ��९ हजार ९२५ अशी सध्याची अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. राज्यातील अन्य प्रमुख शहरांतही करोनाची स्थिती भीषण बनली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात आज ८ हजार ८०३ नवीन रुग्णांची भर पडली तर पुणे पालिका क्षेत्रात ५ हजार ४३७ नवीन रुग्ण आढळले.\nवाचा: 'लस घेतल्यानंतरही करोना होवू शकतो, पण मृत्यू होणार नाही\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nChhagan Bhujbal: शिवभोजन थाळीवर टीका करणाऱ्यांना भुजबळांचे खडेबोल; म्हणाले... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nमुंबईमुंबईच्या महापौर वादळी वारा झेलत थेट रस्त्यावर उतरल्या आणि...\nअहमदनगरमहाराष्ट्रावर संकटं, मुख्यमंत्र्यांबद्दल तृप्ती देसाई म्हणाल्या…\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ मे २०२१ मंगळवार : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस या राशींसाठी उत्तम\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/34891", "date_download": "2021-05-18T02:13:41Z", "digest": "sha1:FYARHQCTKKUHQOSY2UJOA4YN2LLW2JLD", "length": 7748, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "दहावी आणि बारावीची परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News शैक्षणिक दहावी आणि बारावीची परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या\nदहावी आणि बारावीची परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या\nहर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर\nमुंबई:- दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. गायकवाड यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोमवारी चर्चा केली. 12 वीची परीक्षा मे च्या अखेर तर 10वीची परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे .या चर्चेनंतर हा निर्णय घोषित करण्यात आला आहे.\nवर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे. सध्याची परिस्थिती ही परीक्षा घेण्यासाठी योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. विद्यार्थींचे आरोग्य हे महाविकास आघाडी सरकारसाठी प्राधान्याची गोष्ट असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.\nPrevious articleआरमोरी येथील तहसील कार्यालयाच्या मागील भागात कचरा गाडीचा बेजबाबदारपणा\nNext articleसमस्या व अडचणी बाबत वन संरक्षण समिती निमलगुडम च्या वतीने वनपरिक्षत्र अधिकारी कमलापूर यांना निवेदन\nदहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा\nरुग्णवाढ कायम राहिल्यास दहावी, बारावीच्या परीक्षांवरही संकट\nनागपुर जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 14 डिसेंबरपासून\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nS.S.C परिक्षेत आमगां�� तालुक्यातुन मुलीनी मारली बाजी..\nसुभाष विद्यालयाने राखली यशाची परंपरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6393", "date_download": "2021-05-18T01:33:03Z", "digest": "sha1:FQJOVLAHSATHPDHYLXPFMOUYR2S3U6JX", "length": 11142, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "स्व.देवकीबाई बंग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा (विद्यार्थ्यांनी घेतला ऑनलाइन सहभाग) | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नागपूर स्व.देवकीबाई बंग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ...\nस्व.देवकीबाई बंग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा (विद्यार्थ्यांनी घेतला ऑनलाइन सहभाग)\n(गजानन ढाकुलकर हिंगणा )\nस्थानिक स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात, आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत साजरा करण्यात आला.\nकोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता व शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून स्व. देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने यावर्षीच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती नव्हती परंतु शाळेच्या संचालिका अरुणाताई बंग यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी ऑनलाइन द्वारे घरूनच स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून आगळ्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा केला. विशेष म्हणजे अशाप्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करणारी देवकी बाई बंग इंग्रजी माध्यम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ही एकमेव शाळा असून ऑनलाइन साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी घरी राहूनच राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना दिली तसेच भाषण देशभक्तीपर गीत , कविता ऑनलाइन सादर केल्या व शाळेतच असल्याची अनुभूती प्राप्त केली.\nयावेळी संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग, संचालक महेश बंग, अरुणा बंग,शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत मोहित���,नितीन तुपेकर, अतुल कटरे, नितीन लोहकरे ,उमेश लोणारे ,विनोद वानखेडे ,ममता राणे, सोनम लारोकर, संगीता जोगे आदी उपस्थित होते.\nPrevious articleदिव्यांग विद्यार्थ्यांला दिला ध्वजारोहणाचा मान… कौसल्याबाई बारब्दे विद्यालय ,चिंचोली बु.चा उपक्रम…\nNext articleचंद्रपूर जिल्ह्यातील 3 शहरात सोमवारपासून लॉकडाऊन जिल्हयात आत्तापर्यंतची रुग्ण संख्या 1070 670 बाधितांना आतापर्यंत मिळाली सुटी 390 बाधितावर रुग्णालयात उपचार सुरू 65 वर्षीय महिलेचा मृत्यू ; जिल्हयात 8 मृत्यू\nअत्यंत थरारक घटना त्या…. व्यक्तीवर तीन वॉर करूनही जीव न गेल्याने टॅक्सी चालकाला जीवंत जाळले\nभाजपसह कॉग्रेस,राष्ट्रवादीच्याही सदस्यांना सभापतीने दाखविला ठेंगा सायकल वाटपात ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी सभापतींच्या सर्कलचे\nकरंभाड जि प. सर्कल चे अनेक गावां मध्ये कोरोना गावांमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न केले जाणार आहे बि.डिओ अशोंक खाड़े\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nपारशिवनी येथिल अंगणवाडीचे दाराचे कुलुप तोडुन स्वयंपाक गृहात ठेवलेला एच .पी.कंपनीचा...\nरा.काॅं.पा कन्हान शहर अध्यक्ष पदी श्री अभिषेक किशोरजी बेलसरे यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/nanded/monday-1015-victims-were-discharged-after-medical-treatment-25-killed-906-injured-nanded-news", "date_download": "2021-05-18T02:26:50Z", "digest": "sha1:QXQWTD4HVWULIDJBPLAEGE7XHJGRPSTE", "length": 19449, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेडमध्ये सोमवारी एक हजार १५ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी ; २५ जणांचा मृत्यू, ९०६ व्यक्ती कोरोनाबाधित", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nसोमवारी एक हजार १५ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.४६ टक्के आहे. जिल्ह्यात १० हजार ७५६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.\nनांदेडमध्ये सोमवारी एक हजार १५ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी ; २५ जणांचा मृत्यू, ९०६ व्यक्ती कोरोनाबाधित\nनांदेड - जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या तीन हजार सात अहवालापैकी ९०६ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ४८ हजार ५७५ एवढी झाली असून यातील ३५ हजार ६४२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला दहा हजार ७५६ रुग्ण उपचार घेत असून २०४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर आहे.\nशुक्रवारी (ता. दोन) आणि शनिवारी (ता. तीन) या दोन दिवसांच्या कालावधीत २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ९२१ एवढी झाली आहे. सोमवारी बल्लुर ता. देगलूर पुरुष (वय ६०), आसर्जन नांदेड पुरुष (वय ७६), सुंदरनगर नांदेड महिला (वय ६८), गुरुद्वारा परिसर नांदेड पुरुष (वय ७४), हैदरबाग पुरुष (वय ७४), लोहा महिला (वय ८५), देगलुरनाका नांदेड पुरुष (वय ७१), तामसा हदगाव पुरुष (वय ५७), सहयोगनगर नांदेड पुरुष (वय ८२), विनायकनगर पुरुष (वय ७२), वामननगर पुरुष (वय ८६ ), उमरी पुरुष (वय ६३) हडको पुरुष (वय ६७), विकासनगर नांदडे पुरुष (वय ६६), फत्तेबुरुज महिला (वय ८०), फरांदेपार्क महिला (वय ४६ ), गणेश पाटीज परिसर महिला (वय ६७),वडेपुरी तालुका लोहा पुरुष (वय ६५), लोहा पुरुष (वय ६०), सिडको पुरुष (वय ८६), अरविंदनगर नांदेड पुरुष (वय ८०),वडसा माहुर महिला (वय ५५), सिडको महिला (वय ७२), शारदानगर पुरुष (वय ७२), शारदानगर नांदेड महिला (वय ७१) असे एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला.\nशासकीय रुग्णालयात उपलब्ध खाटा\nसोमवारी एक हजार १५ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.४६ टक्के आहे. जिल्ह्यात १० हजार ७५६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. सोमवारी (ता. पाच) सांयकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे नऊ, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे सात तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे सहा खाटा उपलब्ध आहेत.\nएकुण स्वॅब- ३ लाख ३९ हजार १४४\nएकुण निगेटिव्ह - २ लाख ८३ हजार ६७२\nएकुण पॉझिटिव्ह - ४८ हजार ५७५\nएकूण बरे - ३६ हजार ६५७\nआज प्रलंबित स्वॅब - ३७६\nउपचार सुरू -१० हजार ७५६\nजिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे.\n- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी\nनांदेडला खासगी रुग्णालयात ३९९ रुग्णांवर उपचार सुरु, गुरुवारी २६४ जण पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - शहरातील शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे बेड संपल्यामुळे नाइलाजास्तव कोरोना बाधित रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. शहरासह विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात ३९९ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची बाब गुरुवारी (ता. १७) प्राप्त झालेल्या आहवालातून स्पष्ट झाली आहे\nनांदेड जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; ११५ जण पाझिटिव्ह\nनांदेड : गुरुवारी (ता.१९) प्राप्त झालेल्या अहवालात २३० जण कोरोना बाधित आढळुन आले होते. तर सहा जणांचा मृत्यू झाला होता. मात्र गुरूवारी (ता.२०) ७३८ स्वॅब अहवाल प्राप्त झाले यातील ५५७ निगेटिव्ह तर ११५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले दुसरीकडे १०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून\nनांदेडला दररोज हजारावर स्वॅब अहवाल प्रतिक्षेत, गुरुवारी २२२ कोरोनामुक्त; १९५ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मराठवाड्यात औरंगाबाद आणि लातूरनंतर नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली आहे. तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल तत्काळ प्राप्त व्हावा, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन कोरोना चाचणी लॅब मंजुर करुन घेतल्या. मात्र असे असताना देखील दररोज एक हजारापेक्षा अधिक स्\nनांदेड : 34 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, 29 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू\nनांदेड :- शनिवार 14 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे\nनांदेडमध्ये सोमवारी एक हजार १५ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी ; २५ जणांचा मृत्यू, ९०६ व्यक्ती कोरोनाबाधित\nनांदेड - जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्��ा तीन हजार सात अहवालापैकी ९०६ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ४८ हजार ५७५ एवढी झाली असून यातील ३५ हजार ६४२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला दहा हजार ७५६ रुग्ण उपचार घेत असून २०४ बाधितांची प्\nएक हजार २५५ जण कोरोनाबाधित; २६ जणांचा मृत्यू; दहा हजार ७८३ रुग्णांवर उपचार सुरू\nनांदेड - जिल्ह्याभरातील प्राप्त झालेल्या चार हजार ५३४ अहवालापैकी एक हजार २५५ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या पन्नास हजार ८९२ एवढी झाली असून यातील ३८ हजार ८९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या दहा हजार ७८३ रुग्ण उपचार घेत असून १८९ बाधितांची प्र\nजिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर वाढला; बुधवारी एक हजार ७९ पॉझिटिव्ह ः २४ बाधितांचा मृत्यू\nनांदेड - लॉकडाउन होऊन आठवडा झाला असून जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्यू संख्या कमी होईल असे वाटत होते. मात्र आठवडा भरातील पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू रुग्णांची संख्या बघितली तर, जिल्ह्यातील मृत्यूदर वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे.\nनांदेड जिल्ह्यात चार लाखापेक्षा अधिक डोस साठवण्याची क्षमता\nनांदेड - कोरोना प्रतिबंधक ‘लसी’ची ट्रायल पूर्ण झाल्याने केंद्रीय आरोग्य विभागाकडून लस देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, राज्यातील चार जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभागाने देखील लस साठवून ठेवण्यासाठी लागणारी सर्व ती तयारी क\nनांदेडकरांनो काळजी घ्या; शुक्रवारी १२८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nनांदेड - दिवसागणीक कोरोनाची जिल्ह्यातील आकडेवारी वाढत आहे. यात मागील दोन दिवसात शहरी भागातील पॉझिटिव्ह संख्या अधिक आहे. शुक्रवारी दिवसभरात ९६ रुग्ण कोरोनामुक्त, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू तर प्राप्त झालेल्या अहवालात १२८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सावधान काळजी घ्या अशी म्हणायची व\nगुरुवारी अडीचशे जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; दिवसभरात एकाचा मृत्यू, ८३ रुग्ण कोरोनामुक्त\nनांदेड - मागील तीन महिन्यातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या गुरुवारी (ता. ११) प्राप्त झालेल्या अहवालातुन पुढे आली आहे. त्याचबरोबर ८३ रुग्ण औषधोपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/coronas-recovery-rate-in-mumbai-is-90-per-cent-nrms-124497/", "date_download": "2021-05-18T01:52:52Z", "digest": "sha1:DBDKUTJPGQKZI65KXA45Q2YQX2PPW65J", "length": 10873, "nlines": 167, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Corona's recovery rate in Mumbai is 90 per cent nrms | मुंबईत कोरोनाचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर ; मागील २४ तासांत २ हजार ५५४ नव्या कोरोना रूग्णांची नोंद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nमुंबईत कोरोनाचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर ; मागील २४ तासांत २ हजार ५५४ नव्या कोरोना रूग्णांची नोंद\nराज्यात दिवसभरात तीन लाख नमुने तपासल्यावर 51880 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवडय़ात एवढय़ाच चाचण्या केल्यानंतर सरासरी 65 हजार रुग्णांची नोंद झाली होती. या तुलनेत गेल्या 24 तासांतील रुग्णसंख्या कमी आहे.\nमुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र ठरलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने खाली येताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 2554 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मार्च महिन्याच्या मध्यानंतरची ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे.\nएप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दिवसाला साधारण 10 हजार नवे कोरोना रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती उद्भवली होती. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना अन्यत्र हलवावे लागल्याचे प्रकारही घडले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत यामध्ये टप्प्याटप्प्याने घट होत हा आकडा आता 2500 येऊन स्थिरावला आहे. हे मुंबईतील परिस्थिती सुधारत असल्याचे द्योतक आहे.\nराज्यात दिवसभरात तीन लाख नमुने तपासल्यावर 51880 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवडय़ात एवढय़ाच चाचण्या केल्यानंतर सरासरी 65 हजार रुग्णांची न���ंद झाली होती. या तुलनेत गेल्या 24 तासांतील रुग्णसंख्या कमी आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/unfortunate-senior-police-inspector-bajirao-mole-dies-at-the-age-of-51-due-to-corona-mourning-for-pune-police/", "date_download": "2021-05-18T02:36:57Z", "digest": "sha1:D7P6WGQCEUMH2OR6REWKBVYC3IIB7RP2", "length": 9743, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "दुर्देवी ! वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांचे 51 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू, पुणे पोलिस दलावर शोककळा - बहुजननामा", "raw_content": "\n वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांचे 51 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू, पुणे पोलिस दलावर शोककळा\nin ताज्या बातम्या, पुणे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या मृत्यूने शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.\nबाजीराव मोळे (वय 51) हे शहर पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यास होते. सध्या त्यांची नेमणूक ही वाहतूक शाखेत होती. 10 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली. आज त्यांचा मृत्यू झाला आहे. स्मिथ भाषी आणि अत्यंत मृदू स्वभामुळे ते परिचित होते. त्यांच्या मृत���यूने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.\nवाहतूक शाखेत काहीच महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्त केले होते. त्यापूर्वी ते विशेष शाखेत होते. तर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काही महिने काम केले आहे.\nTags: Bajirao Moledeath due to coronaDurdeviMourningPune PoliceSenior Inspector of Policeकोरोनामुळं मृत्यूदुर्देवीपुणे पोलिसबाजीराव मोळेवरिष्ठ पोलिस निरीक्षकशोककळा\nकोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी Co-Win नोंदणी करायचीये\n‘मोदींचा विकास अन् विखेंच्या रेमडेसिव्हिरचे लाभार्थी दिसत नाहीत’; चाकणकरांचा टोला\n'मोदींचा विकास अन् विखेंच्या रेमडेसिव्हिरचे लाभार्थी दिसत नाहीत'; चाकणकरांचा टोला\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांचे 51 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू, पुणे पोलिस दलावर शोककळा\nपुढील आठवड्यापासून भारतात मिळेल Sputnik V व्हॅक्सीन, जुलैपासून देशातच सुरू होईल उत्पादन\nआता LIC क्लेम सेटलमेंट झाले आणखी सोपे, जाणून घ्या कोणते बदल केले आणि काय आहेत नवीन निय���\nपोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, FB Live मध्ये पोलिस दलाला ठरवले जबाबदार (Video)\nअखेर 10 वी ची परीक्षा रद्दचा शिक्षण विभागाकडून शासन आदेश जारी\n 12 वर्षीय चिमुरड्याने धाकट्या भावाची गळा चिरून केली हत्या, सातारा जिल्ह्यात प्रचंड खळबळ\nकोरोना काळात हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कशाप्रकारे नियंत्रित करावा BP, सरकारने दिला सल्ला; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T02:55:10Z", "digest": "sha1:SIBVSWITAO56VK5IAPJL6M5HCYU5FVTN", "length": 3587, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:खंडाळा तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► खंडाळा तालुक्यातील गावे (६७ प)\n\"खंडाळा तालुका\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१८ रोजी १०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/02/karvai/", "date_download": "2021-05-18T01:39:59Z", "digest": "sha1:JVTNMCHHPTFOPXCGQWXPYSUMY7LR42MB", "length": 9778, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "पदाचा गैरवापर केल्याने सरपंचांसहित सात जणांवर कारवाई : विभागीय आयुक्त एस.चोकलींगम – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nपदाचा गैरवापर केल्याने सरपंचांसहित सात जणांवर कारवाई : विभागीय आयुक्त एस.चोकलींगम\nशिराळा ( प्रतिनिधी ) : मांगरूळ तालुका शिराळा येथील गायरान मध्ये खासगी व्यक्तींनी केलेल्या अतिक्रमणाकडे ग्रामपंचायतीच्या सरपंच ,उपसरपंच यांच्यासह इतर सदस्यांनीही दुर्ल���्ष करून आपले कर्तव्य पार पाडलेले नाही,तसेच बोगस ठराव केल्याप्रकरणी सरपंच मनीषा कुंभार, उपसरपंच संग्रामसिंह पाटील यांच्यासह सात जणांना सदस्य पदावरून काढून टाकण्याचे आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त एस. चोकलींगम यांनी दिला आहे.\nयाबाबत ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह खांडेकर यांनी तक्रार केली होती. मांगरूळ येथील शासनाच्या मालकीच्या सर्व्हे नंबर ३१९/अ/१ या गायरान जमिनीत २४ जून २०१२ रोजी गणेश शंकर म्हस्के व युवराज धोंडीबा म्हस्के यांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरु केले होते.त्यास तत्कालीन सरपंच संग्रामसिंह पाटील यांचा पाठींबा होता,असे मत खांडेकर यांचे आहे.म्हणू न बांधकाम सुरु असताना विजयसिंह खांडेकर यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार केली होती. याबाबत ग्रामसेवकांनी संबधितांना नोटीस काढली होती. परंतु त्या नोटीस वर सरपंचांची सही नव्हती. त्यामुळे नोटीस हि,फक्त दाखवण्यासाठी होती,असे तक्रारदाराचे मत होते.त्यानंतर ते बांधकाम काढण्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही.दरम्यान २९ जून २०१२ च्या मासिक सभेत ते बांधकाम काढू नये,अशा आशयाचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. त्यानंतर ५ जानेवारी२०१३ ला ग्रामसेवकांनी अतिक्रमण विरोधात संबंधितांना नोटीसा काढण्यात आल्या. त्यावरही सरपंचांच्या तसेच उपसरपंचांच्या सह्या नव्हत्या. दरम्यान २२ मार्च २०१३ रोजी चौकशी समिती नेमण्यात आली. परंतु अतिक्रमण कुठल्याही परिस्थितीत हटविण्यात आले नाही. ७ जून २०१२ रोजी करण्यात आलेला ठराव पुन्हा २८ जानेवारी २०१३ च्या मासिकसभेत मंजूर करण्यात आला.दरम्यान ७ म ई २०१४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांना कारवाई तून वगळण्याचा निर्णय घेतला.\nदरम्यान २८ जानेवारी २०१३ ला बोगस ठराव करण्यात आला. त्या ठरावास भीमराव ताम्बिरे, सुधीर कुंभार, सुषमा शेणवी, कमल म्हस्के, यांनी बहुमतांनी पाठींबा दिला.त्यामुळे त्यांचा बेजाबाबदारपणा व संगनमत दिसून आल्याने त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची कारवाई पुण्याचे विभागीय आयुक्त यांनी केली.\n← तारुबाई कांबळे यांचे वृद्धापकाळाने निधन\nशिराळ्यातील बांबर वाडीत दोन लहान भावांचा बुडून मृत्यू →\n” जिथे घरात असती लहान मुले, कशास हवेत अगणित तारे ” : चला लहानग्यांचा वाढदिवस साजरा करू\nउदय साखर चे व्हा.चेअरमन पृथ्वीराज ��ानविलकर यांना पितृशोक\nबांबवडे इथं उद्या दि. २४ मार्च २०२१ रोजी श्री दत्त चिले सह. पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/television/karan-wahi-receives-hate-messages-death-threats-over-his-post-naga-babas-kumbh-mela-a588/", "date_download": "2021-05-18T01:49:33Z", "digest": "sha1:FQ4HAPYZS6UKNROXEBCYZTPXLHNF2APF", "length": 31928, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कुंभमेळ्याबाबत पोस्ट केल्याने अभिनेता करण वाहीला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या - Marathi News | Karan Wahi Receives Hate Messages, Death Threats Over His Post on Naga Babas in Kumbh Mela | Latest television News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणू��� घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे ने���े १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nकुंभमेळ्याबाबत पोस्ट केल्याने अभिनेता करण वाहीला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या\nसोशल मीडियावरील एका पोस्टनंतर आता अभिनेता करण वाहीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.\nकुंभमेळ्याबाबत पोस्ट केल्याने अभिनेता करण वाहीला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या\nठळक मुद्देसोशल मीडियावरील एका पोस्टनंतर आता अभिनेता करण वाहीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.\nहरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात नुकतेच शाही स्नान पार पडले. या शाही स्नानासाठी अनेक आखाड्यांतील साधू-संत आले होते. यावेळी कोरोना नियमांच्या पार चिंधड्या उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेक साधूही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मोठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी कोरोना नियमांचेही उल्लंघन होताना दिसून आले. येथे ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत आहे, ना कुणी मास्क लावताना दिसत आहे. कुंभेळ्यातील ही गर्दी पाहून अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.\nसोशल मीडियावरील एका पोस्टनंतर आता अभिनेता करण वाहीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या नागा साधुंसाठी वर्क फ्रॉम होम नाही का य���ंनी गंगेचं पाणी आपल्या घरात नेऊन अंघोळ करावी अशी पोस्ट करणने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. पण या पोस्टनंतर लगेचच कुंभमेळ्यातील शाही स्नानानंतर तेथील साधुंना कोरोनाची लागण झाली असल्याच्या बातम्या मीडियात दाखवण्यात आल्या आणि यासाठी आता काही नेटकरी करणला जबाबदार धरताना दिसत आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही हिंदूंनाच दोष का देता यांनी गंगेचं पाणी आपल्या घरात नेऊन अंघोळ करावी अशी पोस्ट करणने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. पण या पोस्टनंतर लगेचच कुंभमेळ्यातील शाही स्नानानंतर तेथील साधुंना कोरोनाची लागण झाली असल्याच्या बातम्या मीडियात दाखवण्यात आल्या आणि यासाठी आता काही नेटकरी करणला जबाबदार धरताना दिसत आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही हिंदूंनाच दोष का देता तुझ्या श्रापित वाणीमुळे ही घटना घडली, असे विचित्र आरोप नेटिझन्स करणवर करत असून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.\nकरणने काही स्क्रीनशॉर्ट शेअर करत सोशल मीडियाद्वारे ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकरण वाही ‘लंडन गर्ल’च्या प्रेमात, ‘खुल्लमखुल्ला’ दिली प्रेमाची कबुली\nकरण वाही करणार ‘डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ दि चॅम्पियन्स’चे सूत्रसंचालन\nकरण वाहीने हेट स्टोरीचे चित्रीकरण या कारणामुळे ढकलले पुढे\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nएरिका फर्नांडिस मराठीतल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन, साकारणार ही भूमिका\n'तारक मेहता'मधील जेठालाल एकेकाळी एका भागासाठी घ्यायचा ५० रुपये, आज आहे कोट्याधीश\n'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी\n‘लागीरं झालं जी’ फेम अज्याचे Reels Video लावतील याडं, तुम्ही पाहिलेत का\nRadhe Movie Review : ‘राधे’ म्हणजे फक्त सलमान कसा आहे भाईजानचा सिनेमा कसा आहे भाईजानचा सिनेमा\n टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं18 May 2021\nDrishyam 2: या का��णांमुळे सध्या सगळीकडे रंगलीय दृश्यम 2 ची चर्चा19 February 2021\nTribhanga Review : काजोलचा परफॉर्मन्स आणि रेणुका शहाणेच्या दिग्दर्शनाने चित्रपटाला लावले चार चाँंद15 January 2021\nTandav Review: गांधीजी का कलर कुछ भी हो, गांधीजी तो गांधीजी ही रहेंगे असे अनेक दमदार संवाद असणारा तांडव15 January 2021\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3666 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2315 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\n शनिवारच्या मध्यरात्रीपासून १४ तास NEFT सेवा बंद राहणार\nदिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBI चा नकार; सरकारकडून दारे खुली\nम्युच्युअल फंडांतील इक्विटी योजनांच्या गुंतवणुकीमध्ये झाली वाढ\nजपानचं 'हे' हॉटेल ‘चुकीची ऑर्डर’ देण्याकरिता प्रसिद्ध; तरीही लोकांची प्रचं��� गर्दी, काय आहे कारण\n\"तुम्ही उधळे आहात की मूर्ख; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण...\"\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21022", "date_download": "2021-05-18T01:07:38Z", "digest": "sha1:E7ILMFMIEEAN6VLNM74SE7BXSVPTLLDG", "length": 8832, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार\nवाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार\nहर्ष साखरे सहा जिल्हा प्रतिनिधी\nब्रम्हपूरी:- ब्रम्हपूरी तालुक्यातील दक्षिण परिक्षेत्रातील जंगलव्याप्त भागातील चिचगाव (डोर्ली) गावातील एका महिलेला दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. ब्रम्हपूरी तालुक्यातील नेहमीच वन्यजीव प्राणी व मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यापुर्वी अनेक आंदोलनं करण्यात आले. पण वनविभागने अजुनही कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.\nआज ठार झालेल्या महिलेचे नाव ताराबाई खरकाटे वय ५५ असे असुन नेहमी प्रमाणे सकाळी गावाबाहेर शेन फेकण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला व नरडीचा घोट घेऊन जागीच ठार केले. व काही अंतरावर झुडपामध्ये नेले सदर घटने मुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nसदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहोचले व ब्रम्हपूरी पोलिसांना सुचना देण्यात आले. मोका पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.पुढील तपास ब्रम्हपूरी पोलिस करीत आहे.\nPrevious articleकेंद्र सरकारच्या शेतकरी आंदोलन दडपशाही च्या विरोधात आरमोरी येथे तीव्र निदर्शने….\nNext articleशेतकरी विरोधी काळा कायदा रद्द करा आंदोलनकारी शेतक-याल�� न्याय द्या– आप\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच. – राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन .\nउपजिल्हा रुग्णालय मुखेडचा बेवारस कारभार… कोरोना लस देताय की लोकांच्या जिवाशी खेळताय.. -तुफान गर्दी १५ दिवसांपासून लोक लस घेण्यासाठी प्रतिक्षेत -कोरोनाचे नियम...\nदेशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद राज्यभरातील १७ हजार डॉक्टर्सना टास्क फोर्सने केले वैद्यकीय उपचारांचे मार्गदर्शन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nथेरगाव ग्रामपंचायत वर भाजपा चे वर्चस्व\nएक दिवसीय देशव्यापी संपात सम्मीलत होत, आपल्या न्याय्य मागण्यासाठी काम बंद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21220", "date_download": "2021-05-18T01:49:16Z", "digest": "sha1:7H5YW56B5RRWK4PR4SYE76XHLYIUBYFG", "length": 9484, "nlines": 151, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "खाजगी शाळांना उपकरणे द्या, पराग ढेणे युवा नेते राष्ट्रवादी | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome पुणे खाजगी शाळांना उपकरणे द्या, पराग ढेणे युवा नेते राष्ट्रवादी\nखाजगी शाळांना उपकरणे द्या, पराग ढेणे युवा नेते राष्ट्रवादी\nअतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी शाळांना देखील कोव्हीड बाबत विद्यार्थ्यांची काळजी घेणारी उपकरणे महापालिकेने पुरवावी यासाठी पराग ढेणे यांनी शिक्षकांशी चर्चा आणि क्षेत्रीय कार्यालयात निवेदन दिले.\nगेल्या आठ ते नऊ महिन्यापासून बंद असलेल्या शाळा आता हळू हळू उघडू लागल्या आहेत. शासनाने दिलेल्या नियम व अटी पाळून या शाळा आता चालू होतं आहेत. परंतु काही ठिकाणी शाळा चालू करताना काही शाळांना मात्र अडचणी येत आहेत. तीच समस्या जाणून घेण्यासाठी वारजे भाग���तील बहुतांश शाळांना आज भेट दिली.\nकमी फी घेऊन मराठी माध्यमाच्या या शाळा वारजे भागात बऱ्याच वर्षांपासून तग धरून आहेत. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता शाळा सुरू करताना सॅनिटायजर, सॅनिटायजर स्टॅण्ड, थर्मामीटर आणि वर्ग तसेच आसपासचा आवार सॅनिटायज करणे या शाळांना परवडणारे नाही. यावर काहीतरी करावे याचे निवेदन शाळांनी आज मला दिले. त्याच्या सर्व गोष्टी नीटपणे ऐकून घेतल्या आणि यावर लवकरच काहीतरी तोडगा काढण्याचे आश्वासन देखील दिले.\nशाळांना भेटल्यावर लगेच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांसमोर ही समस्या मांडली. व खाजगी तसेच महानगरपालिका दोन्ही प्रकारच्या शाळांना सर्वच विद्यार्थ्यांचा विचार करत, कोरोना बाबत काळजी घेण्याची उपकरणे पुरवावीत ही विनंती केली आणि त्याबाबतचे निवेदन देखील दिले.\nयाचा पाठवपुरावा करून लवकरच ही समस्या सोडवण्याचा मानस राहील..\nPrevious article7 डिसेंबर ला तेलंगाणा राज्यात पहिला सत्यशोधक विवाह रघुनाथ ढोक लावणार\nNext articleमैदानी खेळ खेळून आरोग्य सुदृढ ठेवा. पोलीस निरीक्षक संदिप भांड मोबाईलचा अती वापर करू नका, शारिरीक नुकसान टाळा.\nआळंदीचा किरण नरके रूग्णांच्या ‘हाकेला ओ’ देणारा आरोग्य दूत \nसामाजिक बांधिलकी जपत अजित वडगावकर यांचा वाढदिवस साजरा\nमहाराष्ट्राला निलेश लंके सारखा आमदार मिळाला हे महाराष्ट्राच भाग्य.. इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने आमदार लंके यांच्या कार्याची पाहणी\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची आश्रमशाळेच्या धरणे आंदोलनास भेट\nशाळा बंद असली तरी शिक्षण मिळेल घरोघरी’ ने वाचू लागली पाहिलीची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/jacqueline-fernandez-takes-initiative-to-help-people-and-animals-during-pandemic", "date_download": "2021-05-18T02:04:00Z", "digest": "sha1:Y4LMUF7U6A3LRQ2IOIBYP34T2H6WPVXQ", "length": 7619, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जॅकलिनची लाखमोलाची मदत; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nजॅकलिनची लाखमोलाची मदत; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव\nबॉलिवूडमधील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस Jacqueline Fernandez तिच्या चित्रपटामधील अभिनयाने आणि नृत्याने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकते. आपल्या सौदर्यांने प्रेक्षकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. जॅकलिन सध्या समाजातील गरजू लोकांना मदत करत आहे. 'रोटी बँक' या संस्थेच्या माध्यमातून जॅकलिन या महिन्यात एक लाख लोकांपर्यंत जेवण पोहोवणार आहे. तसेच फीलाइन या फाउंडेशनसोबत मिळून जॅकलिनने भटक्या जनावरांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. जॅकलिनने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला या कार्यासाठी शुभेच्छा देऊन तिचे कौतुक केले आहे. तसेच कोरोना काळात तिने फ्रंटलाइन वर्कर्सनासाठी देखील मदत केली आहे. जॅकलिनने मुंबई पोलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले होते. जॅकलिनने तिच्या या सर्व कार्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (jacqueline fernandez takes initiative to help people and animals during pandemic)\nसोशल मीडियानवर जॅकलिनने तिच्या कार्याचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'आपल्याकडे एकच आयुष्य आहे. त्यात आपण चांगले काम केले पाहिजे. या जगात जे काही आपल्याला लोकांसाठी करता येईल ते आपण केले पाहिजे. मला योलो फाउंडेशन संस्था लाँच करताना खूप आनंद होतोय. या कठिण काळात योलो फाऊंडेशनने अनेक संस्थांसोबत पार्टनरशिप केली आहे. शक्य तितके सामाजिक कार्य आम्ही करणार आहे. या संस्थेचे काम पाहा आणि तुम्हाला शक्य तितकी मदत करा.'\nहेही वाचा : लग्नाच्या वाढदिवशीच सखी-सुव्रत कोव्हिड पॉझिटिव्ह\nजॅकलिनच्या या मदतकार्याचे अनेक जण कौतुक करत आहेत. तर काहींनी या संस्थेला आर्थिक मदतदेखील केली आहे. याआधी तिने पुरग्रस्तांच्या घरांच्या पुनर्वसनासाठी आणि लहान मुलांना पोषण आहारासाठी मदत केली होती. जॅकलिनला प्राण्यांची देखील खूप आवड आहे. कोरोना काळात भटक्या जनावरांना खाद्य मिळत नाही त्यामुळे अनेदा ते जीव गमावतात. त्यांच्यासाठी अन्नाची सोय देखील जॅकलिन करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/with-help-of-police-corona-positive-patients-got-oxygen-clash-between-doctors-and-relatives", "date_download": "2021-05-18T02:02:36Z", "digest": "sha1:E53SS2PEKJZTMNU2FUE4VGUFX3R5FK6Z", "length": 17014, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पोलिसांच्या मध्यस्थीने कोरोना बाधितांना मिळाला ‘ऑक्सिजन’", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nपोलिसांच्या मध्यस्थीने कोरोना बाधितांना मिळाला ‘ऑक्सिजन’\nऔरंगाबाद: निवासी भागात कोविड सेंटर सुरु करण्यास परवानगी कशी मिळाली तसेच कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईक रात्री पार्किंगमध्ये झोपतात, गोंधळ घालतात या सर्व समस्यांमुळे या भागातील ज्येष्ठ नागरिक, लहानांना कोरोनाची बाधा होऊ शकते असा सवाल करत खासगी कोविड सेंटर हॉस्पीटलची लिफ्ट बंद केल्याचा प्रकार दुर्गानंद हाईट्समधील सुभश्री हॉस्पीटलमध्ये घडला.\nलिफ्ट बंद झाल्याने कोरोना बाधित रुग्णांना वरच्या मजल्यावर ऑक्सीजन सिलेंडर नेता येणे शक्य नसल्याने हॉस्पीटल चालक डॉक्टरांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली असता, पोलिसांनी नागरिक, हॉस्पीटल प्रशासनात केलेल्या मधस्थीनंतर अखेर रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर पुरवठा करण्यासाठी लिफ्ट सुरु करण्यात आली. हा प्रकार सोमवारी (ता.२६) पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.\n मराठवाड्यात रिकव्हरी रेट वाढला, रुग्णवाढ घटली\nया प्रकरणी उपनिरीक्षक व्ही. जी. घोडके हे वरिष्ठासह कर्तव्यावर असताना सुभश्री हॉस्पीटलचे डॉ. उदयसिंग राजपूत यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत नागरिकांनी लिफ्ट बंद केल्याची आपबीती कथन केली. दरम्यान हॉस्पीटलमध्ये १२ रुग्ण हे ऑक्सिजनवर होते. सदर हॉस्पीटल हे दुर्गानंद हाईट्समध्ये असून १४ रहिवाशांनी लिफ्ट बंद केली असून ऑक्सीजन संपल्याने वर सिलेंडर नेण्यास नागरिक बाधा आणत असल्याचे पोलिसांना सांगत बाधितांच्या जीवनमरणाचा प्रश्नावर आपणच तोडगा काढा अशी विनंती केली.\nयावर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेत संबंधित सदनिकाधारक व विकासक यांना बोलावून चर्चा केली. रहिवाशांचेही म्हणणे ऐकून घेतले. यावेळी रुग्णांचे नातेवाईकही आक्रमक झाल्याचे लक्षात येताच कोरोनाचे गांभीर्य ओळखून एपीय सोनवणे यांनी सर्वाचे समुपदेशन केले. अखेर सदनिकाधारक रहिवाशांनी डॉक्टरला लिफ्टची चावी देत लिफ्ट सुरु केली आणि रुग्णांना आयसीयु वार्डमध्ये ऑक्सीजन सिलेंडर नेता आले.\nपोलिसांच्या मध्यस्थीने कोरोना बाधितांना मिळाला ‘ऑक्सिजन’\nऔरंगाबाद: निवासी भागात कोविड सेंटर सुरु करण्यास परवानगी कशी मिळाली तसेच कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईक रात्री पार्किंगमध्ये झोपतात, गोंधळ घालतात या सर्व समस्यांमुळे या भागातील ज्येष्ठ नागरिक, लहानांना कोरोनाची बाधा होऊ शकते असा सवाल करत खासगी कोविड सेंटर हॉस्पीटलची लिफ्ट बंद केल्याचा प्रक\n बाधितांची संख्या घटल्याने औरंगाबादेतील दहा कोवीड केअर सेंटर बंद\nऔरंगाबाद: दुसऱ्या लाटेत वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने दिलासादायक स्थिती निर्माण होत आहे. करोनाबाधितांची संख्या घटत असल्याने महापालिका प्रशासनाने १० कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमृत्यूचे तांडव व अस्पृश्य भारत\nराजधानीत मृत्यूचं तांडव सुरू आहे. दिवसाकाठी कोरोनाच्या 350 रूग्णांचा मृत्यू होत आहे. स्मशानघाटांवरील जागा अपूरी पडत आहे. प्राणवायूच्या अभावी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. 24 ते 26 एप्रिल दरम्यान 1055 रूग्ण दगावले. कोविदच्या संकट व्यवस्थापनात सरकारचा अत्यंत हलगर्जीपणा झाल्या\n PM केअर्स फंडातून मोठी मदत\nनवी दिल्ली- देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने जाहीर केलंय की, पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून देशभरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणारे 551 पीएसए (प्रेशर स्विंग एडसॉर्प्शन) यंत्र बसवले जाणार आहेत. कोर\nमहिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे कोरोना हॉस्पीटलसाठी जागेचा शोध; डॉक्टरांनी उभारली 100 सिलिंडरची बँक\nनाशिक : शहर आणि जिल्ह्याच्या अर्थकारणात योगदान देणाऱ्या महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे नाशिकमध्ये कोरोना उपचार रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू केला आहे. स्वतःचे कामगार आणि त्यांचे कुटुंबीयांसोबत व्हेन्डर्ससाठी शंभर खाटांचे रुग्णालय कंपनीला सुरू करायचे आहे.\n साताऱ्यात उभारणार 'Oxygen Cylinder'चे पाच प्���ॅंट; Covid रुग्णांना दिलासा\nसातारा : जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असली, तरी तातडीने उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पाच ठिकाणी लिक्विड ऑक्सिजनचे 125 जंबो सिलिंडर भरण्याचे प्लॅण्ट बसविले जाणार आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भरून निघणार आहे. यासोबतच पाच हॉस्पिटलमध्येही अशा प्रकारची यंत्रणा बसवून जंबो\nआता प्राणवायूचा काळा बाजार रुग्णांच्या नातेवाइकांची दिवसभर वणवण\nनाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात अत्यावस्थ रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. या परिस्थितीचा काही अपप्रवृत्तींकडून गैरफायदा उचलत थेट ऑक्सिजनचा काळा बाजार केला जात आहे.\nतहसीलदारांचे 'ते' पत्र, फॅब्रिकेटर्संनी घेतला महत्वपूर्ण निर्णय; वाचले अनेकांचे प्राण\nपुसेगाव (सातारा) : स्वतःचे व्यवसाय बंद ठेऊन येथील नऊ फॅब्रिकेटर्स (Fabricators) व्यावसायिकांनी पुसेगाव कोविड सेंटरला नऊ ऑक्सिजन सिलिंडर्सचा (Oxygen Cylinders) पुरवठा करून व्हेंटिलेटरवरील कोविड रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. तहसीलदार किरण जमदाडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन तातडीने\n १२०० बेड होणार उपलब्ध, पाच हजार ऑक्सिजन सिलिंडरही मिळणार\nनागपूर : शहरातील कोविडरुग्णांची उपचारांअभावी होणारी परवड लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १२०० अतिरिक्त बेड उपलब्ध करून देण्याचे निर्देश शुक्रवारी मनपा आणि एम्सच्या डॉक्टरांना दिले. त्यामुळे आता शहरात मेयो १००, मेडिकल कॉलेज हॉस्पिटल १००, एम्स रुग्णालय ५०० आणि मनपाच्या दवाखान्य\nदेशाला मंगळवारपासून भासणार हजारो टन ऑक्सिजनची गरज\nनवी दिल्ली : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांत कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर शुक्रवारी (ता. १६) जिल्हानिहाय स्थितीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच येत्या १५ द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/corona-lockdown-effects-on-film-and-theatre-industry-in-sangli-300-people-face-problem", "date_download": "2021-05-18T00:48:33Z", "digest": "sha1:7RLBXMM27YKI672KAUOXEPBDEL3GYLF2", "length": 18931, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिंदगीचा झालाय 'खेळ'; चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nजिंदगीचा झालाय 'खेळ'; चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nसांगली : साधारणपणे १५ ते २० वर्षांचा 'फ्लॅशबॅक' बघितला तर सुपरहिट चित्रपटांचाच काळ होता. चित्रपटगृहाबाहेर प्रत्येक खेळाला सायकल स्टॅन्डला शेकडो सायकलींची माळ दिसायची. चित्रपटगृह मालक, १० ते १५ कर्मचारी, सायकल स्टॅन्ड मालक, पानटपरी चालक, मध्यंतराला खाद्य पुरवणारी मंडळी यांची आर्थिक उलाढाल वाढली होती; परंतु गेल्या काही वर्षात हे चित्र बदलले. एकेरी पडदा असलेल्या चित्रपटगृहांसमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे जिल्ह्यातील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या जिंदगीचाच ‘खेळ’ होऊन बसला.\nसाधारणपणे १५ वर्षांपूर्वीचा काळ बघितला तर चित्रपटांना गर्दी खेचणारा असा काळ होता. तिकिटाच्या रांगेत धक्काबुक्की केल्याशिवाय तिकीट मिळत नव्हते. पहिल्या खेळाला तिकीट मिळाले नाहीतर काहीजण तिकिट घराबाहेर झोपूनच दुसऱ्या खेळाची तिकीट विक्री सुरू होईपर्यंत प्रतीक्षा करत होते. तिकिटासाठी भलीमोठी रांग दिसायची. तिकीट मिळाले की तत्काळ सायकल स्टॅन्डवर लावली जायची. दुचाकीसाठी फारसी अडचण यायची नाही; परंतु हाऊसफुल्ल चित्रपट असेल तर आवारात स्टॅन्डवर शेकडो सायकलींची माळ दिसून येत होती.\nहेही वाचा: नाशिक, विरारमधील घटनेनंतर सांगली-मिरज रुग्णालयाला राज्यमंत्र्यांनी दिला आदेश\nचित्रपटगृहाबाहेर ज्यांची घरे होती, त्यापैकी काहींनी पोटापाण्यासाठी सायकली भाड्याने लावून घेण्याचा उद्योग सुरू केला होता. त्यातून दिवसाकाठी दोन-चारशे रुपये मिळायचे. चित्रपटगृहाबाहेर असलेली पानटपरी चालक, कोल्ड्रिंक्स, चिरमुरे फुटाणे विक्रेते आदींची चांगलीच चलती होती. एका चित्रपट गृहात डोअर किपर, ऑपरेटर, बुकिंग क्लार्क, स्टॅन्ड कर्मचारी, सफाई कर्मचारी, व्यवस्थापक असा १० ते १५ जणांचा स्टाफ असायचा. या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीसह इतर लाभ मिळत होते. चित्रपटगृहातील कर्मचारी संघटित होते. थिएटरमध्ये वडापाव, लाह्या, शेंगदाणे-फुटाणे, भेळ, कोल्ड्रिंक्स विक्री करणाऱ्यांचे सुगीचे दिवस होते. चित्रपट हाऊसफुल्ल चालला की मालकांसह सर्वांचा गल्ला चांगला जमत होता.\nप्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी न���ा चित्रपट कोणता प्रदर्शित होणार की चालू चित्रपट आणखी किती आठवडे चालणार की चालू चित्रपट आणखी किती आठवडे चालणार याचे गणित घातले जात होते. चित्रपटांचे पोस्टर डिजिटल प्रिटिंगमध्ये येण्यापूर्वी पेंटर लोकांनाही खूप काम होते. चित्रपटातील हिरो-हिरोईनला हुबेहूब रेखाटताना कसब पणाला लागायचे; परंतु डिजिटल क्रांतीनंतर त्यांचा कौशल्यावर बेरोजगारीचा फटकारा बसला. प्रत्येक थिएटरमधील १० ते १५ कर्मचारी याप्रमाणे जिल्ह्यातील चित्रपटगृहांमधील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.\nजिंदगीचा झालाय 'खेळ'; चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nसांगली : साधारणपणे १५ ते २० वर्षांचा 'फ्लॅशबॅक' बघितला तर सुपरहिट चित्रपटांचाच काळ होता. चित्रपटगृहाबाहेर प्रत्येक खेळाला सायकल स्टॅन्डला शेकडो सायकलींची माळ दिसायची. चित्रपटगृह मालक, १० ते १५ कर्मचारी, सायकल स्टॅन्ड मालक, पानटपरी चालक, मध्यंतराला खाद्य पुरवणारी मंडळी यांची आर्थिक उलाढाल व\nVideo - धरणीला पाठ टेकत भिडतात रोज नव्या आव्हानाला\nकोरोनाच्या संचारबंदीने सर्वसामान्यांना घाम फुटलाय. कारण प्रश्न जगण्याच्या लढाईचा आहे. शासनाने विविध घटकांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. पोटाची भूक भागविण्यासाठी भटकणाऱ्यांच्या कानी मात्र 'पॅकेज' हा शब्द पडलेला नाही. रोजचा दिवस ढकलत जगायचं. तेही आनंदाने अन् कोणतीही\nनऊ महिने झाले लग्नाचा बस्ता बांधून शेवटी नवरीच गेली अमेरिकेला अन्...\nभाळवणी (सोलापूर) : भारतात कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असताना विवाहास अनेक अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन घोषित केल्यानंतर व अवघ्या 50 ऐवजी 25 लोकांमध्येच विवाह सोहळा करावा, असा आदेश काढल्यानंतर लग्न करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र लग्नाचा बस्ता बांधून नऊ महिने झाले\nकोरोना निर्बंधांचा प्रवास एक किलोमीटर ते एक फूट; बेफिकीरी मात्र तेवढीच\nसांगली : विजयनगर चौकातील एका बॅंक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. जिल्ह्यात कोरोनाचा तो पहिला बळी ठरला. त्यानंतर तातडीने यंत्रणा कामाला लागली आणि विश्रामबाग चौक ते मिरजेतील रेल्वे पुलापर्यंत आणि हसनी आश्रम ते कुपवाड चौकापर्यंतचा भाग सीलबंद केला\nVideo - विटा करतच लावतात जीवनाला थर...\nकोल्��ापूर : बापट कॅंपच्या परिसरात तीन वीट भट्ट्यांवर वीसहून अधिक कुटुंबे राबतात. विटांनी रचलेल्या भिंती, छतावर अंथरलेला प्लास्टिक कागद, पत्र्याचा दरवाजा, या रचनेतील त्यांची घरे, रात्रीच्या अंधारात इथे दोन मिनिटे उभे राहणंही मुश्कील ठरते, इतके या परिसरात डासांचे साम्राज्य आहे. पिण्याच्या प\nराज्यात होणार आठ दिवसांचा कडक लॉकडाउन जाणून घ्या नेमके कारण\nसोलापूर : कडक संचारबंदी लागू करूनही सात दिवसांत अडीच लखांहून अधिक जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई झाली आहे. राज्यात मागील सहा दिवसांत तीन लाख 79 हजार 54 रुग्ण आढळले असून दोन हजार 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण, ऑक्सिजनसह अन्य औषधांचा तुटवडा,\nCoronavirus: नियम पाळा, अन्यथा दंड भरा; प्रत्येक वॉर्डात पथके\nऔरंगाबाद: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी व नियमांचे पालन व्हावे यासाठी आता प्रत्येक वॉर्ड स्तरावर एक याप्रमाणे शहरात ११५ पथके तयार करण्यात आली आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आदेश काढले असून, जिथे नियम पाळले जाणार नाहीत, तिथे दंड वसूल करा, असे आदेशात नमूद करण्यात\nतर बार्शी तालुक्याव्यतिरिक्त इतर रुग्णांना दाखल करून घेणार नाही \nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठी गंभीर असून, दिवसेंदिवस फैलाव होताना दिसत आहे. उपचाराअभावी मृत्यू होत आहेत. कोव्हिड हॉस्पिटल, कोव्हिड सेंटर येथील बेड शिल्लक नाहीत. ऑक्सिजन, रेडमेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी, परिस्थिती हाताब\nकडक लॉकडाउनमध्येही दुकाने राहणार का सुरू 1 मेपर्यंत उघडण्याचे नवे आदेश\nसोलापूर : कडक संचारबंदी काळात बंद असलेली किराणा दुकाने, सर्व खाद्य पदार्थांसह अन्य दुकाने काही तास सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तसे नवे आदेश काढले असून, 1 मेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.\nगोव्यात नोकरीला जाणाऱ्यांचा ई-पासचा प्रश्न निकालात\nबांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात दररोज नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या तरुणांना जिल्हा प्रवेश बंदीतून सवलत द्यावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भे��� घेऊन केली. त्यावेळी झालेल्या चर्चेत या तरुणांना १५ दिवसांचा पास देण्याचे आश्वासन दाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/1407/", "date_download": "2021-05-18T02:11:43Z", "digest": "sha1:DGPSKPE2KXRSQDEUC54ACUWGFH3FVT4W", "length": 15678, "nlines": 85, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबादेत करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या १५०,आतापर्यंत २७५६ बाधित - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nआरोग्य औरंगाबाद मराठवाडा महाराष्ट्र\nऔरंगाबादेत करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या १५०,आतापर्यंत २७५६ बाधित\nशहर परिसरातील गेल्या २४ तासांमध्ये सात करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या १५० झाली आहे, तर रविवारी (१४ जून) दिवसरात १३० नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या २७५६ वर पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे आतापर्यंत १५०२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत आणि सध्या ११०४ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nबारी कॉलनी येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला दोन जून रोजी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. संबंधित रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते व त्याला पूर्वीपासून उच्चरक्तदाब व मधुमेह होता. उपचारादरम्यान न्युमोनिया, सेप्टिक शॉक, मूत्रपिंडविकार आदींमुळे रुग्णाचा रविवारी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी मृत्यू झाला. जहांगीर कॉलनी (हर्सूल) येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाला १२ जून रोजी रुग्णालयात दाखल केले होते व रुग्ण करोनाबाधित असल्याचे चाचणीवरुन स्पष्ट झाले होते. याच रुग्णाला पूर्वीपासून उच्चरक्तदाब, मधुमेह व मूत्रपिंडविकार व फुफ्फुसाचा आजार होता आणि रुग्ण दाखल झाल्यापासून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान न्युमोनिया, सेप्टिक शॉक आदींच्या गुंतागुंतीतून रुग्णाचा रविवारी सकाळी साडेदहाला मृत्यू झाला. त्याचवेळी बारी कॉलनीतील ६२ वर्षीय करोनाबाधित महिला रुग्णाचा शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता मृत्युही त्याच खासगी रुग्णालयात झाला. त्याशिवाय दुसऱया एका खासगी रुग्णालयात सिडकोतील एन-सहामधील साई नगरातील ५८ वर्षीय करोनाबाधित पुरूष रुग्णाचाही व शहरातील आणखी एका खासगी रुग्णालयात रेल्वे स्टेशन परिसरातील सिल्कमिल कॉलनीतील ५२ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्येही (घाटी) दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये मयुर नगर (हडको) येथील ७१ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचा शनिवारी (१३ जून) सकाळी साडेअकराला, तर रेहमानिया कॉलनी येथील ५० वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचा शनिवारी सायंकाळी सात वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत १११, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ३८, जिल्हा सामान्य रुग्णावलयात एका बाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १५० करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.\n८६ पुरुष, ४४ महिला बाधित\nजिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १३० बाधितांमध्ये राजाबाजार येथील १, न्यू हनुमान नगर २, बायजीपुरा १, खोकडपुरा २, बांबट नगर, बीड बायपास २, साई नगर, एन-सहा २, राजमाता हाऊसिंग सोसायटी १, माया नगर, एन-दोन ३, संजय नगर, आकाशवाणी परिसर १, रशीदपुरा २, यशोधरा कॉलनी २, सिडको पोलिस स्टेशन परिसर १, सिल्कमिल कॉलनी १, किराडपुरा १, पीरबाजार २, शहानूरवाडी २, गजानन मंदिर परिसर, गारखेडा २, अहिल्या नगर, मुकुंदवाडी १, जहाँगीर कॉलनी, हर्सूल १, कैलास नगर २, समर्थनगर १, छावणी परिसर ४, गौतम नगर १, गुलमंडी ५, भाग्यनगर १, गजानन नगर, गल्ली नं-नऊ ४, मंजूरपुरा १, मदनी चौक १, रांजणगाव १, बेगमपुरा १, रेहमानिया कॉलनी २, काली मस्जिद परिसर १, क्रांतीचौक परिसर १, विश्रांती नगर १, कन्नड ५, जिल्हा परिषद परिसर ४, देवगिरी नगर, सिडको वाळूज १, बजाज नगर १५, रामनगर १, देवगिरी कॉलनी सिडको ४, वडगाव कोल्हाटी २, स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी १, नक्षत्रवाडी २, बकलवाल नगर, वाळूज २, सलामपूर, पंढरपूर ११, वलदगाव १, साई समृद्धी नगर, कमलापूर २, अज्वानगर १, फुले नगर, पंढरपूर ४, गणेश नगर, पंढरपूर १, वाळूजगाव (ता. गंगापूर) १, शाहू नगर, सिल्लोड १, मुस्तफा पार्क, वैजापूर १, एन-नऊ, शिवाजीनगर, सिडको १, सहका��� नगर, न्यू उस्मानपुरा १, एन-दोन, सिडको, मुकुंदवाडी १, कटकट गेट २, दुधड १, अबरार कॉलनी १ अजबनगर १, कोहिनूर कॉलनी १, त्रिमूर्ती चौक १, इतर ठिकाणचे २, या भागातील ८६ पुरूष व ४४ महिलांचा समावेश आहे.\n← देशात कोविड-19 चे 1,62,378 रुग्ण बरे ,रुग्ण बरे होण्याचा दर 50% हून अधिक\nमहाराष्ट्रामध्ये रुग्ण वाढीचा आणखी एक उच्चांक, कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान →\nकोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nप्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री\nगोसेखुर्द धरणाच्या कामाची पाहणी करून परतताना मुख्यमंत्री जेव्हा गाडीतून उतरून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतात….\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-worlds-largest-rattlesnake-roundup-in-sweetwater-texas-5276670-PHO.html", "date_download": "2021-05-18T00:42:27Z", "digest": "sha1:TBNP7V56YPEQGBJ3D6SRZIW35QLLKQSA", "length": 6109, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "World’S Largest Rattlesnake Roundup In Sweetwater, Texas | PHOTOS: एकाचवेळी मारले जातात हजारो साप, जाणून घ्या का? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nPHOTOS: एकाचवेळी मारले जातात हजारो साप, जाणून घ्या का\n(टेक्सासमध्ये सापांना मारताना लोक)\nअमेरिकेच्या टेक्सासमध्ये दरवर्षी वर्ल्ड लार्जेस्ट रॅटलस्नेक राऊंडअपचे आयोजन केले जाते. 4 दिवस चालणा-या सापांना मारण्याच्या या कार्यक्रमात हजारो लोक मोठ्या संख्येत सहभाग घेतात. हे लोक केवळ प्रेक्षकांच्या रुपात येत नाहीत. ते सापांना मारून त्यांची कातडी काढून मांस जमा करतात आणि स्वच्छ केले जाते. साप मारण्याचा हा कार्यक्रम लोक मोठ्या उत्साहात पार पाडतात. रक्ताने माखलेल्या हाताने ते भिंतीवर पेंटींगसुध्दा करतात. हा कार्यक्रम मागील 50 वर्षांपासून टेक्सासमध्ये होत आहे.\nपहिल्यांदा हा इव्हेंट 59 वर्षांपूर्वी 1958मध्ये झाला होता. याला ज्यूनिअर चॅम्बर ऑफ कॉमर्सने (जेसीस) आयोजित केला होता. याचा हेतू लोकांसाठी धोका निर्माण करणा-या रॅटलस्नेकना कमी करण्याचा होता. दरवर्षी मार्चमध्ये याचे आयोजन केले जाते. अॅनिमल राइट्सशी निगडीत लोक याला बंद करण्याची मागणी करत आहेत. मात्र, जेसीस हे मान्य करायला तयार नाहीत.\nजेसीस स्पोक्समॅन डॅनी व्हिलियम्सने सांगितले, की रॅटलस्नेक मनुष्य आणि इतर प्राण्यांसाठी धोकादायक आहेत. जर आम्ही यांना मारले नाही तर ते आम्हाला मारून टाकतील. त्यामुळे आम्ही लोकांच्या सुरक्षेसाठी या फेस्टीव्हलचे आयोजन करतो.\nमुलांना सांगितले जाते कसे मारावे साप...\nयाला जगातील सर्वात मोठा रॅटलस्नेक राऊंडअप म्हटले जाते. रॅटलस्नेक मनुष्यासाठी धोकादायक नसतो. परंतु रंजक गोष्ट अशी, की सापांना मारण्याच्या या इव्हेंटमध्ये लहान मुलेसुध्दा सामील होतात. हा इव्हेंट सापांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सुरु करण्यात आला होता. परंतु आता याला वेगळे रुप आले आहे आणि हा इव्हेंट पाहण्यासाठी जगभरातून लोक टेक्सासमध्ये येतात.\nरॅटलस्नेकच्या मासला चिकनसारखी चव...\nयेथे फ्राय केलेले रॅटलस्नेक मिळते. याचा स्वाद चिकनसारखा आहे. मात्र सापांना फ्राय करण्यापूर्वी त्याला स्वच्छ केले जाते, जेणेकरून त्याचा मनुष्याचा शरीरावर परिणाम होऊ नये.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टेक्सासचे लोक कसे मारतात सापांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-dsk-first-time-in-front-of-media-after-investors-complaints-5751325-NOR.html", "date_download": "2021-05-18T02:21:19Z", "digest": "sha1:EOHCUZQZVOVT552QEE2T6CQN3V3OPZQU", "length": 12263, "nlines": 76, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "DSK First Time in front of media after investors complaints | काेणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही; विश्वास देताना डी.एस.कुलकर्णी भावनाविवेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nकाेणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही; विश्वास देताना डी.एस.कुलकर्णी भावनाविवेश\nपुणे- डीएसके हा समूह शून्यातून उभा राहिला असून त्यासाठी गेल्या ४८ वर्षांपासून अविरत प्रयत्न करण्यात अाले अाहेत. सध्या १३ गृहप्रकल्पांचे ४८ लाख स्क्वेअर फुटांचे बांधकाम सुरू असून अागामी तीन महिन्यांत ते पूर्ण हाेऊन २ हजार काेटी रुपये यातून उभे राहतील. त्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातील. कंपनीचा काेणताही व्यवसाय ताेट्यात नसून काेणाला फसवून कुठे पळून जायला मी विजय मल्ल्या नसल्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी भावनाविवेश हाेत मंगळवारी सांगितले. या वेळी डीएसके यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी उपस्थित हाेते.\nकुलकर्णी म्हणाले, जानेवारी २०१६ ते अाॅक्टाेबरपर्यंत अापण थकबाकी असलेल्या अनेक गुंतवणूकदारांचे २५० काेटी रुपये परत केले असून त्यानंतर पैशाची चणचण असूनही चालू वर्षात गुंतवणूकदारांना ३० काेटी रुपये देण्यात अाले अाहेत. टाेयाेटा कंपनीतील पैसे अाम्ही गुंतवणूकदारांना दिले असून गुंतवणूकदारांसाठी अाम्ही अामच्या टाेयाेटाच्या डीलरशिपसाेबत १२ ते १३ शाेरूमचा बळी दिल्याचेही ते म्हणाले.\nएसअायटी नेमल्यास अापली हरकत नाही\nनाेटबंदीमुळे अामच्या व्यवसायावर परिणाम झाला. मात्र, नाेटबंदीचा निर्णय चांगला असून अागामी दाेन वर्षांत नाेटबंदीचे चांगले परिणाम दिसतील. जीएसटीचेही अाम्ही स्वागत करताे. गुंतवणूकदारांनी शासनाकडे डीएसकेतील व्यवहारांच्या तपासणीसाठी एसअायटी नेमा, अशी मागणी केली अाहे. सरकारने एसअायटी नेमल्यास अाम्ही त्याचे स्वागतच करू. व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी सीए नेमल्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.\nDSK उवाच...वाचा काय काय म्हणाले पत्रकार परिषदेत...\n- येस, प��झिटिव्ह दिशेने आमचा प्रवास सुरु झाला आहे.\n- आम्ही सगळ्यांचे पैसे परत करणार आहोत.\n- जानेवारी 2016 ते ओक्टोबर पर्यंत गुंतवणुकदारांचे अडीचशे कोटी रुपये परत केले.\n- त्यानंतर आम्हाला पैशांची चणचण सुरु झाली.\n- टोयोटा कंपनीतील पैसे आम्ही गुंतवणुकदारांना दिले. गुंतवणुकदारांसाठी आम्ही आमच्या टोयोटा डीलरशीपचा बळी दिला.\n- माझ्याबाबत अफवा पसरवण्यात आल्या. त्यामुळे अडचणींमधे वाढ झाली.\n- मी रागाच्या भरात पत्नी हेमंतीला मुर्ख म्हणालो. तेरा ग्रुहप्रकल्पांच काम सुरु आहे. हे प्रकल्प काही महिन्यांत पुर्ण झालं की त्यातुन दोन हजार कोटी रुपये उभे राहतील. त्यातुन गुंतवणुकदारांचे पैसे दिले जातील.\n- 2020 पर्यंत गुंतवणुकदारांना 589 कोटी रूपये द्यायचे आहेत. हे पैसे तेरा प्रकल्पांमधुन दिले जातील.\n- ड्रीम सिटी प्रकल्पातुन दहा हजार कोटी रुपये उभे राहतील.\nमी गुंतवणुकदारांना माझ्या ऑफिसच्या बेसमेंटमधे भेटत होतो. त्यातुन गोंधळ वाढला. मात्र बातम्या दिल्या की डी एस के पळुन गेले.\n- शुन्यातुन मी हा उद्योग उभारलाय. ( डी एस के भावुक, डोळ्यात अश्रू ) ऑक्टोबरपर्यंत आम्ही या अडचणीतून बाहेर आलो होतो, मात्र पोलिसांमध्ये तक्रार झाली आणि अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली.\n- टोयोटाच्या शोरुम आम्ही पुन्हा सुरु करु. आम्ही गुंतवणुकदारांचे आणि बॅंकांचे पैसे परत करणार आहोत.\n- येस...वन्स अगेन वी आर हेडींग टुवर्डस सक्सेस...आम्ही पुन्हा फिनीक्स पक्षांप्रमाणे भरारी घेऊ.\n- बंद पडलेले आमचे ग्रुहपकल्प सुरु करत आहोत. ते पुर्ण झाले की या प्रकल्पांमधे फ्लॅट बुक केलेल्यांना फ्लॅट मिळतील. ( आधी घर मग पैसे या योजनेमधे चार हजार लोकांनी डी एस केंच्या प्रकल्पांमधे फ्लॅट बुक केले होते. पजेशन मिळेपर्यंत बॅंकांचे हप्ते डी एस के भरणार होते. त्यासाठी ग्राहकांनी टाट कॅपिटलकडून घेतलेले लोन डी एस केंनी वापरले. मात्र ग्राहकांना घरे मिळाली नाहीत.)\n- बॅंकांनी मालमत्तांचा ताबा घेतला असला तरी त्याचा आमच्या व्यावसायावर काहीही परिणाम होणार नाही.\n- मी एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना एक वर्षापुर्वी भेटलो होतो. ड्रीम सीटीसाठी आम्ही गुंतवणूकदार शोधत आहोत. त्या अध्यक्षांनी माझ्या सोबत एका मोठ्या बिल्डरला फोन लावला. मात्र त्या बिल्डरने रिसेशनमुळे (मंदी) गुंतवणूक करण्यास नकार दिला.\n- आत्ता परदेशी गुंतवणुकदार�� आमच्याकडे गुंतवणुक करु शकतात.\nडी एस के ड्रीम सीटीची जागा खरेदी करताना आम्ही कोणतीही अनियमितता केली नाही.\n- आमच्या कुटुंबाने ड्रीम सिटीची जागा खरेदी करुन ती डी एस के डेव्हलपर्सला विकली हे खरे आहे. या व्यवहारातुन आम्हाला पाच ते दहा टक्के नफा झाला.\n- माझ्या मोठ्या भावाचा जावई केदार वाजपे माझ्या विरोधात माहिती पुरवतो.\n- नोटबंदीमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला. मात्र नोटबंदीचा निर्णय चांगला होता. दोन वर्षांमधे नोटबंदीच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसायला लागतील.\n- नोटबंदीचे तत्कालीन परिणाम आम्हाला सोसावे लागले. मात्र नोटबंदीमुळे आम्ही अडचणीत आलो असे नाही.\n- शासनाने नेमलेल्या एसआयटीचे आम्ही स्वागत करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-mother-milk-bank-issue-in-solapur-4342550-NOR.html", "date_download": "2021-05-18T01:09:24Z", "digest": "sha1:IWAMMM6NITJAVESJ4FM4QBCPRFNI7RH5", "length": 6815, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mother milk Bank issue in Solapur | स्तनपान शिशूंसाठी सर्वोत्तम आहार: मदर मिल्क बँक सोलापुरात कधी? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nस्तनपान शिशूंसाठी सर्वोत्तम आहार: मदर मिल्क बँक सोलापुरात कधी\nसोलापूर- मातेच्या दुधापासून वंचित असलेल्या अनेक बाळांना दूध देण्यासाठी पुणे, मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये मदर मिल्क बँक कार्यरत आहेत. आज सोलापुरात 30 टक्के बालके ही आपल्या आईच्या दुधापासून वंचित आहेत. सोलापुरात मदर मिल्क बँक तयार झाली तर वंचित असलेल्या त्या 30 टक्के बाळांना मातेचे दूध मिळू शकणार आहे.\nसहा महिने संग्रहित राहते दूध\nमदर मिल्क बँकेत संरक्षित केलेले दूध हे सहा महिने उत्तम राहते. त्यातून अडचणीच्या वेळी शहरातील विविध रुग्णालयांतील बालकांना दूध देणे कधीही शक्य होईल. 20 डीग्री तापमानावर टिकणारे दूध मातेकडून आल्यानंतर जितके ताजे असते तितकेच ताजे असते. त्यामुळे मदर मिल्क बँकेची गरज सोलापूरच्या मेडिकल हब म्हणविल्या जाणार्या शहराला नक्कीच हवी.\nआताच्या मातांमध्ये दूध नसल्याची ओरड जास्त आहे. त्यामुळे मुले बर्याचदा आईच्या दुधापासून वंचित राहतात. मदर मिल्क बँक उभी राहिली तर माता व बाळासाठी उत्तम होईल. पोषण चांगले होईल.\n- विद्या देशपांडे, बालरोग तज्ज्ञ\n>बाळांना क���पोषण, न्यूमोनिया, बालदमा, अतिसार असे आजार होण्यापासून थांबू शकतात.\n>पावडरचे दूध पिऊन दिवस काढावे लागतात, त्यांना मातेच्या दुधाची चव मिळेल.\n>बाळाला वारंवार कोणतेही आजार होणार नाहीत.\nमेडिकल हब म्हणवल्या जाणार्या सोलापूरला मदर मिल्क बँकेची खूप गरज आहे. प्रतिकार शक्ती कमी असणार्या बाळांना मदर मिल्क बँकेच्या मदतीने दूध मिळाले तर त्याचा 100 टक्के उपयोग होईल.\n-शैलेश पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ\nमदर मिल्क बँक का आवश्यक \nजुळी किंवा तिळी मुले असून तिच्यात भरपूर दुधाची क्षमता नसेल तर तिला लाभ.\nजन्म दिल्यानंतर लगेचच माता दगावते. अशा बाळांना मदर मिल्क बँकेतून दूध देणे शक्य होते.\nअसाध्य रोगामुळे ती बाळाला दूध पाजू शकत नसेल, तर त्यावेळी मदर मिल्क बँकेची मदत होईल.\nउदयपूर येथे झाली बँक\nउदयपूर येथे ‘दिव्य भास्कर’च्या प्रयत्नाने सतत 7 दिवस अभियान हाती घेऊन शासकीय स्तरावरून मदर मिल्क बँकेची उभारणी करण्यात आली. आज ही बँक अनेक वंचित बालकांना दूध देण्याचे काम करत आहे. अनेक बाळांचा दुवा घेत आहे.\n> ज्या मातेला भरपूर दूध आहे, ती आपले दूध काढून टाकण्याऐवजी त्याची साठवण मदर मिल्क बँके त करू शकते.\n>ज्या मातेला दूध येत नाही अशी माता मदर मिल्क बँकेतून बाळाला दूध देऊ शकते.\n>अनाथ बालकांना मदर मिल्क बँकेतून सोय होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3", "date_download": "2021-05-18T01:39:54Z", "digest": "sha1:ZCDWB35ORUZXBMPZPLUBI7CBYJCLTVXS", "length": 2499, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "समभुज त्रिकोण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतिन्ही बाजू समान लांबीच्या असणाऱ्या त्रिकोणास समभुज त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचे तीनही कोन समान मापाचे, म्हणजेच प्रत्येकी ६० अंशांचे असतात.\nLast edited on १८ नोव्हेंबर २०१७, at १३:२९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०१७ रोजी १३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क ��हे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/07/05/st/", "date_download": "2021-05-18T01:05:42Z", "digest": "sha1:K7JFNOKJIMZOTI2IPZOMVCBTT2L4M6LU", "length": 7691, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "एसटी वर झाडाची फांदी पडल्याने शाहुवाडी तालुक्यातील २ प्रवाशी जखमी : शिराळा तालुक्यातील घटना – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nएसटी वर झाडाची फांदी पडल्याने शाहुवाडी तालुक्यातील २ प्रवाशी जखमी : शिराळा तालुक्यातील घटना\nशिराळा : शिराळा-इस्लामपूर या मुख्य रस्त्यावर रेड गावच्या हद्दीत वठलेल्या वडाच्या झाडाची फांदी तुटत असताना ती आपल्या एसटी बस वर पडू नये, यासाठी एसटी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बसमधील दोन प्रवाशी जखमी झाले, तर एसटी बस ची काच फुटून सात हजाराचे नुकसान झाले आहे. हि घटना आज दि.५जुलै रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.\nयाबाबत चालक तानाजी दत्तू पाटील (वय ४७ वर्षे) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, चालक तानाजी पाटील हे एसटी क्र.MH११ – T-९२८६ हि बस मलकापूर ते नाशिक प्रवाशी घेवून जात होते. दरम्यान रेड गावाच्या हद्दीत पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास वठलेल्या वडाच्या झाडाची फांदी तुटून पडत असताना पाटील यांनी पहिली. त्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी ब्रेक दाबला, तरीही ती फांदी गाडीवर न पडता गाडीच्या काचेला घासून पडली, त्यात एसटी ची पुढील काच फुटून सात हजार रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान ब्रेक दाबल्याने गाडीतील प्रवाशी सौ.सुवर्णा संभाजी जाधव (वय ३० वर्षे ) रहाणार शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर, सौ.सविता प्रदीप ढाके (वय ३२ वर्षे ) रहाणार माण-परळे तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर ,या दोघी जखमी झाल्या आहेत.\n← डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या संचालकपदी डॉ. सरदार जाधव तर प्राचार्य पदी सौ. स्नेहल नार्वेकर यांची निवड\nसोमवारपेठ ,शिराळा येथून मोटरसायकल चोरली →\nनागाव फाट्याजवळ शिवज्योत घेवून जाणाऱ्या ट्रक ला अपघात : अपघातात ५ ठार ,तर २५ जण जखमी\nमहाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळणार : राज्य सरकारची १५ कोटींची तरतूद\nमांगले इथं शॉक लागून म्हैशी चा मृत्यू\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/gondia/three-forest-workers-die-forest-fire-gondia-a301/", "date_download": "2021-05-18T03:21:45Z", "digest": "sha1:WTAOP2VL4BZLOOIIPUZ5M4KJQV5O5C3U", "length": 33433, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जंगलातील वणवा विझवितांना तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Three forest workers die in forest fire in Gondia | Latest gondia News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nयालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधान��नं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nकोरोना चाचणीसाठी नववधूचा पदर उचलण्यावरून राडा झाला; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nकोरोना चाचणीसाठी नववधूचा पदर उचलण्यावरून राडा झाला; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची ए���डी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nजंगलातील वणवा विझवितांना तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू\nनागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील जंगलात लागलेली आग विझवितांना विझवितांना तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यु झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले.\nजंगलातील वणवा विझवितांना तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू\nगोंदिया - नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वनपरिक्षेत्रात अज्ञात इसमांनी गुरुवारी अज्ञात इसमानी आग लावली. या आगीने उग्र रुप धारण केले होते. ही आग विझविताना तीन हंगामी वन मजुरांचा यात होरपळून मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री (दि.८) उशीरा उघडकीस आली.\nराकेश युवराज मडावी (४०) रा. थाडेझरी, रेखचंद गोपीचंद राणे (४५) रा. धानोरी, सचिन अशोक श्रीरंगे (२७) रा. कोसमतोंडी असे मृतक मजुरांची नावे आहे. तर विजय तिजाब मरस्कोल्हे (४०) रा. थाडेझरी व राजू श्यामराव सयाम (३०) रा. बोळूंदा जि. गोंदिया असे गंभीर जखमी असलेल्या मजुरांची नावे आहे. त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९८,९९, १००, ९७ मध्ये गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग विझविण्याचे काम ५० ते ६० वन कर्मचारी व हंगामी मजूर करीत होते. सायंकाळी ६ वाजतापर्यंत आग काही प्��माणात आटोक्यात आली. मात्र याच दरम्यान पुन्हा हवाधुंद सुरु झाल्याने वनवा वाढला. वनवा विझवित असताना अचानक आगीने चारही बाजुने वनमजुरांना वेढा घातला व हा परिसर पहाडीवर असल्याने वनमजुरांना कुठलीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे मध्यभागी पाच ते सहा मजूर अडकले. यात तीन मजुरांचा होरपळून घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन मजूर गंभीर झाले. हे सर्व वनमजूर हंगामी वनमजूर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. हा सर्व घटनाक्रम गुरुवारी रात्रीपर्यंत सुरु होता असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे वन मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nफायर ब्लोअरचा स्फोट झाल्याची माहिती\nउन्हाळ्याच्या दिवसात तेंदूपत्ता आणि मोहफुल संकलन करण्यासाठी काही नागरिक जंगलात आग लावतात. याच आगीचे रुपातंर वनव्यात होेते. दरम्यान गुरुवारी नागझिरा व पिटेझरी वन परिक्षेत्रात यामुळेच आग लागल्याचे बोलल्या जाते. तर जंगलातील वनवा विझवित असताना फायर ब्लोअरचा स्फोट झाल्याने आगीने उग्र रुप धारण केल्याने यामुळेच तीन हंगामी वनमजुरांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जाते. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला नाही.\nघटनेची माहिती देणे टाळले\nनागझिरा व पिटेझरी वन परिक्षेत्रात गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वनवा लागला. त्यानंतर वनवा विझविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. पण यात तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची बाब वन व वन्यजीव विभागाने पुढे येऊ दिली नाही. त्यानंतर शुक्रवारी (दि.९) सकाळच्या सुमारास याची माहिती दिली.\nवनवा विझविताना तीन हंगामी वन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर झाले. हे सर्व मजूर सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, थाडेझरी आणि बोळूंदा येथील आहेत. या घटनेचे वृत्त गावकऱ्यांमध्ये पसरताच त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला.\nकन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना जारी : राज्यातील ५० वे अभयारण्य\nसोनगेतील युवकांच्या प्रसंगावधानतेने डोंगराला लागलेली आग आटोक्यात\nसिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ असणाऱ्या जयदेव नगर येथे गॅस पाईप लाईन फुटली\nगिमाटेक्सच्या कपडा विभागात भीषण आग; ९० लाखांचे नुकसान\nमार्केट यार्डातील शेती औषध गोदामास आग\nकुर्ला, सीएसटी रोड येथील आगीप्रकरणी महापौर किशो���ी पेडणेकर यांची घटनास्थळाला भेट\nलॉकडाऊनमध्ये आता १ जूनपर्यंत वाढ\nअवकाळीने वाढविली शेतकऱ्यांसह फेडरेशनची चिंता\nधानाची उचल करुन खरेदीला त्वरित सुरुवात करा\nसलग चार दिवसांपासूृन लागतोय रुग्ण वाढीला ब्रेक\nअन्यथा किसान आघाडी धान खरेदी केंद्रासाठी रस्त्यावर उतरणार\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3672 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2322 votes)\nReliance Jio तयार करतेय समुद्रात जगातील सर्वात मोठी केबल सिस्टम; भारतासाठी ठरणार महत्त्वाची\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासा��ी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/sunil-grover-wife-pictures-a588/", "date_download": "2021-05-18T03:22:33Z", "digest": "sha1:AD6PR6MERXMQDKEQOBDSSPZTYJUM3BD2", "length": 24814, "nlines": 327, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सुनील ग्रोव्हरची पत्नी दिसते एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर, पाहा फोटो - Marathi News | sunil grover wife pictures | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nयालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅल�� व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nकोरोना चाचणीसाठी नववधूचा पदर उचलण्यावरून राडा झाला; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nकोरोना चाचणीसाठी नववधूचा पदर उचलण्यावरून राडा झाला; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nसुनील ग्रोव्हरची पत्नी दिसते एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर, पाहा फोटो\nकॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे सुनील ग्रोव्हरला चांगलीच लोकप्रियता मिळाली.\nछोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही सुनीलने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध चित्रपटातील त्याच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत.\nकपिल शर्मासोबत झालेल्या वादानंतर सुनीलने द कपिल शर्मा शो ला रामराम ठोकला होता.\nसुनील ग्रोव्हरची पत्नी अतिशय सुंदर असून ती अनेकवेळा त्याच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावते.\nसुनील ग्रोव्हरच्या पत्नीचे नाव आरती असून त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात.\nसुनीलला एक मुलगा देखील असून तो देखील अनेकवेळा त्याच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसतो.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अप��ेट्स अन् ताज्या बातम्या\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भ��जीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/137-61-crore-in-construction-workers-accounts-information-of-hassan-mushrif/", "date_download": "2021-05-18T02:27:55Z", "digest": "sha1:U2VABI5JLXG2KCRVR2XERZPZJV4FZKXF", "length": 18516, "nlines": 388, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Hasan Mushrif : १३७ कोटी ६१ लाख बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा; | Mumbai Marathi News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\n१३७ कोटी ६१ लाख बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा; हसन मुश्रीफ यांची माहिती\nमुंबई :- कोरोनाचे संकट वाढल्याने सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात बांधकाम मजुरांसाठी सरकारने आर्थिक मदत केली आहे. राज्य सरकारने या बांधकाम मजुरांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली आहे. सरकारने गेल्या चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट मजुरांच्या खात्यात जमा केले आहे. याबाबतची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली आहे.\n“महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रीय १३ लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार १३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य केले आहे. चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात ���ाला जमा केले आहे. यामुळे कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.” असे मुश्रीफ यांनी सांगितले.\nऊर्वरीत कामगारांनाही अर्थसहाय्य मिळणार\nसध्या महाराष्ट्रात १ मे २०२१ पर्यंत कडक निर्बंध लावले आहे. इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगार वर्गाची कामे पूर्ववत सुरू झालेली नाही. त्यामुळे कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता नोंदित कामगारांना दीड हजार रुपयाचा अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरू होत आहे. याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र (Maharashtra) इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात अली आहे. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.\nत्याशिवाय या नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी ही योजना मंडळाकडून राबवित असून आतापर्यंत २ लाख ३ हजार कामगारांना आरोग्य तपासणी केली आहे. याशिवाय सर्वच नोंदीत कामगारांची युद्धपातळीवर आरोग्य तपासणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर येथे बांधकाम कामगारांना दुपारचे आणि रात्रीचे भोजन वाटप केले जात आहे. त्यामुळे परप्रांतीय बांधकाम कामगारांनी स्थलांतर करू नये, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले आहे.\nही बातमी पण वाचा : केंद्राला साष्टांग नमस्कार करतो, पण लोकांना तडफडू देऊ नका : हसन मुश्रीफ\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपाच वर्षात मिळाले नाही तेवढे यश हर्षल पटेलला यंदा एकाच वर्षात\nNext articleरश्मी शुक्लांनी केली दोन नेत्यांची नावे उघड; भातखळकरांनी वाढवला सस्पेन्स\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्या��ील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/phone-tapping-rashmi-shukla-names-two-anil-and-one-big-leader-cbi-probe-claim-bjp-mla/", "date_download": "2021-05-18T00:44:55Z", "digest": "sha1:PGW2RSMF73T5P67RABXJUVDEMMAA2CFF", "length": 13211, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "IPS रश्मी शुक्ला यांनी CBI चौकशीत अनेक गोप्यस्फोट केल्याचा भाजप नेत्याचा दावा, म्हणाले - 'चौकशी करण्यापुर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला' - बहुजननामा", "raw_content": "\nIPS रश्मी शुक्ला यांनी CBI चौकशीत अनेक गोप्यस्फोट केल्याचा भाजप नेत्याचा दावा, म्हणाले – ‘चौकशी करण्यापुर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला’\nin ताज्या बातम्या, मुंबई\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांनी CBI समोर झालेल्या चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले असून, त्यांनी दोन अनिल, त्यांचे निकटवर्तीय आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतल्याचा दावा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यां��ी रश्मी शुक्ला यांच्या चौकशीबाबत एक सनसनाटी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.\nआमदार भातखळकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये झालेल्या सीबीआय चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतले आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे, असा दावा भातखळकर यांनी केला आहे.\nआयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये CBI चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे.\nदरम्यान, अंबानींच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत सापडेली स्फोटकं, त्यानंतर मनसुख हिरेनची हत्या या दोन्ही प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांचा आढळलेला सहभाग. त्यानंतर परमबीर सिंगांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुखांवर केलेला आरोप आणि त्यानंतर बदल्यांच्या रॅकेटबाबतच्या संभाषणाचा 6.1 जीबी डेटा आपल्याकडे असल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले होते. दरम्यान, फडणवीसांनी केलेल्या दाव्यानंतर रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. त्या प्रकरणात शुक्लांनी अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आरोप ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी केला होता. तसेच त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान या प्रकरणात सीताराम कुंटे यांनी दिलेल्या अहवालात नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्यावर काही जणांचे फोन टॅप करण्याची परवानगी शुक्लांनी घेतली होती असे म्हटले होते.\nTags: bjp leaderCBI inquiryCBI चौकशीIPS Officer Rashmi ShuklaMLA Atul Bhatkhalkarsecret blastsensational tweetआमदार अतुल भातखळकरआयपीएस अधिकारी रश्मी शुक्लागोप्यस्फोटभाजप नेत्यासनसनाटी ट्विट\nइंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘PM नरेंद्र मोदीच कोरोनाचे सुपर स्प्रेडर’\n कलेक्टर साहेबांनी अक्षरशः नवर्यामुलासह इतरांना खेचून काढलं हॉल बाहेर, पोलिसांची देखील ‘हजेरी’ (व्हिडीओ)\n कलेक्टर साहेबांनी अक्षरशः नवर्यामुलासह इतरांना खेचून काढलं हॉल बाहेर, पोलिसांची देखील 'हजेरी' (व्हिडीओ)\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधा���ामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nIPS रश्मी शुक्ला यांनी CBI चौकशीत अनेक गोप्यस्फोट केल्याचा भाजप नेत्याचा दावा, म्हणाले – ‘चौकशी करण्यापुर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला’\n‘म्हैस दोनवेळा दूध देते, म्हणून संध्याकाळीही दूधविक्रीला परवानगी द्या’; माजी मंत्र्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी\nBharat Biotech च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार – अजित पवार\nराज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबणार; राजेश टोपे म्हणाले…\nभाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मृत्युवर वादग्रस्त पोस्ट लिहिल्याप्रकरणी पत्रकारासह दोघे अटकेत\nTwitter चा वापर ‘फ्री’मध्ये करता येणार नाही; ‘या’ सर्व्हिससाठी लागतील 200 रुपये महिना, जाणून घ्या\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/12/result/", "date_download": "2021-05-18T02:29:58Z", "digest": "sha1:IPV4DAK44KGJIHYCE6B2DBYZR33QZSTW", "length": 5202, "nlines": 101, "source_domain": "spsnews.in", "title": "उदय १३ जून रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोण���ली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nउदय १३ जून रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल\nबांबवडे : गेली अनेक दिवस प्रतीक्षेत असलेला दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१३ जून रोजी लागणार असून विद्यर्थ्यांची प्रतीक्षा आत्ता संपली आहे.\nविद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी पुढील संकेतस्थळावर भेट द्यावी.\n← शिराळा तालुक्यात ऑक्टोबर मध्ये ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका\nकोल्हापुरात मुलानेच चिरला वृद्ध आईचा गळा : भरदिवसा घडली घटना →\nदत्तसेवा तुरुकवाडी चा १० वी चा निकाल १०० % : तृप्ती पाटील ९३ % गुण मिळवून पहिली\nपत्रकारितेत धडपडणाऱ्या बापाच्या लेकीचं अत्युच्च यश ..\nसुराज्य फौंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘व्हिजन २०१८ ‘ आयोजन\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6991", "date_download": "2021-05-18T01:31:48Z", "digest": "sha1:HZZIQK4NRROPZV4WFLHDBDNVPUE6OBHD", "length": 11586, "nlines": 151, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "शेतीच्या वादातून रुग्णालयात भर्ती महिलेची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार रुग्णालयात भर्ती महिलेचे बायन,जबाब नोंद करण्यास पोलिसांचा कर्तव्यकुचराई | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गोंदिया शेतीच्या वादातून रुग्णालयात भर्ती महिलेची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार रुग्णालयात...\nशेतीच्या वादातून रुग्णालयात भर्ती महिलेची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार रुग्णालयात भर्ती महिलेचे बायन,जबाब नोंद करण्यास पोलिसांचा कर्तव्यकुचराई\nतिरोडा : बालूबाई बिसेन बिसेन या उपजिल्हा रुग्णालयात भर्ती असून देखील त्यांचा पोलिसांनी बायन नोंद न करता कोणतीही कार्यवाही केली नाही. याची तक्रार देण्यास पुरणलाल बिसेन गेले असता त्यांना पोलिसांनी माघारी पाठव���ले. तक्रार न घेण्यासाठी पोलिसांवर कोणा बड्या लोकांचे दबाव असल्याचा खुलासा पत्रकार परिषदेत पुरणलाल बिसेनने केला.\nबालुबाई बिसेन ६ आगष्ट रोजी आपले शेताची पाहणी करण्यासाठी पुतण्यासह दुपारी गेल्या होत्या. तेव्हां योगेश बिसेन,प्रकाश गोबाडे,मुकेश गोबाडे हे शेत पिकाची नासधूस करीत असतांना आढळले. त्यावर त्यांना हटकले असता या तिन्ही इसमांनी मारपीट केले. पुतण्या मध्यस्थीकरीता गेला असता त्याला मारण्याची धमकी दिली. बालुबाई दुखापत झाल्याने त्या पोलिसात तक्रार देण्यास गेल्या असता त्यांना वैद्यकीय उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. तिने ३ दिवस उपचार घेतले. याची दखल पोलिसांनी घेतली नसल्याचे समजल्यावरून पती पोलीस स्टेशन तिरोडा येथे तकार देण्यास गेले असता त्यांना देखील माघारी पाठविले.\nआपणास न्याय मिळावा, आपल्यावरील अन्यायास वाचा फुटावी यासाठी पत्रकार परिषद घेऊन आपबिती व्यक्त केली.\nआपल्या पत्नीस गैरर्जदारांनी मारपीट केली. पुतण्यास देखील ढकल ढुकल करून मारहाण केली, पुढे पाहून घेण्याची धमकी दिली. पुतण्याचे तक्रारीवरून निव्वळ अदखलपात्र पात्र गुन्ह्याची नोंद करून कोर्टात दाद मागण्याचा सल्ला दिला.\nमहिलेला व मुलास पकडून मारहाण करणे, शिवीगाळ करणे, दोघांना जीवे मारण्याची धमकी देणे हे गँभीर बाब असून देखील गुन्हा दाखल न होणे, महिलेची बायन न घेणे यास केवळ कोणाचे तरी दडपण हे कारण असल्याचे व्यक्त केले. शेतीच्या वादातून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याची दखल घेतली जावी. असा टाहो पत्रकार परिषदेत पुरणलाल बिसेन, यशवंत बिसेन, सचिन बिसेन फोडला आहे. यापुढे वरिष्ठाना तक्रार देण्याचे यावेळी बोलून दाखविले. आता पोलीस प्राशन कोणती भूमिका घेतात. याकडे लक्ष लागले आहे.\nPrevious articleविदर्भ राज्य आंदोलन समिति, वंचित बहूजन आघाडी व आम आदमी पार्टी तर्फे सिंदेवाही विद्युत कार्यालयासमोर केली विज बिलांची होळी.\nNext articleप्रा.आ.केंद्रातील एमबीबीएस,बीएएमएस डॉ बनलेत हुकमाधिकारी शासनपरिपत्रका विना नोकरीवरून काढून घेण्याचे निर्देशानुसार बजावावी लागते आरोग्य सेवकांना नियमबाह्य कर्तव्य चेकपोष्ट,कंटेन्मेंट झोन,कोविड केअर केंद्र इतरत्र कर्तव्य बजावणा-या आरोग्य कर्मचाऱ्यांचे अनेक समस्यांचे वरिष्ठांना निवेदन\nआरमोरी तालुक्यातील देलनवाड़ीत पानी समस्या गंभीर\nअवकाळी पावसाने बळीराजावर आसमाणी संकट\nअवकाळी पावसाने बळीराजावर आसमाणी संकट\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nजीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स तर्फे घाटकुरोडा पुरग्रस्थानां मदत\nमानशी आगाशेचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%95/06291807", "date_download": "2021-05-18T00:58:30Z", "digest": "sha1:FLVUK7VN6DAKB5P4YDGHXSTHOSNV6WGU", "length": 15115, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे वीज कंपन्यांना निर्देश Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nवाढत्या वीज बिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे वीज कंपन्यांना निर्देश\nमहाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घेतली दखल\nमुंबई: वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहे.\nमहाराष्ट्रातील विद्युत क्षेत्राचे नियमन करण्यासाठी विद्युत अधिनियम, 2003 अंतर्गत स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, राज्यातील वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांवर आकारावयाचे वीज दर नियम कांलातराने निश्चित करते. विजेच्या वाढलेल्या देयकाविषयी ग्राहकांमध्ये असंतोष असल्याचे दिसून आल्यानंतर आयोगाने वीज कंपन्यांच्या विशेषत: जून, 2020 महिन्याच्या देयक आकारणी पद्धतीचा आढावा घेतला.\n1 एप्रिल 2020 पासून सुधारित वीज दर कमी करण्यात आले आहेत. ��े दर मागील वर्षाच्या तुलनेत लाक्षणिकरित्या कमी आहेत. या सुधारणेनंतर महाराष्ट्रातील सर्व निवासी ग्राहकांसह सर्व वर्गवारींसाठीच्या वीज दरात घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सुधारित वीज दर निर्गमित झाल्यानंतर, एप्रिल महिन्यानंतरच्या वीज वापरासाठी महिन्यामध्ये आकारण्यात आलेल्या देयकांसाठी इंधन समायोजन आकार (एफएसी) लावण्यात आलेले नाहीत. तसेच यापुढेही इंधन समायोजन आकार लागू नये याची उपाययोजना करण्यात आली आहे.\nवीज दराचा आदेश कोविड 19 च्या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान निर्गमित झाल्यामुळे, वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे शक्य होण्यासाठी आणि ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यासाठी आयोगाने काही बाबतीत वीज कंपन्यांना परवानगी दिली. उदा. मीटरमधील नोंदी घेण्यासाठी ग्राहकांच्या इमारती/घरी न जाता मार्च ते मे या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान (ॲटोमॅटीक मीटर रिडिंगची सुविधा जेथे उपलब्ध आहे त्यांना वगळून) सरासरी वीज वापराच्या आधारावर वीज देयके आकारावीत.\nलॉकडाउनच्या निर्बंधातील शिथिलतेनंतर, ज्या कालावधीसाठी निर्धारित तत्त्वावर देयक आकारले होते त्याचे समायोजन करुन, प्रत्यक्ष मीटरमधील नोंदीच्या आधारावर देयक देण्यास वीज कंपन्यानी सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्ष वीज वापराबरोबर सरासरी देयकाच्या समायोजनामुळे जून महिन्याचे वाढलेले देयक पाहून ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात आयोगाने दि. 27 जून, 2020 रोजी सर्व चार वितरण परवानाधारकांच्या प्रमुखांंची बैठक घेतली. त्यात स्पष्ट झाले की, लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान, देयके मार्च, 2020 च्या आधीच्या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापराच्या आधारावर आकारण्यात आली होती. त्यावेळी हिवाळा चालू असल्यामुळे वीज वापर नेहमीच कमी असतो आणि त्यामुळे सरासरी देयके कमी रकमेची होती. आताची देयके उन्हाळयातील असून यावेळी वीज वापर सामान्यतः जास्त असतो आणि देयके नेहमीच जास्त रकमेची असतात. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या प्रत्येक महिन्यासाठीच्या सरासरी देयक रकमेच्या समायोजनानंतर शिल्लक देय रकमेसह जास्त रकमेचे देयक आले, जे जून मध्ये देण्यात आले आहे.\nविजेच्या देयक आकारणीत पारदर्शकता आणखी वाढवावी तसेच तक्रारींना त���वरीत प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा उभारावी असे निर्देश आयोगाने दिले. गा-हाणी प्राप्त झाल्यापासून एक दिवसाच्या आत त्याला प्रतिसाद द्यावा; मीटरमधील नोंदी, लागू असलेला वीज दर, वीज दराच्या टप्प्यातील लाभ आणि मागील वर्षीच्या संबंधित महिन्याशी तुलना यानुसार ग्राहकांना त्यांच्या देयकातील वापरलेल्या युनिट्सच्या अचूकतेची स्वयं-तपासणी करण्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर देण्यात यावे; जेथे वीज देयक मार्च ते मे या कालावधीसाठीच्या सरासरी देयकाच्या दुप्पट आहे, अशा ग्राहकांना 3 हप्त्यात देयकाचा भरणा करण्याचा पर्याय देण्यात यावा; देयकांचा भरणा मासिक हप्त्यांमध्ये करण्याचा पर्याय देण्यासह, देयकासंबंधातील ग्राहकाच्या गा-हाण्यांचे निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये असे आयोगाने निर्देश दिले. जर ग्राहकाचे वितरण परवानाधारकाच्या प्रतिसादाने समाधान झाले नाही तर, आयोगाच्या विनियमांमध्ये ठरवून देण्यात आल्यानुसार वैधानिक निवाडयासाठी त्यांना अंतर्गत गा-हाणे निवारण कक्ष, ग्राहक गा-हाणे निवारण मंच आणि विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.\nआयोग वीज देयकांच्या प्रश्नाबाबत लक्ष ठेवत असून कोणत्याही ग्राहकाची वितरण कंपनीकडून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे आश्वस्त केले आहे.\nबंद शटर के अंदर साड़ी की भव्य साड़ी सदन दुकान में छपडे 13 ग्राहक\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारप्राप्त सांची जीवनेचा महापौरांनी केला सत्कार\nप्राथमिक आरोग्य केंद्रात पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन\nडॉ. नितीन राऊत यांचे विधान राजकीय नौटंकी : ॲड.धर्मपाल मेश्राम\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारप्राप्त सांची जीवनेचा महापौरांनी केला सत्कार\nप्राथमिक आरोग्य केंद्रात पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन\nडॉ. नितीन राऊत यांचे विधान राजकीय नौटंकी : ॲड.धर्मपाल मेश्राम\nप्राणवायू् निर्मितीत स्वयंपूर्ण होणे ही राष्ट्रीय जबाबदारी : ना. गडकरी\nगोंदिया: पुलिस ने मालिकों को लौटाए गहने\nMay 17, 2021, Comments Off on गोंदिया: पुलिस ने मालिकों को लौटाए गहने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-18T01:25:24Z", "digest": "sha1:TUTZQ7J2Q5BL4A3PCA5RQ2Y22W3F4I6M", "length": 6886, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "आकर्षित Archives - बहुजननामा", "raw_content": "\nग्राहकांना आकर्षित करण्यासाठी IRCTC ची खास ऑफर, विमान प्रवासावर 50 लाखांचा विमा मोफत\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. बर्याच राज्यांमध्ये आंशिक लॉकडाऊन जाहीर केला आहे. परिणामी, एका ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nग्राहकांना आकर्षित करण्यासाठी IRCTC ची खास ऑफर, विमान प्रवासावर 50 लाखांचा विमा मोफत\nउत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान, म्हणाले – ‘इतर लोकांप्रमाणे कोरोनालाही जगण्याचा अधिकार’\n WhatsApp च्या ‘या’ फिचरचा वापर करुन कोणालाही ट्रॅक करणे झाले सोपे\nसोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आता सुमारे 9000 रूपयांनी स्वस्त झालं Gold, जाणून घ्या नवीन दर\n म्हणे, नागीन डान्स करून कोरोना रूग्णांवर उपचार, भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला पण भक्त तर भक्तच ना, जाणून घ्या प्रकरण\nकोविशील्ड, कोव्हॅक्सीन की स्पुतनिक – कोणत��� Covid Vaccine आहे किती परिणामकारक, जाणून घ्या तिन्हींबाबत\nकोविड व्हॅक्सीन बुक करण्यासाठी अत्यंत सोप्या ट्रिक्स आणि टिप्स, ; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2021-05-18T00:34:37Z", "digest": "sha1:G32KSZA2BQ4H5TNZRXXH75M32HDYKS4A", "length": 3489, "nlines": 109, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: uk:Boeing 717\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pnb:بوئنگ 717\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hu:Boeing 717\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gl:Boeing 717\nसांगकाम्याने वाढविले: el:Boeing 717\nसांगकाम्याने वाढविले: lb:Boeing 717\nसांगकाम्याने वाढविले: ca:Boeing 717\nनवीन पान: '''बोईंग ७२७''' हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे आखूड पल्ल्...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/bacchu-kadu-farmer-maharashtra-marathi-news/", "date_download": "2021-05-18T02:08:09Z", "digest": "sha1:4MJKSKQRVPTFD67IVQ2OW56M7O2ZIUVS", "length": 9338, "nlines": 107, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "कपाशीची पूर्व हंगामी लागवड करु नका - Times Of Marathi", "raw_content": "\nकपाशीची पूर्व हंगामी लागवड करु नका\nगुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांचे आवाहन\nअकोला : कपाशी पिकावर शेंद्री (गुलाबी) बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कपाशीची पूर्व हंगामी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.\nअकोला जिल्ह्यामध्ये १.६० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम २०२० मध्ये कपाशी पिकाचे लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले असून त्यापैकी ७०% कोरडवाहू व ३०% ओलित क्षेत्र आहे. शासनाने जिल्ह्यासाठी आठ लाख बियाणे पॅकेटसचे आवंटन दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून १.६० हेक्टर क्षेत्रासाठी ८ लाख बियाणे पॅकेटस वितरकांकडे पोहोच झाले आहेत. त्यामुळे कापूस बियाण्यांचा मुबलक पुरवठा जिल्ह्यामध्ये झाला आहे. तथापि, कपाशी बियाण्याची उपलब्धता भरपूर प्रमाणात असून जिल्ह्याला बियाणे कमी पडणार नाही, कुठेही तुटवडा भासणार नाही. केंद्र शासनाने कपाशी बियाण्याच्या किंमती ठरवून दिल्या आहेत. त्या BG-I साठी ६३५ रुपये प्रति पॅकेट व BG-II साठी ७३० रूपये प्रति पॅकेट अशा आह���त. जिल्ह्यामध्ये बियाणे विक्री परवानाधारक ६४० असुन त्यांच्यामार्फत बियाणे उपलब्ध होणार आहे, असे पालकमंत्री कडू यांनी स्पष्ट केले आहे.\nश्री.कडू यांनी म्हटले आहे की, शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर होऊ नये यासाठी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करणे हा एकमात्र चांगला यशस्वी उपाय आहे. सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेंद्री बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पूर्व हंगामी कपाशी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री कडू यांनी केले आहे. दि. १५ मे पर्यंत वितरकांपर्यंत बियाणे उपलब्ध होईल व ३० मे पर्यंत विक्री केंद्रावर उपलब्ध होईल. मागील वर्षी २०१९-२० मध्ये ज्याप्रमाणे १ जुन नंतर प्रत्यक्ष शेतकरी बांधवांना कपाशी बियाण्यांची विक्री केली होती त्याप्रमाणे यावर्षी केली जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बियाणे संदर्भात कोणतीही काळजी करू नये व हंगामपूर्व कपाशी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री श्री.कडू यांनी केले आहे.\nराज्यात कोरोनाचे एकूण २० हजार २२८ रुग्ण\nलॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना रोजगार\nलॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना रोजगार\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/so-sonakshi-tweeted-ram-ram/", "date_download": "2021-05-18T00:39:32Z", "digest": "sha1:Y3LJ7XEISPY4HE5KDYUG2VVXAQPAZAB4", "length": 8397, "nlines": 111, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "म्हणून...सोनाक्षीन��� ट्विटर ला केला राम राम.. - Times Of Marathi", "raw_content": "\nम्हणून…सोनाक्षीने ट्विटर ला केला राम राम..\nमुंबई | सोशल मीडियावर सध्या स्टार किड्स ला टार्गेट केलं जात आहे कारण बॉलिवूडमध्ये सुशांतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीचा मुद्दा फारच चर्चेत आला आहे . याच परिस्थिती मध्ये अनेक अभिनेत्यांनी ट्विटरपासून लांब राहण्याचा निर्णय केला आहे. यातच सोनाक्षी सिन्हाने थेट ट्विटरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nसध्या ट्विटरवर फारच नकारात्मकता आहे .एवठी नकारात्मकता कुठेही नाही .स्वतःच्या मनाची शांती ठेवण्यासाठी नकारात्मक ते पासून दूर राहणे गरजेचे आहे यासाठी हे माझे पहिले पाऊल आहे. असे सांगायचो लक्षण भेटला राम राम केला व आपले ट्विटरचे अकाउंट बंद करते असे सांगितले.\nयाबद्दलची माहिती तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर फोटो शेअर करत सांगितली. शिवाय या फोटोला ‘आग लगी बस्ती में, मैं अपनी मस्ती में’, असं कॅप्शनही देत तिने ट्विट च फोटो शेअर केला सोनाक्षीबरोबर च अनेक अभिनेते ट्विटर ला राम राम करत आहेत तसेच अभिनेते आयुष शर्मा आणि साकिब सलीम यांनी देखील ट्विटरला बायबाय केले आहे\nबॉलीवूड धरणांमधून आलेल्या कलाकारांवर म्हणजेच आलीय भट्ट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा यांच्यावर सुशांतच्या आत्महत्येनंतर प्रचंड टीका केली जातेय. यामुळे गेल्या काही दिवसां मध्ये आलिया भट्ट आणि सोनम कपूर यांच्या फॉलोअर्समध्येही घट झाली आहे हे बघायला मिळत आहे.\nपंधरा वर्षानंतर अंपायर ने केले मान्य… मी सचिनला दोन वेळा चुकीच्या पद्धतीने बाद केले होते.\nगुजरात सरकारचा हायकोर्टाला प्रश्न ऑनलाइन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर परिणाम…\nजावई करतोय सीमेवर देशसेवा तर इकडे लेक बनली तहसीलदार, जिद्दीला सलाम…\nपंधरा वर्षानंतर अंपायर ने केले मान्य… मी सचिनला दोन वेळा चुकीच्या पद्धतीने बाद केले होते.\n कोरोणा मुक्त होण्याचे प्रमाण देशभरात वाढले.\n कोरोणा मुक्त होण्याचे प्रमाण देशभरात वाढले.\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या ��हिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/videos/mumbai/mumbai-local-will-start-soon-unlock-maharashtra-maharashtra-news-a678/", "date_download": "2021-05-18T01:51:50Z", "digest": "sha1:3XXUC6I6UEI5HPI5NHOZY2BI5ILK444D", "length": 20729, "nlines": 321, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mumbai Local लवकरच सुरू होणार | Unlock Maharashtra | Maharashtra News - Marathi News | Mumbai Local will start soon Unlock Maharashtra | Maharashtra News | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nमढमध्ये प्रार्थना नौका बुडाली, चार खलाशी वाचले, एक बेपत्ता\nलाटांच्या माऱ्यामुळे भाऊच्या धक्क्यावर बोट बुडाली\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोना���े आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nAll post in लाइव न्यूज़\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nम्हाळसा सध्या काय करतेय\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nमानसी नाईक हे काय केलं\nओमने स्वीटूसाठी वाजवली शाहरुख खान स्टाईल गिटार | Yeu Kashi Tashi Mi Nandayala | Om And Sweetu\nIPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nतुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nआज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nराजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्समध्ये कोण जिंकणार\nयंदाची IPL 2021 ही स्पर्धा कशी आहे\nमहाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\n'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nआयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nतूप खाल्ल्याने केस वाढतात का\nडोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nमहागाव येथे होणार जैविक इंधन निर्मिती\nकोरोना महामारीमुळे पाळणा लांबला\nकोरोना महामारीमुळे पाळणा लांबला\nजिल्ह्यात शेती अवजारे, उपकरणांची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा\nपेरणीसाठी ‘अष्टसूत्री’चा अवलंब करण्याचे आवाहन\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाख��ंची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/43552", "date_download": "2021-05-18T01:30:02Z", "digest": "sha1:BC56AAMBZLBIOE4JMBKQEV3VN22KRD3L", "length": 19145, "nlines": 248, "source_domain": "www.misalpav.com", "title": "गुळपापडीच्या वड्या | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nपद्मावति in दिवाळी अंक\nबघता बघता दिवाळी आलीसुद्धा घरोघरी फराळाचा खमंग सुगंध दरवळत असेल ना घरोघरी फराळाचा खमंग सुगंध दरवळत असेल ना गोड-तिखट फराळाच्या यादीत मी आज आणखी एका गोडाची भर टाकतेय. म्हटली तर सोपी, म्हटली तर कठीण अशी एक पाककृती आपण बघणार आहोत. सोपी यासाठी की घरात हमखास असलेल्या पदार्थांमधून ही पाककृती बनवता येते. कठीण यासाठी की ही पाककृती बर्याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही.\nकणीक - एक वाटी\nतूप - पाऊण वाटी\nगूळ - पाऊण वाटी\nबारीक रवा - एक चमचाभर\nवेलदोडा पूड - स्वादानुसार\nकढईमध्ये कणीक टाकून भाजायला सुरुवात करा. वरून तूप टाका.\nएकदम सगळे तूप टाकण्यापेक्षा भाजण्याच्या एकूण प्रक्रियेत हळूहळू लागेल तसे टाका. ह्या वड्यांमध्ये तूप आपल्याला हवे तसे कमी-अधिक प्रमाणात घालता येते.\nअगदी मंद आचेवर कणीक भाजा आणि मिश्रण सतत हलवत राहा. ही भाजण्याची कृती खूप वेळ घेते.\nकणीक साधारण भाजत आली की त्यातच रवा टाका, म्हणजे कणकेबरोबर तोही भाजला जातो. रव्याने वड्यांना छान टेक्श्चर येते.\nकणीक नीट खमंग भाजली गेली की तूप सुटून साधारण अशी सैलसर होते.\nआता त्यात वेलदोडा पूड आणि चिरलेला गूळ टाका आणि मिश्रण एकत्र किंचित आणखी भाजा, पण अगदी मिनिटभरच. फार नाही. लगेच गॅस बंद करा.\nएका थाळीला तुपाचा हात लावा आणि कणकेचे मिश्रण थाळीत ओता.\nआता हाताला चटके बसत असले तरी मिश्रण गरम असतानाच थापून घ्या. थापून झाले की सुरीने लगेच वड्या पाडा.\nमग थंड झाल्यावर हळुवार हातांनी प्लेटमध्ये काढून घ्या किंवा डब्ब्यात भरा. नाजूक असतात या वड्या, त्यामुळे जरा जपून.\nआपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा __/\\__\nकसल्या भारी दिसताहेत वड्या\nकसल्या भारी दिसताहेत वड्या पटकन उचलून तोंडात टाकावी वाटतेय :)\n मनोमन हातच गेला थाळीत\nनाजूक असतात या वड्या, त्यामुळे जरा जपून.\nबरं झालं नाजूक असतात, नाहीतर गुळाचे पदार्थ दाढीची परीक्षा घेऊ शकतात\nदाढीची परीक्षा नाही हिंदकेसरी, दाढेची परिक्षा.\nदाढीत कण अडकायाचा फिल्टर असेल तर माहीत नाही\nमला आवडतात गुळपापडीच्या वड्या.\nही पाककृती बर्याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही.\nजरा इकडे तिकडे झालं तर एकतर अगदी मउ किंवा हातोडीने फोडून खाव्या अशा कडक होतात असा अनुभव कित्येकवेळा घेतला आहे :)\nखूप आवडत्या वड्या.. फारच छान झालेल्या दिसत आहेत ग..\nही पाककृती बर्याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही.\nहे मात्र अगदी खरे.. तू मात्र भरपूर वेळ, शांतपणा आणि संयम हाताशी ठेवून वड्या केलेल्या अगदी दिसतच आहेत.\nअतिशय सुंदर पाककृती आणि फोटोदेखील\nमाझी आई अतिशय सुंदर गूळपापडी करते. लहानपणी माझे आजोबा मला भूक लागली तर झटपट गूळपापडी करून द्यायचे. पदार्थ साधाच पण चव मिठ्ठास आणि तोंडभर रेंगाळणारी असते...\nखूप छान दिसताहेत वड्या.\nवड्या सुरेख झाल्या असतील हे\nवड्या सुरेख झाल्या असतील हे रंग नि पोतच सांगतोय.\nमस्त इझी पिझझि रेसिपी.\nइझी पिझ्झी ही नाही ओ.. ती\nइझी पिझ्झी ही नाही ओ.. ती दुसरी आहे ;)\nवड्या सुंदर दिसत आहेत\nवड्या सुंदर दिसत आहेत\nमाझी आई या वड्या खूप छान बनवते, पण मी कधीच बनवून पाहिल्या नाहीत. तुझी पाकृ बघून करुन बघेन एकदा.\nयात आईचं व्हेरिएशन म्हणजे, ती यात थोडा तुपावर तळलेला डिंक, किसलेले खोबरे घालते आणि वेलचीऐवजी सुंठ पावडर घालते. खास करुन थंडीत डिंकाचे लाडू खाऊन कंटाळा आला तर चांगला पर्याय होतो.\nआधी तोंपासु कि आधी वारल्या\nआधी तोंपासु कि आधी वारल्या गेलो हे कळेना आता __/\\__\nआहाहाहा फारच सुंदर दिसत आहेत वड्या. लगेच तोंडात टाकाव्यात अशा. नक्कीच करून पाहणार. फोटोही खूप सुंदर काढलेत.\nगुळपापडी आवडते, पण बरीच वर्षं झाली खाऊन. ���ता करून बघायला हवी.\nमस्त झाल्यात वड्या. मी नेहमी\nमस्त झाल्यात वड्या. मी नेहमी लाडू करते वड्या जमतील की नाही खात्री वाटत नाही आता तुझ्या युक्तीने करून पाहते . रूपीच्या आईची ॲडीशन करते...\nवाह, एकदम दिलखेचक आहे ही पाककृती. गुळपापडी एकदम निगुतीने बनवायचा पदार्थ दिसत आहे.\nफोटोज अप्रतिम आहेत. फूड फोटोग्राफी दिसते तितकी अजिबात सोपी नसते ही मी नुकतेच शिकत आहे :-) .\nवड्यांचं टेक्श्चर खूप छान\nवड्यांचं टेक्श्चर खूप छान दिसतं आहे. ह्यासाठी किती वेळ कणिक भाजावी लागेल \nचव माहिती नाही. कधी खाल्ल्या नाहीत. सवडीने करून पाहते.\nसर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार.\nश्रीरंग --तुमच्यासारख्या उत्तम छायाचित्रकाराकडून मिळालेली दाद हि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.\nअनिता ठाकूर- कणिक भाजायला बराच वेळ लागतो. अंदाजे अर्धा पाऊण तास नक्कीच. भाजतांना आच मंद असावी.\nरुपी- वाह, हे आईंचं व्हेरिएशन नक्की करून पाहीन.\nशाब्ब्बास लगे रहो :)\nशाब्ब्बास लगे रहो :)\nआवडली रेसिपी आणि फोटो. मी आत्ता करुन पाहिली. अजिबातच जमली नाही. सगळीच फुटली. एक दोन वड्या पडल्या फक्त. तूप घातले त्यापेक्षा जास्त घालू शकणार नाही. त्यामुळे पुन्हा करेन का शंका आहे. :)\nहे असले पदार्थ खाउन दिवस\nहे असले पदार्थ खाउन दिवस काढतोय. त्यामुळे तब्येत रोडावत चालली आहे॥\n( फार छान जमल्या आहेत वड्या हे त्याच्या कडांवरून लक्षात येतं.)\nसोळा सोमवारचे लाडुसुद्धा छान लागतात.)\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/no-diet-please/", "date_download": "2021-05-18T02:24:11Z", "digest": "sha1:IUPHAKFWHFF43AT25T4PW2BEFGPXC4PN", "length": 23556, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "नो डायट प्लीज - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nकलाकार म्हटलं की अरबट-चरबट खायचं नाही. सतत फिट राहिलं पाहिजे. जराही वजन वाढवायचं नाही. हे सगळं करावं लागतं. शिवाय सेटवर देखील कलाकारांना जेव्हा रिकामा वेळ मिळतो तेव्हा ते सीनची तयारी करत असतात किंवा त्यांचे संवाद पाठ करत असतात. पण येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेची नायिका अर्थातच आणि अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) ही सेटवर एक वेगळाच वर्कआऊट करत असते आणि ते करत असताना तिला कोणीही डिस्टर्ब करत नाही, उलट तिच्यासमोर अजून तिला आवडीच्या खाण्याच्या डिशेस आणून ठेवल्या जातात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिला डाएट करायला अजिबात परवानगी नाही. इतकेच नव्हे तर तिचं वजन जराही कमी होता कामा नये यासाठी प्रत्येकाचे लक्ष असते. म्हणूनच तिच्या जे जे मनात येतं ते ते खायला तिला सेटवर आणून दिलं जातं. अन्वितासाठी जरी ही मजा असली तरी तिचे सहकलाकार मात्र तिच्यासमोर ठेवलेल्या खाद्यपदार्थांकडे बघूनच स्वतःचे पोट भरून घेतात.\nकाही दिवसांपूर्वीच ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ ही मालिका सुरू झाली आहे आणि आणि ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.या मालिकेमध्ये जे कुटुंब दाखवले आहे त्या खानविलकर फॅमिलीचा फिटनेससाठी उत्पादने तयार करण्याच्या बिझनेस असल्यामुळे या घरातील सगळीच मंडळी ही प्रचंड फिटनेसप्रेमी दाखवलेली आहेत. त्यासाठी निवडलेले कलाकारदेखील एकदम स्लीम ट्रीम आहेत. अशा कुटुंबांमध्ये सून म्हणून येणारी अवनी साळवी ही व्यक्तीरेखा वजनाने जाड आहे. हीच या मालिकेची वनलाइन स्टोरी आहे. या मालिकेची नायिका म्हणून वर्णी लागली आहे ती अन्विता फलटणकर हिची. मुळातच ती गोलमटोल आहे. वजनाने जाड आहे. या मालिकेची नायिका असलेली मुलगी जिला आतापर्यंत लग्नासाठी अनेक नकार आलेले आहेत. तिचा स्वभाव , तिच्यातील गुण हे ज्या ओंकारला आवडतात तो तिच्या प्रेमात पडतो. या मालिकेतून हाच संदेश दिला आहे की शरीराची जाडी किंवा शारीरिक आकर्षण न पाहता तुम्ही ती व्यक्ती मनाने किती चांगली आहे हे पाहिले पाहिजे.\nअन्विता फलटणकर ही स्वीटू या जाड मुलीची भूमिका करत आहे. नुकतीच मालिका सुरू असल्यामुळे अजून मालिकेतील स्वीटू आणि ओंकारचं प्रेम ,त्यानंतर त्यांचं लग्न आणि मग त्यामुळे खानविलकर कुटुंबांमध्ये घडणारा ड्रामा अशी अजून बरीच लढाई बाकी आहे . त्यामुळे मालिकेतली स्वीटूचं वजन कमी होता कामा नये ही या भूमिकेची गरज आहे. त्यासाठी स्वीटूची भूमिका करणाऱ्या अन्वितासाठी सेटवर रोज वेगवेगळे पदार्थ मागवले जातात. त्यामुळे तिचं वाढलेले वजन मेन्टेन राहील. अनेकदा मालिकेच्या शूटिंगसाठी कलाकारांची धावपळ होते आणि त्यातून कलाकारांची तब्येत कमी होऊ शकते किंवा दगदग चेहऱ्यावर दिसू शकते. नेमका याचाच परिणाम स्वीटूच्या व्यक्तिमत्त्वावर होऊ द्यायचा नाही हा या मालिकेसाठीच्या व्यक्तिरेखेचा पहिला टास्क आहे त्यामुळे या मालिकेच्या सेटवर अन्वितासाठी असे काही पदार्थ रोज मागवले जातात आणि ते तिला खावे लागतात. ज्याच्यामुळे तिचं वजन हे कायम वाढलेले दिसेल. मुळात अन्विताची शरीरयष्टी ही स्थूल आहे. पण तिचा यापूर्वीचा दैनंदिन दिनक्रम आणि सध्या मालिकेचे शूटिंग सुरू असताना होणारी तिची दगदग यामुळे तिचं वजन कमी झाले तर त्याचा परिणाम तिच्या ऑनस्क्रीन स्वीटू या व्यक्तिरेखेवर होऊ शकतो आणि जे या मालिकेच्या निर्मिती टीमला होऊ द्यायचं नाहीय.\nअन्विता सांगते, मी प्रचंड खादाड आहे. मला खायला खूप आवडतं. अनेकदा असं व्हायचं की मला अभिनय क्षेत्रात यायचं आहे हे जेव्हा मी बोलून दाखवलं आणि त्यादृष्टीने मी माझे प्रयत्न सुरू केले तेव्हा मला अनेकांनी हे सुचवलं होतं की तू एवढी जाड आहेस आणि तुला त्यामुळे मालिका किंवा अभिनय क्षेत्रात काम मिळणार नाही. पण आतापर्यंत मी जे काम केलं तिथे माझी जाडी कुठेच आडवी आली नाही. उलट मला जाडीमुळेच रोल मिळाले त्याचा मला अभिमान आहे. जेव्हा मला कळलं की येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका जाड मुलीच्या अवती भोवती फिरणारी आहे तेव्हा मला खूप आनंद झाला. त्याहीपेक्षा जास्त आनंद मला सेटवर खास माझ्यासाठी काही पदार्थ मागवले जातात जे माझे आवडीचे आहेत आणि ते मला खायचे असतात. भूमिकेसाठी अभ्यास म्हणून खायचं हेच फिलिंग भारी आहे. हे करत असताना माझा सहकारी कलाकार शाल्व माझी खूप चेष्टा करतो. सगळेजण माझा खाण्यामुळे हेवा करतात. का��ण मी खात असते आणि सगळेजण फक्त बघू शकतात. त्यांना हे काही खायची परवानगी नाही कारण ते सगळेजण एका फिटनेस उत्पादन बनवणाऱ्या घरातील मेंबर आहेत त्यामुळे त्यांनी फिट दिसले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालिका सुरू असताना देखील मला माझ्या खाण्याची हौस भागवता येते\nअन्विता फलटणकर हिने या यापूर्वी गर्ल्स या सिनेमात काम केलं आहे. यूटर्न या वेबसिरीजमध्येदेखील अन्विताचा अभिनय बघायला मिळाला होता. खाण्यावर तिचं खूप प्रेम आहे खाण्यासाठी वाट्टेल ते हा तिचा लाईफ फंडा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleधैर्यशील मानेंच्या कार्यालयाच्या उदघाटनाला भाजपचे कार्यकर्ते, चर्चेला उधाण\nNext articleसोहा अली खानने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कुणाल खेमूसोबतचे शेअर केले एक रोमँटिक फोटो\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/shirur-taluka-crime-news-wadhu-budruk-police-complaint-shikr", "date_download": "2021-05-18T01:19:28Z", "digest": "sha1:F37HJB5HKFPM67JASZLHNSROJOR2ZE4R", "length": 12374, "nlines": 97, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "shirur taluka crime news wadhu budruk police complaint shikr", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nवढू बुद्रुक मध्ये जमिनीच्या वादातून युवकावर हल्ला\nदुचाकीहून आले त्यांनी सोनवणे यांच्या मोटारीला दुचाकी आडवी लावून थांबविले. तू आमच्या गावात जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरवात केली.\nगुरुवार, 29 एप्रिल, 2021 09:55 प्रतिनिधी 1 प्रतिक्रिया A + A -\nशिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला येथे तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला असे म्हणून एका युवकाच्या मोटारीवर हल्ला करून युवकाला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nसणसवाडीजवळ मित्राचा खून करणारा पाच तासात जेरबंद\nअशोक पांडुरंग गायकवाड, सनी कांबळे, अक्षय जठार, रोहित गायकवाड, अंजना गायकवाड, रुपाली गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड यांसह अनोळखी दोन महिला व दोन पुरुष असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.\nपुणे जिल्ह्यात प्रेयसीच्या मदतीने केला मुलासह पत्नीचा खून\nवढू बुद्रुक येथे शुभम सोनवणे यांनी जमीन घेतलेली असून, २६ एप्रिल रोजी सोनवणे हे त्यांच्या ताब्यातील एम एच ०४ जि झेड ७५७७ या वाहनातून आले होते. गावातील अशोक गायकवाड हे दुचाकीहून आले त्यांनी सोनवणे यांच्या मोटारीला दुचाकी आडवी लावून थांबविले. तू आमच्या गावात जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरवात केली.\nसुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...\nप्रसिद्ध अभिनेत्रीने भावाची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे अन्..\nयावेळी अचानक काही व्यक्ती व महिला त्या ठिकाणी आल्या त्यांनी देखील सोनवणे यांना शिवीगाळ, दमदाटी करत, आमच्या गावात यायचे नाही असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी झालेल्या गोंधळात शुभम सोनवणे यांच्या खिशातील एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये पडून गहाळ झाले. शिवाय, मोटारीवर देखील दगडफेक करून हल्ला केला. याबाबत शुभम सुखदेव सोनवणे (वय २५, रा. संजय पार्क विमान नगर पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.\n...म्हणून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची बसेसवर कारवाई\nडॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...\nशिक्रापूर पोलिसांनी अशोक पांडुरंग गायकवाड, सनी कांबळे, अक्षय जठार, रोहित गायकवाड, अंजना गायकवाड, रुपाली गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड यांसह दोन अनोळखी व्यक्ती व दोन अनोळखी महिला (सर्व रा. वढू बुद्रुक ता. शिरूर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव स्वामी व पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.\nमहाराष्ट्रात 1 मे पासून 18+ नागरिकांच्या लसीकरणाबाबत मोठी माहिती...\n अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...\nगणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्या�� तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/3516/", "date_download": "2021-05-18T02:06:41Z", "digest": "sha1:AXPHUCTUGNAHERLPNNYUKAO3CHROONFY", "length": 10283, "nlines": 84, "source_domain": "aajdinank.com", "title": "हिंगोली,जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 33 रुग्ण - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nहिंगोली,जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 33 रुग्ण\nहिंगोली,दि.10: जिल्ह्यात आज 33 नवीन कोविड-19 चे रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.\nआज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसर 13 व्यक्ती, कळमनुरी परिसर 04 व्यक्ती, आखाडा बाळापूर परिसर 02 व्यक्ती, असे एकुण 19 रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. तर जिल्हा रुग्णालय हिंगोली 2 व्यक्ती, गाडीपूरा 1 व्यक्ती, भोईपूरा 1 व्यक्ती, जि.प.क्वार्टर हिंगोली 1 व्यक्ती, नर्सी ना. ता. हिंगोली 1 व्यक्ती, पिंपळखुटा ता. हिंगोली 1 व्यक्ती, कोथळज ता. हिंगोली 1 व्यक्ती, सेनगांव शहर 02 व्यक्ती, कळमनुरी शहर 1 व्यक्ती, वसमत फाटा, वसमत 1 व्यक्ती, मामाचौक वसमत 1 व्यक्ती, गिरगांव 1 असे एकूण 14 रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तसेच आज 15 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.\nसद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 02 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 10 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\nजिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 873 रुग्ण झाले असून, त्यापैकी 637 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 227 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 9 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.\n← नांदेड जिल्ह्यात 59 व्यक्तींचे अहवाल बाधित\nकोविडसंदर्भात राज्यात २ लाख २५ हजार गुन्हे दाखल →\nशेतकऱ्यास आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nनांदेड जिल्ह्यात 15 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू\nकोरोनासोबत जगताना ‘एसएमएस’ त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्��ा मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/tag/narendra-modi-dedicates-to-the-nation-the-worlds-longest-highway-tunnel-atal-tunnel/", "date_download": "2021-05-18T01:37:38Z", "digest": "sha1:RMOW63ELKMLPNUXIILYWIC3DMXSQAJER", "length": 6200, "nlines": 67, "source_domain": "aajdinank.com", "title": "Narendra Modi dedicates to the nation the World’s longest Highway tunnel - Atal Tunnel Archives - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nअटल बोगदा म्हणजे प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे प्रतीक : पंतप्रधान\nनवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020 हिमाचल प्रदेशातल्या लाहौल-स्पितीमध्ये सिस्सू येथे आज झालेल्या ‘आभार समारोह’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. पंतप्रधान\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन याव�� प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/number-of-active-patients-in-maval-taluka-43/", "date_download": "2021-05-18T02:29:32Z", "digest": "sha1:PUSFBJK5N7KLMZL4LHRWU3PZNFGMS656", "length": 3212, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Number of active patients in Maval taluka 43 Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMaval News : मावळ तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 43\nएमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात बुधवार (दि.10) 11 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 06 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 43 आहे. लोणावळा नगरपरिषद व वडगाव…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2019/12/cm-varsha-bungalow-controversial-statements-and-words-written-on-wall-politics.html", "date_download": "2021-05-18T01:00:21Z", "digest": "sha1:DKQJD2MMCM66QKTU2JZEGHA5FASRAU6Z", "length": 5515, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "वर्षा बंगल्यातील भिंतींवर उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य", "raw_content": "\nवर्षा बंगल्यातील भिंतींवर उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य\nएएमसी मिरर वेब टीम\nमुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यातील भिंतींवर काही अपशब्द लिहिल्यानं पुन्हा एकदा राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या सुरूवातीच्या काही अक्षरांचा उल्लेख करत बंगल्याच्या भिंतीवर काही अपशब्द लिहिण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त ‘भाजपा रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स’ अशीही वाक्य भितींवर लिहिण्यात आली आहेत. यासंदर्भात एक व्हिडीओ समोर आला आहे. परंतु हे कोणी लिहिलं य��बाबत मात्र कोणतीही माहिती समोर आली नाही.\nहा व्हिडीओ समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी बंगला सोडला त्यावेळी भितीवर कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहिला नव्हता. हे अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी लोकांना सर्व काही समजतं असं म्हटलं आहे.\nआम्हाला वर्षा बंगला सोडून जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. जेव्हा आम्ही बंगला सोडला त्यावेळी सर्वकाही ठीक होतं. बंगला सोडल्यानंतर आम्ही पुन्हा त्या ठिकाणी गेलो नाही. जे काही लिहिलं आहे ते पाहून आश्चर्य वाटत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या. दरम्यान, हा व्हिडीओ कोणी तयार केला आणि तो सोशल मीडियावर कसा आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु आता यावरून राजकारण मात्र तापू लागल्याचं दिसत आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21026", "date_download": "2021-05-18T02:23:06Z", "digest": "sha1:VOAKL4RHZIBMC6PFZH7F2RG5AIXT6EXK", "length": 10630, "nlines": 163, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "शेतकरी विरोधी काळा कायदा रद्द करा आंदोलनकारी शेतक-याला न्याय द्या– आप | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र शेतकरी विरोधी काळा कायदा रद्द करा आंदोलनकारी शेतक-याला न्याय द्या– आप\nशेतकरी विरोधी काळा कायदा रद्द करा आंदोलनकारी शेतक-याला न्याय द्या– आप\nचंद्रपूर दि 3 डिसेंबर,\nआपल्या सरकार कडून संसदेत शेती विधेयक पारित\nकेल्यापासून संपूर्ण देशात हे तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी विविध\nशेतकरी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत आपल्या सरकार\nकडून या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आता देशातील शेतकरी संघटना\nराष्ट्रीय पातळीवर दिल्ली मध्ये आंदोलन करण्यासाठी येत आहेत. यांच्या\nमागण्या शेतकरी हिताच्य��� असून आपण पारित केलेले शेतकरी विरोधी विधेयक\nमागे घेण्यासाठी आहेत. त्यामुळे आम आदमी आदमी पार्टी चंद्रपुर\nया आंदोलनात पूर्णपणे सहभागी आहे.\nआपणास विनंती आहेकी शेतकरी संगटनांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक\nघेवून सकारत्मक निर्णय घेवून शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत आणि\nविविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केसेस लावण्यात आल्यात त्या\nया अगोदर आम आदमी पार्टी ने सप्टेंबर महिन्यात आंदोलनाद्वारे काळा\nकायदा मागे घ्या ही मागणी केली होती. परंतु सरकारने मागणी मान्य केली नाही त्यामुळे संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आहे करिता आंदोलनकारी शेतकऱ्यांशी चर्चा करून मागण्या 3 दिवसात मान्य कराव्या अन्यथा आम आदमी पार्टी चंद्रपूर चे कार्यकर्ते सुद्धा ेतकर्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ दिल्लीला कूच करतील असा इशारा आम आदमी पार्टी तर्फे देण्यात येत आहे\nआजचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले यावेळी श्री.सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, श्री.प्रशांत येरणे संघटनमंञी, श्री.भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष , श्री. संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, जिल्हा सोशल मीडिया हेड श्री. राजेश चेडगुलवार, शहर सचिव श्री राजू कुडे, शहर सहसचिव श्री अजय डुकरे ,शहर कोषाध्यक्ष श्री सिकंदर सगोरे, बलारपूर शहर अध्यक्ष श्री बलराम केसकर, श्री मयूर राईकवार माजी जिल्हाध्यक्ष, अंकुश राजूरकर,प्रफुल नैताम , सुरेंद्र फडके तथा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious articleवाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार\nNext articleकेंद्र सरकारच्या शेतकरी आंदोलन दडपशाही च्या विरोधात सावलीयेथे तीव्र निदर्शने….\nआॅनलाईन राज्यस्तरीय ट्रॅडिशनल वुशू स्पर्धा संपन्न\nपेट्रोल डीज़ल दरवाढी चा राष्ट्रवादी कांग्रेस राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने केला निषेध\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच. – राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन .\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटक���ंवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nशेतकरी विरोधी तीन्ही काळे कायदे रद्द करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी...\nमोहफुलांवरील निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. रोजगार निर्मितीला चालना मिळेल-नाना पटोले\nमहाराष्ट्र May 8, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/national/corona-virus-union-minister-prakash-javadekar-corona-positive-while-sarsanghchalak-discharged-today-a601/", "date_download": "2021-05-18T02:29:30Z", "digest": "sha1:HT6GBH6HAKTDMD4YC3VGP72MJN2BJWVJ", "length": 31962, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Corona virus : केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर कोरोना पॉझिटीव्ह, तर सरसंघचालकांना आजच डिस्चार्ज - Marathi News | Corona virus : Union Minister Prakash Javadekar corona positive, while Sarsanghchalak discharged today | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा ���्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nCorona virus : केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर कोरोना पॉझिटीव्ह, तर सरसंघचालकांना आजच डिस्चार्ज\nCorona virus : राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली असून काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कोरोनाची बाधा झाली होती.\nCorona virus : केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर कोरोना पॉझिटीव्ह, तर सरसंघचालकांना आजच डिस्चार्ज\nनवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे लसीकरण मोहीमत जोरदारपणे सुरू असताना, दुसरीकडे अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. जावडेकर यांनी स्व:ता याबाबत माहिती दिली.\nराज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली असून काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर, त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या निगराणीखाली होते. आता, सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रकृती उत्तम असून त्या���ना रुग्णालयातून आजच डिस्चार्ज देण्यात येत आहे. मात्र, पुढील काही दिवसांसाठी त्यांना घरीच क्वारंटाईन राहावे लागणार आहे.\nदरम्यान, दुसरीकडे भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: जावडेकर यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही जावडेकर यांनी केले आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona virusPrakash JavadekarMohan Bhagwatकोरोना वायरस बातम्याप्रकाश जावडेकरमोहन भागवत\nIPL 2021 : 'गब्बर' शिखर धवनच्या मांडीची काय अवस्था झालीय बघा; श्रेयस अय्यरची झक्कास पोस्ट\nIPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीच्या डोक्यावर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार, पंजाबविरुद्ध चुकल्यास माफी नाही मिळणार\nBig Blow : राजस्थान रॉयल्सनं विजय मिळवला, परंतु अष्टपैलू खेळाडू १२ आठवड्यांसाठी Out of Action झाला\nIPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीसाठी ए आर रेहमाननं डेडिकेट केलं 'भन्नाट' गाणं, सुरेश रैनासाठी 'मांगता है क्या'\nIPL 2021 : ख्रिस मॉरिसची तुफानी फटकेबाजी पाहून संजू सॅमसन म्हणाला, \"मी तो सिंगल…”\nIPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनी पहिल्यासारखा राहिला नाही, CSKला यशस्वी व्हायचं असेल तर...; गौतम गंभीरचं मोठं विधान\nCoronavirus: राजकीय नेत्यांनी ताब्यात ठेवलेली औषधे आरोग्य खात्याकडे जमा करा; हायकोर्टाचे आदेश\nCoronavirus: कोरोनाच्या आणखी लाटा, १८ महिने अधिक सतर्कतेचे; शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन् यांचा इशारा\nजास्तीच्या कामाने हजारो लोकांचा मृत्यू; आठवड्यात ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम केल्यास...\nCorona Vaccine: राज्यांकडे अद्याप शिल्लक आहेत दोन कोटी डोस; महाराष्ट्राकडे किती\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\n देशात नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्याही खाली; २७ दिवसांतील नीचांक\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3668 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2318 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभ��नेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/01/22/now-comes-the-contraceptive-pill-for-men/", "date_download": "2021-05-18T00:35:25Z", "digest": "sha1:2EKANIM6OLWTCU4QLLQCGGJDTAOEV7CP", "length": 13704, "nlines": 173, "source_domain": "yuvakatta.com", "title": "आता आली आहे पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी, वाचा काय असतील फायदे आणि परिणाम? - YuvaKatta", "raw_content": "\nHome आरोग्य आता आली आहे पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी, वाचा काय असतील फायदे आणि परिणाम\nआता आली आहे पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी, वाचा काय असतील फायदे आणि परिणाम\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब\nया कंपनीने बनवली आहे (Male Contraceptive Pills)पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी.\nआजपर्यंत नको त्या वेळी गर्भधारणा होऊ नये म्हणून महिलाच गोळ्या खायच्या परंतु आता एका कंपनीने पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी बनवली आहे. हि गोळी एकदम सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे. आता महिलाच नही तर पुरुषही गर्भनिरोधक गोळ्या खाऊ शकणार आहेत. या कंपनीच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे कि, ह्या गर्भनिरोधक गोळ्या पूर्णतः सुरक्षित आहेत.\nलॉस एंजेलिस बायोमेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट और यूनिवर्सिटी ऑफ वॉशिंगटन या संस्थेच्या शास्त्रज्ञांचा असा दावा आहे, पुरुषांनी हि गोळी खाल्याने स्पर्म बनण्याची प्रक्रिया होणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ठ म्हणजे या गोळ्यांचे कोणात्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत.\nजेंव्हा एक महिला गर्भनिरोधक गोळी खाती तेंव्हा तिच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. काही वेळा तर यामुळे माहिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडताना दिसते.\n(Male Contraceptive Pills Benefits) बाजारात आल्याने आशेची नवीन किरण दिसत आहे, कारण काही वेळा महिला ह्या गर्भनिरोधक गोळी खाऊ शकत नाहीत अशा वेळी त्यांच्या खाजगी जीवनावर खूप परिणाम होतो, म्हणूनच पुरुष गर्भनिरोधक गोळी खूप असरदार ठरणार आहे.\nयापाहिले नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ और ह्यूमन डेवलपमेंटच्या काही शास्त्रज्ञांनी बर्थ कंट्रोल जेल बनवले होते, हे जेल पुरुषांच्या शरीरात स्पर्म बनण्याची प्रक्रिया कमी करते.\nआता नवीनच आलेली हि गर्भनिरोधक गोळी वाढत्या लोकासंखेवर आळा आण्यासाठी चाग्ल्ला पर्याय म्हणून समोर येत आहे. ���रंतु यासाठी लोकांचे मार्गदर्शन करणे हे हि तितकेच जरुरी आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleआपला धाक कायम ठेवण्यासाठी तैमूरलंग या राजाने 20 लाख लोकांना बळीचा बकरा बनवलं होतं.\nNext articleजन्मजात मुस्लीम नसताना देखील जिन्ना यांनी अलग पाकिस्तानची मागणी कशासाठी केली होती\nदह्यासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ होतात मोठे नुकसान….\nवृद्ध व्यक्तींनी आपली रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी करावा ‘या’आसनाचा सराव….\nयोगा करताना आणि नंतर या पदार्थांचे करु नका सेवन अन्यथा ठरु शकते घातक\nडोकेदुखीत दातदुखीने परेशानी आहात तर पेनकिलर घेऊ नका वापरा हे घरगुती उपाय….\nगर्भावस्थेदरम्यान महिलांनी योगा करताना या गोष्टींकडे द्यावे लक्ष; ही आसने टाळावीत…\nसकारात्मक उर्जा मिळवायची असेल तर रोज या झाडांच्या सावलीत बसा….\nअशी बनवा रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी अद्रकची चटणी; चवीला आहे जबरदस्त….\nआंध्र प्रदेशच्या या महिला डॉक्टर करतात दहा रुपयांत रुग्णांवर उपचार; लोक प्रेमाने म्हणतात ‘मदर तेरेसा’\nचाणक्य नीती: ‘या’ गोष्टी देतात कंगालीचे संकेत; जरा सावधान\nअदरकच्या एका छोट्याशा तुकड्याचे आहेत अनेक गुणकारी फायदे\nप्रशिक्षकाविना पहिल्यांदाच योगा करताय तर या गोष्टीची आवश्यक काळजी घ्या अन्यथा…\nतरुणांनो जरा आदर्श घ्या 71 वर्षाच्या ‘या’ आजी जिममध्ये करतात तासंतास व्यायाम….\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्यांने कमवले लाखो रुपये\nचाळीसीनंतर महिलांनी सुदृढ राहण्यासाठी, हे पदार्थ आपल्या आहारात सामील करावे\nऔरंगाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला कॉंग्रेस विरोध दर्शवत आहे, जाणून घ्या काय...\nपती पत्नीने झोपताना ह्या गोष्टींचे ध्यान ठेवावे अन्यथा नात्यांमध्ये दुरावा येण्यास...\nऍसिडिटी होण्याची हि मुख्य कारणे तुम्हाला माहित असायला हवी.\nउपाशीपोटी हे ६ पदार्थ कधीही खाऊ नका, शरीरास होईल मोठे नुकसान...\nदहावीत काठावर पास झालेल्या या तरुणाने ३० वेळा ‘सेट-नेट’ परीक्षा उत्तीर्ण...\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/4516/", "date_download": "2021-05-18T01:57:37Z", "digest": "sha1:RTG4BYUTW3F3NCPDFWHVAWDQ6I5W2MV4", "length": 12043, "nlines": 85, "source_domain": "aajdinank.com", "title": "पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीमार्फत अनोख्या मोटोहोम कॅम्परव्हॅनचा शुभारंभ - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nपर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीमार्फत अनोख्या मोटोहोम कॅम्परव्हॅनचा शुभारंभ\nकोरोना संकटामुळे परिणाम झालेल्या पर्यटन क्षेत्राला लवकर पुनरुज्जीवित करण्यासाठी एमटीडीसीचा पुढाकार\nमुंबई, दि. ६ : कोरोना संकटामुळे परिणाम झालेल्या पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर पुनरुज्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुढाकार घेतला आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज एमटीडीसीमार्फत अनोख्या अशा मोटोहोम कॅम्परव्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम संपन्न झाला.\nएमटीडीसीने सुरू केले���्या या अनोख्या उपक्रमामुळे पर्यटकांना आपल्या आरोग्याची काळजी घेत अतुलनीय महाराष्ट्रातील सौंदर्य पाहता येणार आहे. लॉकडाऊनदरम्यान आणि त्यानंतर प्रवासाच्या योजनांसाठी कॅम्परव्हॅन हा एक प्रभावी उपाय आहे. पर्यटक कॅम्परव्हॅन भाड्याने घेऊ शकतात किंवा एकामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि हॉटेल्स बुक न करता प्रवास करू शकतात, किंवा रेस्टॉरंट ब्रेकसाठी ठेवण्याची गरज नाही. या व्हॅनमध्ये स्वयंपाकघर, एक मिनी बेडरूम, लिव्हिंग रूम, मूलभूत सुविधा आणि टेरेससारख्या सुसज्ज सुविधा आहेत, ज्यामुळे पर्यटकांना घरापासून दूर एक सर्वसोयीयुक्त घराची सुविधा उपलब्ध होते.\nमोटोहोम वाहनांमध्ये कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था आहे. त्यामुळे सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छता सुनिश्चित केली जाते. कोविड-१९ महामारीविरुद्ध संपूर्ण जग लढत असताना महाराष्ट्रात हा उपक्रम सुरू करून पर्यटन क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी एमटीडीसी ठोस आणि सकारात्मक पाऊल उचलत आहे.\nमंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांना स्वतंत्रपणे फिरायचे आहे आणि महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेट देऊन महाराष्ट्राचे सौंदर्य पाहायचे आहे, त्यांना उत्कृष्ट प्रवासाची सोय व पर्यटनस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडीचे सरकार व पर्यटन विभाग महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक नकाशावर आणून जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.\n← जीवनशैली बदलावी लागेल, शरीरासोबत मनाची मशागत आवश्यक – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nयंदा रब्बी क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित – कृषिमंत्री दादाजी भुसे →\nमराठा आरक्षण : लढा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री ठाकरे\nराज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४७८ गुन्हे दाखल; २५८ लोकांना अटक\nवन विभागाकडे प्रलंबित बांधकाम प्रस्तावांवर ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर ��र्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://agrotourismvishwa.com/palshivadi-agri-tourism-center/", "date_download": "2021-05-18T01:27:29Z", "digest": "sha1:JIDMWTJIVZCH42SKOMX4O5XRDRT3LTO5", "length": 15471, "nlines": 125, "source_domain": "agrotourismvishwa.com", "title": "कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती - Agro Tourism Consultant I Agri Tourism Design and Marketing Services About Agro & Rural Tourism Tour", "raw_content": "\nकृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती\nकृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती\nबारामती तालुक्याचा काही भाग हा दुष्काळी छायेत येतो. वर्षभरात केवळ 500 मि.मी सरासरी पाऊस पडणाऱ्या ‘पळशीवाडी’ या गावात पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारून दुष्काळावर मात केली आहे. पुणे शहरापासून 80 कि.मी. असणाऱ्या बारामती तालुक्यातील पळशीवाडी या गावात 28 एकर जागेत पर्यटन केंद्र सुरू केले आहे. प्रतिकुल परिस्थितीतही कृषी आणि पर्यटनाची योग्य सांगड कशी घालावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे पळशीवाडीतील ‘अग्रो टुरिझम केंद्र’. केंद्राचे संचालक पांडुरंग तावरे यांनी बी.सी.एस. मधून आपले शिक्षण पुर्ण केले व त्यानंतर पर्यटन क्षेत्रात 25 वर्ष काम केलं. या कामाच्या अनुभवातूनच कृषी पर्यटन केंद्र उभारले. 16 मे 2004 रोजी हे पर्यटन केंद्र सुरू करण्यात आले. हे केवळ कृषी पर्यटन केंद्रच नाही, तर कृषी प्रशिक्षण केंद्रही आहे.\nपळशीवाडी केंद्रातील नयनरम्य दृश्य.\nकल्पकतेने केलेली शेती कशी फायद्याची ठरू शकते हे या केंद्राच्या माध्यम���तून समजतं. दुष्काळी भागात कमी पाण्यावर तग धरून राहतील अशा अनेक वृक्षांची लागवड या केंद्रात करून हे एक निसर्ग संपन्न केंद्र बनवलेलं आहे. केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आल्या आल्या आपल्याला एखाद्या वाड्यासमोर आल्यासारखं वाटतं. केंद्राच्या प्रवेशद्वाराची रचना ही पारंपरिक वाड्यासारखीच असून प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यास विविधतेने नटलेली वृक्ष, वेली, फुले, पक्षी, विविधरंगी फुलपाखरे सजावट नजरेत भरते. परिसराची शांतता, पक्षांचा किलिबलाट एका वेगळ्याच जगात आल्याची अनुभूती करून देतात.\nया हॉलचा वापर प्रशिक्षणासाठी केंद्रात येणारे शेतकरी तसेच पर्यटक यांच्याशी संवाद साधण्यासाठी केला जातो. हॉलमधील पारंपरिक भारतीय वेशातील तसेच आरतीय ताट घेऊन असणाऱ्या महिलेची चित्रकृती लक्ष वेधून घेते.\nमुख्य हॉल व राहण्याच्या खोल्या यांच्या आसपासच्या जागेत अंगण बनवलेलं आहे. यामध्ये तुळशी वृंदावन आहे. पक्षांना पाणी व दाणे देण्यासाठी एक ओटा बनवलेला आहे. अंगणात पारंपरिक वस्तूंची सजावट केलेली आहे. काही ठिकाणी रोपटीही गाडीच्या टायरमध्ये माती टाकून लावलेली आहेत. हा एक वेगळाच प्रयोग इथं केला गेला आहे.\nकृषी पर्यटन केंद्राचे अंगण.\n3) राहण्याची व्यवस्था (Accommodation)\nएका वेळेस 100 पर्यटक राहू शकतील एवढी मोठी राहण्याची व्यवस्था आहे. केंद्रामध्ये एकूण 20 खोल्या तसेच दोन मोठे प्रशस्त हॉल आहेत. विशेष म्हणजे या हॉलमधील वस्तू सगळ्या ग्रामीण भागाप्रमाणे आहेत. राहण्याच्या खोलीमध्येच एक छोटासा बगीचा बनवलेला आहे. हॉल व राहण्याच्या खोल्यांमध्ये अनेक लहान-मोठे कंदिल लावलेले आहेत. या खोल्यांची आणखी एक विशेषता म्हणजे यातील विजेचे प्लग हेही जुन्या पध्दतीचे आहेत.\nपर्यटन केंद्राच्या आजूबाजूच्या शिवाराची, शेताची सफर पर्यटकांना घडवली जाते.\nपर्यटन केंद्रातील शेतातून शिवारफेरीच्या वेळेस सकाळच्या अल्हाददायक वातावरणात उगवत्या सूर्याचे दर्शन अतिशय स्पष्टपणे करता येते.\nओसाड माळरानावरील झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी 20 हजार कोटी लीटर क्षमता असलेलं शेततळं बांधण्यात आलेलं आहे. शहरात राहणाऱ्या लोकांना तारे दिसणं तसं दुर्मिळच. या पर्यटकांना तारे निरीक्षण करण्याची संधी तसेच रात्र काजव्यांचा अविष्कार पहायला मिळतो. पर्यटकांना भरपूर आदरातिथ्या बरोबरच गांधी टोपी दे��ून निरोप दिला जातो.\nकेंद्राच्या संचालकांसोबत चर्चा करताना ॲग्रो टुरिझम विश्वचे सदस्य.\n7) प्रशिक्षण केंद्र (Training Center)\nया केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ कृषी पर्यटन केंद्र नसून कृषी प्रशिक्षण केंद्रही आहे. रविवारी शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाविषयी प्रशिक्षण दिलं जातं. 2004 साली बारामतीपासून सुरू झालेली कृषी पर्यटनाची चळवळ देशभरात विस्तारली आहे.\nपर्यटकांची दिनचर्या (Tourist routine)\nसकाळी पर्यटकांना शिवारदर्शन घडवतात. यावेळी उगवत्या सूर्याचे दर्शन, पक्षी, वृक्ष निरीक्षणाची संधी पर्यटकांना मिळते. त्यानंतर पर्यटकांना शिवारातच नाष्टा दिला जातो. पर्यटकांना पोल्ट्री फार्म, गाईचा गोठा, दुध काढण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. परिसरात असणाऱ्या प्राचीन मंदिराचं दर्शन घडवलं जातं. दुपारची वेळ ही भोजन व विश्रांतीची असते. त्यानंतर साखर कारखान्याला भेट देवून साखर निर्मितीची प्रक्रिया दाखवली जाते. गावातील किंवा परिसरातील आठवडे बाजारही दाखवला जातो. सायंकाळच्या वेळेस पर्यटकांना ग्रामीण खेळ शिकवले जातात. संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर पर्यटकांसाठी मनोजरंजनाचे कार्यक्रम देखील ठेवले जातात. त्यात भारूड, गवळण, जागरण-गोंधळ यांचा सामावेश असतो.\nग्रामीण वेशभूषा केलेले पर्यटक.\nकेंद्राचे उपक्रम (Center Activities)\n1) ग्रामीण संस्कृतीच्या रिवाजाप्रमाणे पर्यटकांच्या स्वागतासाठी नक्षीदार रांगोळी रेखाटली जाते. त्यांचे स्वागत हे औक्षण करून केले जाते. त्यांना पर्यटन केंद्र परिसराच्या माहिती बरोबरच शेतात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभवही दिला जातो. तसेच त्यांना पेटिंग, कलाकुसरीच्या वस्तु बनवणे, विणकाम यांसारख्या कला शिकवल्या जातात. पर्यटकांना विविध खेळ शिकवले जातात. स्पर्धा आयोजित केल्या जातात. उदा. पतंग, भवरा, गोट्या, विटीदांडू,\n2) पर्यटकांना अस्सल महाराष्ट्रीयन पेहराव करायला दिला जातो.\n3)पर्यटकांना शिवारदर्शन, गोठा,पोल्ट्री, वायनरी, आठवडे बाजार, साखर कारखाना दाखवला जातो. बैलगाडी व ट्रॅक्टरमधून सफर घडवली जाते.\n4) पर्यटकांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, जुन्या परंपरा टिकवल्या जाव्यात म्हणून रात्रीच्या वेळी मनोरंजनासाठी स्थानिक कलाकारांच्या लोककला दाखवल्या जातात.\n5) रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवली जाते. गाणे आणि गप्पांची मैफल रंगते . शेकोटी भोवती विविध खेळ, कला शिकवल्या जातात.\n← मार्टची दशकपूर्ती, कृषी पर्यटनात गगन भरारी…\nकृषी पर्यटन आणि शाळेची सहल →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-molestation-by-relative-in-pune-for-widow-women-5758082-NOR.html", "date_download": "2021-05-18T00:31:38Z", "digest": "sha1:2T6TRBZ4VU2CITYAYBFECLZTYA7YCD3C", "length": 3704, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Molestation By Relative In Pune For Widow Women | विधवा महिलेचा नातेवाईकाकडून विनयभंग; पुण्यातील सांगवीतील घटना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nविधवा महिलेचा नातेवाईकाकडून विनयभंग; पुण्यातील सांगवीतील घटना\nपुणे- पिंपरी-चिंचवडच्या सांगवी हद्दीत विधवा महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेला शासकीय पेन्शन मुळवून देतो, या बहाण्याने घरी बोलावून विनयभंग केला आहे. मधुकर शंकर शिंदे असे आरोपीचे नाव आहे.\nसूत्रांनुसार, पिंपळे निलख येथे राहणाऱ्या 37 वर्षीय महिलेचा मधुकर शंकर शिंदे याने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. 26 नोव्हेंबरला पीडित विधवा महिलेला पेन्शनचा फॉर्म देण्याच्या बहाण्याने आरोपी शिंदे याने स्वतःच्या घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने महिलेच्या कमरेला हात लावत 'तू माझी इच्छा पूर्ण कर' असे म्हटले, कशी बशी महिला ही त्याचा तावडीतून सुटून तिने घर गाठले. महिला या प्रकारामुळे प्रचंड घशपरली होती. त्यामुळे तिने दोन दिवसनंतर सांगवी पोलिसात फिर्याद दिली.महिलेला दोन मुली आहेत.तसेच महिलेचा पती हा सतरा वर्ष्यापूर्वी मयत झाला आहे.आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/09/ahmednagar-corporation-corporator-rules.html", "date_download": "2021-05-18T01:38:55Z", "digest": "sha1:4B4MG7XPK74RWJ7C5VWH4DU34IFIEJ4D", "length": 20579, "nlines": 60, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "स्वीकृत निवड : नियम 'छ'तील तरतुदींबाबत आयुक्तांची भूमिका महत्वाची", "raw_content": "\nस्वीकृत निवड : नियम 'छ'तील तरतुदींबाबत आयुक्तांची भूमिका महत्वाची\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : ''महानगरपालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाजकल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम १९५०खाली नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेची पदाधिकारी म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती असेल..'' हा 'छ' क्रमांकाचा नियम आताही आमचा आधारच आहे. पण मागील वेळी या नियमातील तरतुदींची जशी काटेकोर तपासणी झाली, तशी आता होणार की नाही, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आहे, मनपाचे स्वीकृत ५ नगरसेवक निवडण्याचा पुन्हा घातला गेलेला घाट. या नियमानुसार आवश्यक पूर्तता संबंधित व्यक्तींनी केली नसल्याने तत्कालीन मनपा आयुक्तपदी असलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपातील राजकारण्यांनी शिफारस केलेल्या पाचही व्यक्तींचे प्रस्ताव फेटाळले होते. आता पुन्हा ९ महिन्यांनी स्वीकृत नगरसेवक नियुक्ती मनपातील सर्वपक्षीय राजकारण्यांनी ऐरणीवर आणली आहे. यावेळीही याच 'छ' नियमाचा आधार घेतला जाणार आहे, पण त्यातील तरतुदींच्या काटेकोर तपासणीला टांग दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. म्हणजे याच नियमाच्या आधारे, पण या नियमातील तरतुदींच्या काटेकोर तपासणीला बगल देऊन नियुक्तांचा विषय होण्याची शक्यता आहे. येत्या १ ऑक्टोबरला मनपाच्या स्वीकृतच्या ५ नगरसेवकांची नियुक्ती होत असताना यासाठी येणाऱ्या प्रस्तावांची छाननी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याद्वारे होणार आहे. त्यांनी फारसा काटेकोरपणा न दाखवता प्रस्ताव मंजूर केले तर राजकीय नेतेमंडळींचे मनसुबे साकार होणार आहेत व सामाजिक संस्था प्रतिनिधी म्हणून माजी नगरसेवक वा नेत्यांची निष्ठावंत मंडळी महापालिका सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून दमदार पाऊल येत्या १ ऑक्टोबरला टाकणार आहेत.\nमहापालिकेची निवडणूक डिसेंबर २०१८मध्ये झाल्यावर जानेवारी २०१९मध्ये महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे विराजमान झाले. त्यानंतर पहिल्याच महासभेत त्यांनी ५ स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करणे बंधनकारक असताना वर्षभर ही नियुक्ती टाळली गेली. या नियुक्तीनुसार शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ व भाजपचा एक असे ५ नगरसेवक नियुक्त होऊ शकत होते. पण राजकीय कारणाने या नियुक्त्या रखडल्या. त्यानंतर १० जानेवारी २०२० रोजी या नियुक्त्यांचा घाट घातला गेला व सामाजिक संस्था प्रतिनिधी म्हणून शिवसेनेकडून संग्राम शेळके व मदन आढाव, राष्ट्रवादीकडून बाबासाहेब गाडळकर व विपुल शेटिया आणि भाजपकडून उद्योजक रामदास आंधळे यांची नावे ठरवून तसे प्रस्ताव त्यावेळी मनपा आयुक्त असलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे देण्यात आले. त्य���ंनी या प्रस्तावांची काटेकोर तपासणी केली. या पाचही उमेदवारांनी ज्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी म्हणून प्रस्ताव दिले होते, त्या संस्थांचे दप्तर चॅरिटी कमिशनर ऑफिसकडून मागवले. या संस्थांच्या मासिक बैठकांना तसेच वार्षिक सभांना शिफारस झालेले सदस्य उपस्थित होते की नव्हते, या संस्थांच्या कामकाजात तसेच विकासात्मक वाटचालीत या सदस्यांनी काय योगदान दिले, याची तपासणी केली. या तपासणीत संबंधित नावांच्या व्यक्तींचा त्या संस्थेतील सहभाग अगदी तात्पुरत्या स्वरुपात असल्याचे जाणवल्याने त्यांनी पाचही जणांची शिफारस महासभेस करण्यास नकार दिला. महासभेने म्हणजे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्त-जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी शिफारस करण्यास नकार दिल्याने निवडी केल्या नाहीत. महापौर वाकळेंनी, जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस नसल्याने कोणी न्यायालयात धाव घेतली तर महापौरपदाला धोका निर्माण होऊ शकतो, याचा विचार करून पाचही प्रस्ताव अमान्य करीत असल्याचे जाहीर केले. यामुळे मनपाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आतापर्यंतचे सर्व स्वीकृत नगरसेवक अशाच पद्धतीने व याच नियमाने महापालिकेत आले असताना, याचवेळी त्यांना अमान्य केल्याचे दुःख राजकीय नेत्यांकडून खासगीत व्यक्तही झाले. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा नऊ महिन्यांनी स्वीकृत पाच नगरसेवक नियुक्तीचा घाट घातला गेला आहे.\nप्रस्ताव जुने की नवे\nजानेवारी २०२०मध्ये अमान्य करण्यात आलेले पाचजणांचे प्रस्ताव आता पुन्हा येऊ शकतात, त्यांनी त्यावेळी ज्या संस्थांच्या नावाने प्रस्ताव दिले होते, त्या संस्थांच्या कामकाजातील सहभागाबाबतच्या त्रुटींची चॅरिटी कमिशनर कार्यालयात कागदपत्रांद्वारे पूर्तता करून हे प्रस्ताव पुन्हा नव्याने केले जाऊ शकतात. यातील राष्ट्रवादीने शिफारस केलेले उमेदवार बाबासाहेब गाडळकर यांचे निधन झाल्याने फक्त त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीचा प्रस्ताव करता येऊ शकतो. पण मनपातील धुरिण राजकीय मंडळी हेच जुने प्रस्ताव एक बदल करून पुन्हा देतात की नव्याने पाच नवी नावे व त्यांचे प्रस्ताव तयार करून देतात, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. भाजपच्या एका जागेसाठी रामदास आंधळे, माजी नगरसेवक किशोर डागवाले व सुवेंद्र गांधी, सेनेच्या दोन जागांसाठी संग्राम शेळके, मदन आढाव, दिलीप ��ातपुते तर राष्ट्रवादीच्या दोन जागांपैकी गाडळकर यांच्याऐवजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. विपुल शेटिया यांचे नाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता ऑनलाइन होणाऱ्या महासभेत कोणाच्या नावांच्या शिफारशी येतात, त्यावर आयुक्त मायकलवार काय भूमिका घेतात व महापौर वाकळे कोणती नावे जाहीर करतात, याकडे लक्ष लागले आहे.\n'त्या' अर्हतेचा विचारच नाही\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९नुसार महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ अन्वये स्वीकृत नगरसेवक नियुक्त्या होतात. यातील नियम ४मधील 'क' ते 'छ' या नियमास अधीन राहून नियुक्त्यांचे बंधन आहे. पण बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियम 'छ' हाच आधार मानून त्याच्या आधारे राजकारणातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असलेल्यांना पुन्हा राजकीय पद देऊन पावन करून घेण्याचे काम केले जाते. या नियमातील 'क' कलमानुसार- वैद्यकीय व्यावसायिक म्हणून पाच वर्षे काम केलेली व्यक्ती, 'ख' नुसार- शिक्षण तज्ज्ञ म्हणून काम करताना निवृत्त प्राध्यापक-व्याख्याता-मुख्याध्यापक व्यक्ती, 'ग' नुसार-सनदी लेखापाल म्हणून ५ वर्षे काम केलेली व्यक्ती, 'घ' नुसार-पाच वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेला अभियंता, 'ड' नुसार-५ वर्षांच्या अधिवक्ता कामाचा अनुभव असलेला वकील आणि 'च' नुसार-नगरपालिकेचा मुख्याधिकारी-मनपाचा सहायक आयुक्त वा उपायुक्त म्हणून ५ वर्षे कामाचा किंवा मनपा आयुक्त म्हणून २ वर्षे कामाचा अनुभव असलेली व्यक्ती स्वीकृत नगरसेवक पदासाठी नियुक्त केली जाऊ शकते. पण या नियमांमुळे राजकीय क्षेत्रातील निष्ठावान मंडळींवर 'अन्याय' होत असल्याने याच नियमातील 'छ' या नियमाचा आधार घेऊन अशासकीय सामाजिक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून स्वीकृत नगरसेवकपदी राजकीय व्यक्ती नेमण्याची परंपरा सुरू आहे. पण या परंपरेनुसार छोट्या-मोठ्या संस्थांचा आधार घेऊन नगरसेवक होऊ इच्छिणारांचे मनसुबे जानेवारीत मनपा आयुक्त असलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नियमांवर बोट ठेवून धुळीस मिळवले होते. आता त्यांच्या जागी नियमित आयुक्त म्हणून श्रीकांत मायकलवार आले आहेत. त्यामुळे आता ते द्विवेदींनी नियमांवर ठेवलेल्या बोटाप्रमाणे आपलेही बोट प्र���्ताव तपासताना नियमांवर ठेवतात की आखडून घेतात, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.\nमहापालिकेच्या नामनिर्देशित सदस्य नियुक्त्यांसाठीच्या अर्हतेतही काहीशी संदिग्धता आहे. या अर्हतेच्या प्रस्तावनेत 'एखाद्या व्यक्तीकडे पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान अथवा अनुभव असेल ती व्यक्ती नामनिर्देशित पालिका सदस्य पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केली जाण्यास पात्र असेल', असे स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे पालिका कामकाजाचा अनुभव असलेल्या माजी नगरसेवकांना यात संधी मिळू शकते. मात्र, या प्रस्तावनेनंतर, 'जर ती व्यक्ती...'असे म्हणून 'क' ते 'छ' असे विविध नियम नमूद करून याच अर्हतेतील प्रत्येकी एक व्यक्ती नामनिर्देशित पालिका सदस्य म्हणून नियुक्तीचेही सांगितल्याने व प्रशासनाकडूनही केवळ याच आधारे नियुक्त्या होत असल्याने माजी नगरसेवकांना नियमात असूनही संधी मिळत नाही. पण ही मंडळी 'क' ते 'छ' या नियमांतील सर्वात सोपा अशासकीय सामाजिक संघटनेचा सदस्य या 'छ' नियमातील तरतुदीचा आधार घेत स्वीकृत नगरसेवक होतात व नगरसेवक होण्याचे आपले व आपल्या पक्षाचेही स्वप्न साकार करतात.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर महानगरपालिका राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/sangli/lokmat-effect-work-started-reduce-sharp-turns-near-chincholi-bus-stand-a292/", "date_download": "2021-05-18T00:36:50Z", "digest": "sha1:H7QVFZVM5F4MSCIK32RCGZVIBRFD2L7W", "length": 33288, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लोकमत इफेक्ट -चिंचोली बसस्थानकाजवळील तीव्र वळण कमी करण्याचे काम सुरु - Marathi News | Lokmat Effect - Work started to reduce sharp turns near Chincholi bus stand | Latest sangli News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पें��्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या ��क्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nAll post in लाइव न्यूज़\nलोकमत इफेक्ट -चिंचोली बसस्थानकाजवळील तीव्र वळण कमी करण्याचे काम सुरु\nRoad Sefty Shirala Sangli : चिंचोली ( ता. शिराळा ) येथील बसस्थानकाजवळील फरशी पुलाच्या भिंतीच्या आतून रस्त्यातूनच गटाराचे बांधकाम करण्याचा अजब प्रकार करून तीव्र वळणाची रुंदी कमी करण्यात आली होती. याबाबत संबंधित ठेकेदार व अभियंत्याविरोधात आवाज उठवण्यात आला ���णि या प्रश्नाला लोकमतने वाचा फोडली होती. हे तीव्र वळण कमी करण्याचे तसेच गटारीचे सुधारित काम सुरु करण्यात आले आहे.\nलोकमत इफेक्ट -चिंचोली बसस्थानकाजवळील तीव्र वळण कमी करण्याचे काम सुरु\nठळक मुद्देचिंचोली बसस्थानकाजवळील तीव्र वळण कमी करण्याचे काम सुरुठेकेदार,अभियंत्याविरोधात आवाज, लोकमतने फोडली होती वाचा\nशिराळा : चिंचोली ( ता. शिराळा ) येथील बसस्थानकाजवळील फरशी पुलाच्या भिंतीच्या आतून रस्त्यातूनच गटाराचे बांधकाम करण्याचा अजब प्रकार करून तीव्र वळणाची रुंदी कमी करण्यात आली होती. याबाबत संबंधित ठेकेदार व अभियंत्याविरोधात आवाज उठवण्यात आला आणि या प्रश्नाला लोकमतने वाचा फोडली होती. हे तीव्र वळण कमी करण्याचे तसेच गटारीचे सुधारित काम सुरु करण्यात आले आहे.\nसध्या या तीव्र वळणावरील फरशी पुलाच्या उत्तरेकडील बाजूने गटाराचे बांधकाम करत तीव्र वळण कमी करण्याचे काम सध्या केले जात आहे. परंतु दक्षिण दिशेला बांधण्यात असलेल्या गटाराचे काम नियमानुसार केले नसल्याचे दिसून येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी संतप्त भावना ग्रामस्थांच्यामधून व्यक्त केली जात आहे.\nया तीव्र वळणावरील फरशी पुलाची रुंदी कमी असल्याने आधीच ग्रामस्थांच्यातून नाराजी व्यक्त केली जात होती. कारण यापूर्वी या ठिकाणी अनेक अपघात झाल्याने त्यात काहींचे प्राणही गेले होते. त्यातच रस्त्यातून गटाराचेही बांधकाम करुन या ठेकेदाराने ग्रामस्थांनच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला.\nकराड ते रत्नागिरी असा हा जवळचा मार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणावर वहातुक सुरू असते त्यात आता या मार्गाचे रुंंदीकरण झाल्याने वहातुकीत खूप मोठी वाढ होईल आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर शेताकडे चालणाऱ्या रहदारीला, गुरांना नदीला पाण्यासाठी घेऊन जाणारे गावकऱ्यांना व शाळेला चालत जाणाऱ्या चिमुकल्या लेकरांना या ठिकाणी भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने या तीव्र वळणाचे योग्य रुंंदीकरण होणे आवश्यक होते.\nसंवेदनशील चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी या फरशी पुलाला डबल नळे टाकण्यासाठी या आधीही संघर्ष केला होता. व आता हे तीव्र वळण कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करुन या वळणाचे रुंंदीकरणा करण्यास भाग पाडले. यासाठी त्यांना गावातील युवकांनी चांगली साथ दिली.\nroad safetypwdSangliरस्ते सुरक्षासार्वजनिक बांधकाम विभागसांगली\nIPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीसाठी ए आर रेहमाननं डेडिकेट केलं 'भन्नाट' गाणं, सुरेश रैनासाठी 'मांगता है क्या'\nIPL 2021 : ख्रिस मॉरिसची तुफानी फटकेबाजी पाहून संजू सॅमसन म्हणाला, \"मी तो सिंगल…”\nIPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनी पहिल्यासारखा राहिला नाही, CSKला यशस्वी व्हायचं असेल तर...; गौतम गंभीरचं मोठं विधान\nPlay & Win: 'लोकमत डॉट कॉम'वर T20 क्विझ खेळा अन् रोज जिंका बक्षिसं; 'बंपर प्राईज' जिंकण्याचीही सुवर्णसंधी\nIPL 2021 : \"त्यामुळे आम्ही सामना गमावला\"\", दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने सांगितलं पराभवामागचं कारण\nIPL 2021 : मॉरिसच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, वीरूसह नेटिझन्स म्हणाले...\nसांगलीत पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त; मृत्युसत्र मात्र कायम\nव्यापाऱ्यांना पालकमंत्र्यांकडून दिलासा : सुरेश पाटील\nकडेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा हिरवळीचे खत करण्याकडे कल\nबोरगावमधील पोस्ट कर्मचाऱ्यांच्या चाैकशीचे आदेश\nजिल्ह्यातील सहा बीएएमएस कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा खंडित\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3666 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2314 votes)\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रो��ॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nParam Bir Singh: परमबीर सिंहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nमदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/inflation-will-skyrocket-if-the-lockdown-is-announced-rbi-gives-a-serious-warning-nrvk-120986/", "date_download": "2021-05-18T02:33:13Z", "digest": "sha1:KCIQ7I7PKL6YEK234HMN47C4QJ3YRZ7H", "length": 11891, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Inflation will skyrocket If the lockdown is announced ... RBI gives a serious warning nrvk | लॉकडाऊन जाहीर झाला तर... भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला गंभीर इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nमहागाईचा आगडोंब उसळणारलॉकडाऊन जाहीर झाला तर… भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला गंभीर इशारा\nभारतात कोरोनाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. सतत वाढत असलेल्या रुग्णसंख्येवरून चिंतानजक परिस्थिती निर्माण झाली असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गंभीर इशारा दिला आहे. कोरोनाचे संकट असेच वाढत राहिले आणि देशात लॉकडाऊन जाहीर झाला तर त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर पडेल आणि महागाई वाढेल.\nमुंबई : भारतात कोरोनाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. सतत वाढत असलेल्या रुग्णसंख्येवरून चिंतानजक परिस्थिती निर्माण झाली असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गंभीर इशारा दिला आहे. कोरोनाचे संकट असेच वाढत राहिले आणि देशात लॉकडाऊन जाहीर झाला तर त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर पडेल आणि महागाई वाढेल.\nकोरोनावर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास वस्तूंच्या पुरवठ्यावर प्रतिबंध लादले जाण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होईल आणि जर देशात पुरवठा साखळी खंडित झाली तर इंधन महागाईत वाढ होईल आणि त्यामुळे देशात महागाईतही वाढ होण्याचा संभाव्य धोका असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.\nआरबीआयच्या ग्राहक निर्देशांकानुसार मार्च महिन्यात महागाईत ५.५ टक्के वाढ झाली असून फेब्रुवारीत ती ५ टक्के होती. खाद्य आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईत वाढ झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे.\nअनेक राज्यात लॉकडाऊनसह अन्य निर्बंध लादण्यात आल्याने अनिश्चिततेचे वातावरण आहे. राजधानी दिल्लीत १५ दिवसापासून तर महाराष्ट्रातही लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. अनेक राज्यात स्थानीय स्तरावरही निर्बंध असल्याने त्याचाही परिणाम आर्थिक व्यवहारावर होत आहे.\nमहापौर निधीतून दोन रुग्णवाहीका व रक्तपेढीकरीता एक मिनीबसचे लोकार्पण\nमनोरंजनतारक मेहता फेम बबि��ाच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/so-schools-and-colleges-can-be-started-regularly-in-the-middle-of-july-tifr-experts-relief-nrab-123592/", "date_download": "2021-05-18T02:11:04Z", "digest": "sha1:RD77TRWMQYSMSMIGY2YQNOWOPE2JI5EV", "length": 18220, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": ".. So schools and colleges can be started regularly in the middle of July; TIFR experts' relief nrab | .. तर जुलैच्या मध्यात शाळा आणि महाविद्यालये नियमीतपणे सुरू करता येतील ; टिआयएफआरच्या तज्ज्ञांचा दिलासा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nमुंबई.. तर जुलैच्या मध्यात शाळा आणि महाविद्यालये नियमीतपणे सुरू करता येतील ; टिआयएफआरच्या तज्ज्ञांचा दिलासा\nटि आय एफ आरचे प्रमुख (डीन) डॉ संदीप जुनेजा यांच्याकडे या अभ्यास गटाचे नेतृत्व आहे. सूत्रांनी सांगितले की, ��ा अभ्यास गटाने मुंबईत मागील महिनाभरात केलेल्या अभ्यासातून दिसून आले की, २.३ लाख लोकांना कोरोनाचा फटका बसला असून त्यातील १४७९ जणांना जीव गमवावा लागला आहे. १मे च्या एका दिवसांत मुंबईत कोरोनाचे ९० बळी होते. आता पर्यंतचे एका दिवसांतील सर्वाधिक मृत्य़ू २४ जून २०२० मध्ये १२० होते. आकडेवारीच्या अभ्यासानुसार सार्स- कोव्ह-२चा प्रसार झपाट्याने करण्यात रेल्वेच्या लोकल ट्रेनच्या सेवांचा मोठा हातभार लागला आहे.\nकिशोर आपटे,मुंबई : मे आणि जून महिन्यात मुंबईत दररोज किमान दोन लाख नागरीकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली तर येत्या जुलै महिन्याच्या मध्यात शाळा आणि महाविद्यालये नियमीतपणे सुरू करता येवू शकतील असा आशादायक अहवाल टाटा फंडामेंटल इन्स्टिट्यूट (टीआयएफआर) च्या तज्ज्ञांनी दिल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. या सूत्रांच्या माहितीनुसार या तज्ज्ञांनी दिलासा दिला आहे की, येत्या काळात नव्याने कोरोना व्हेरीयंट म्युटेशन झाले नाही तर १८ ते ४४ वयोगटाच्या सुमारे ७५ टक्के नागरीकांना पहिला डोस देवून पुढील दोन महिन्यात सुरक्षीत केले जावू शकते असा आशादायक निष्कर्ष काढल्याचे सांगण्यात येत आहे.\nलसीकरणाला वेग देण्याचा एकमेव मार्ग\nया सूत्रांनी सांगितले की, अर्थातच हा उपलब्ध आकडेवारी आणि जागतिक स्थितीचा केलेल्या अभ्यासावरील ठोकताळा आहे, मात्र आता कोविड स्थितीतून जनतेला सुरक्षीत करण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याचा एकमेव मार्ग असल्याचे जगभरात मान्य झाले आहे. कोविड-१९चा सर्वाधिक प्रसार मुंबई आणि पुणे या औद्योगिक परिसरात झपाट्याने झाला त्यामुळे या भागात दोन महिने दररोज किमान दोन लाख नागरीकांना सलग लसीकरणाची पहिला मात्रा देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात वेगाने लसीकरण करण्यावर सरकारचा भर राहणार असून या मोहिमेच्या परिणामकारकतेचा अभ्यास जुलै अखेर अभ्यास करून अहवालात सादर केला जाणार आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सर्वात तरूण लोकसंख्या या भागात आहे जे उद्योग व्यवसाया निमित्त बाहेर कार्यरत आहेत.\nप्रसारात लोकल ट्रेनच्या गर्दीचा मोठा हातभार\nटि आय एफ आरचे प्रमुख (डीन) डॉ संदीप जुनेजा यांच्याकडे या अभ्यास गटाचे नेतृत्व आहे. सूत्रांनी सांगितले की, या अभ्यास गटाने मुंबईत मागील महिना��रात केलेल्या अभ्यासातून दिसून आले की, २.३ लाख लोकांना कोरोनाचा फटका बसला असून त्यातील १४७९ जणांना जीव गमवावा लागला आहे. १मे च्या एका दिवसांत मुंबईत कोरोनाचे ९० बळी होते. आता पर्यंतचे एका दिवसांतील सर्वाधिक मृत्य़ू २४ जून २०२० मध्ये १२० होते. आकडेवारीच्या अभ्यासानुसार सार्स- कोव्ह-२चा प्रसार झपाट्याने करण्यात रेल्वेच्या लोकल ट्रेनच्या सेवांचा मोठा हातभार लागला आहे. टि आय एफ आरच्या तज्ज्ञांचा निष्कर्ष असे सांगतो की फेब्रुवारी महिन्यात ज्यावेळी सर्वांसाठी रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली त्यानंतर कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तनाचा वेग हळूहळू वाढल्याचे दिसुन आले आहे. रेल्वे आणि रस्त्यांवर गर्दीचे प्रमाण वाढले त्यांनंतर या म्युटेशनचा प्रसार झपाट्याने झाला आहे. त्यानंतर दुसरी लाट वेगाने पसरली असावी असे या आकडेतज्ज्ञांचे मत आहे. या अहवालाच्या निष्कर्षानुसार आर्थिक कारणासाठी व्यवहार सुरळीत होत असतानाच गर्दीचे नियोजन योग्य त-हेने न झाल्याने विषाणूची वहन आणि उत्परिवर्तन होण्याची क्रिया वाढत गेली.\nगर्दीच्या संपर्कात फैलावाचे प्रमाण सर्वाधिक\nया तज्ज्ञांचा महत्वाचा निष्कर्ष असा आहे की, कोविड-१९ बाबत आवश्यक गांभिर्य नागरीकांनी पाळले नाही. त्यामुळेच दुस-या लाटेचा धोका जीवघेणा ठरला आहे, त्यातच सरकारनेही ढिलाई नही म्हणत असताना लसीकरणाचा वेग आवश्यक तितका वाढवला नाही त्यामुळे विषाणूचा प्रसार ज्या प्रमाणात झाला त्या प्रमाणात लोकांचे लसीकरण झाले नाही. मार्च महिन्याच्या मध्यात कोरोना विषाणूची मारक क्षमता २.५ पट जास्त होती. त्यामुळे गर्दीत त्याचा प्रसार वेगाने झाला. मुंबईत मोठ्या प्रमाणात मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार वाढल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच पुणे, ठाणे, नाशिक नागपूर या मुंबईतील गर्दीशी सर्वाधिक संपर्कात असलेल्या भागातही हे विषाणू फैलाव होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. या अनुभवातून आता पुढच्या काळात काय खबरदारी घेता येईल याची शिफारस या अभ्यासातून येत्या काही दिवसांत समोर येणार आहे असे या सूत्रांनी सांगितले.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/01/17/this-person-failed-the-driving-test-157-times/", "date_download": "2021-05-18T00:56:49Z", "digest": "sha1:MN2K6XYIMQCN7GRKDV6QBWGK6R53PERD", "length": 13871, "nlines": 175, "source_domain": "yuvakatta.com", "title": "१५७ वेळा ड्रायविंग टेस्ट मध्ये फेल होणारा हा व्यक्ती, तब्बल ३ लाख खर्च केल्यानंतर पास झाला आहे.! - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या १५७ वेळा ड्रायविंग टेस्ट मध्ये फेल होणारा हा व्यक्ती, तब्बल ३ लाख...\n१५७ वेळा ड्रायविंग टेस्ट मध्ये फेल होणारा हा व्यक्ती, तब्बल ३ लाख खर्च केल्यानंतर पास झाला आहे.\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब\n१५७ वेळा ड्रायविंग टेस्ट मध्ये फेल होणारा हा व्यक्ती, तब्बल ३ लाख खर्च केल्यानंतर पास झाला आहे.\nमराठीमध्ये एक म्हण आहे प्रयत्नाअंती परमेश्वर, याआ म्हणीला प्र्तेक्षात खरे करून दाखवले आहे इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने. आपण अनेकवेळा बघितले असेल कि प्रथम ड्रायविंग टेस्ट साठी गेलेली व्यक्ती एखाद्या वेळी नापास होते, काही लोक 5-१० वेळां नापास होतात.\nपरंतु इंलंडच्या या व्यक्तीने ड्रायविंग टेस्टमध्ये तब्बल १५७ वेळा नापास होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.\nड्रायविंग लायसंस मिळवण्यासाठी केला ३ लाख रुपये खर्च.\nसोशल मिडीयावर या व्यक्तीची चर्चा चालू आहे, कारण १५७ वेळा नापास झाल्यानंतर त्याने आपले ड्रायविंग लायसंस मिळवले आहे.\nहा व्यक्ती जगातील सर्वात खराब ड्रायवरच्या लिस्टमध��ये सामील झाला आहे कारान त्याने केवल थ्योरी टेस्ट हि १५७ वेळा दिली आहे. त्याने तब्बल ३००० पौंड म्हणजेच ३ लाख रुपये खर्च केले आहेत. परंतू या व्यक्तीची ओळख हि गुप्त ठेवण्यात आली आहे.\nतुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल कि असा कारनामा करणारा हा पहिला व्यक्ती नाही. इंग्लंडच्या ड्रायविंग विभागाच्या आकड्यांनुसार या पहिली एका माहिलेने ११७ वेळा थ्योरी टेस्ट दिलेली आहे आणि आजपर्यंत पास झाली नाही.\nतिसऱ्या नंबरवर ४८ वर्षीय महिला होती जिने ९४ व्या वेळी आपली टेस्ट पास करून लायसंस मिळवले होते. १५७ वेळा नापास जरी झाला सला तरिही या व्यक्तीने आपले नाव प्रसिध्द करून घेतले आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहे पण अवश्य वाचा: एक असेही गाव जिथे कोणीच तंबाकू किंवा धुम्रपान करत नाही.\nPrevious articleएक असेही गाव जिथे कोणीच तंबाकू किंवा धुम्रपान करत नाही.\nNext articleएकावेळी या गुरु आणि शिष्याच्या जोडीने हिंदु धर्म मिटण्यापासून वाचवला होता\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखेरचा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊनची तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय…\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\nभारतीय राज्यघटनेशी संबंधित ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nयुद्धाच्या सर्व सीमा ओलांडून या देशातील सैनिकांनी 40000 महिलांच्या इज्जतीवर हात...\nअकबर ब��दशहाच्या एका चुकीमुळे चतुर बिरबलला आपला जीव गमवावा लागला होता.\nदेवतांचे राजा असलेल्या इंद्रदेवांना या कारणांमुळे पुजले जातं नाही.\nयंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीची असेल ‘या’ विराट विक्रमांवर नजर…\nराम मंदिर आंदोलनामध्ये या 9 प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांचे योगदान अतिशय महत्वाचे...\nलिंबू खाण्याचे आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही आच्छर्यचकित व्हाल..\nया गोलंदाजाने ४ बॉलमध्ये लगातार सचिन, द्रविड, राठोड आणि मांजरेकरच्या विकेट...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/amazon-smartphone-upgrade-days-sale-samsung-galaxy-note10-lite-available-with-flat-rs-15000-discount/articleshow/82032804.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-05-18T01:45:41Z", "digest": "sha1:6NGJUPXUUVRT34KNOJXMIH5AGGRJ3PMA", "length": 14239, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSamsung च्या या फोनला १५ हजारांच्या फ्लॅट डिस्काउंटवर खरेदीची जबरदस्त संधी\nई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर Smartphone Upgrade Days सेल सुरू आहे. हा सेल १५ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोनला डिस्काउंट सोबत खरेदी करता येऊ शकते. जाणून घ्या डिटेल्स.\nहा सेल १५ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे\nSamsung Galaxy Note10 Lite वर १५ हजारांचा फ्लॅट डि��्काउंट\nनवी दिल्लीःAmazon Smartphone Upgrade Days: ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर Smartphone Upgrade Days सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान अनेक स्मार्टफोन्स आणि अॅसेसरीवर डिल्स दिली जात आहे. OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, Vivo आणि OPPO च्या स्मार्टफोन्सवर ४० टक्क्यांपर्यंत ऑफ दिले जात आहे. सेलमध्ये Redmi Note 10 सीरीज, Vivo X60 सीरीज, Samsung M12, OPPO F19 Pro+, Samsung M02, Samsung M02s, Mi 10i सारख्या स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.\nवाचाः २१ एप्रिलला लाँच होणार Realme 8 5G, ट्रिपल रियर कॅमेरासह हे फीचर्स\nहा सेल १५ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान IndusIand बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्कांट दिला जाणार आहे. तर, प्राइम मेंबर्सला HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास नो कॉस्ट ईएमआय ऑफर दिला जाणार आहे. सोबत एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय उपलब्ध केला जाणार आहे.\nवाचाः Reliance Jio: २०० जीबी पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग हे आहेत टॉप ३ पोस्टपेड प्लान\nSamsung Galaxy Note10 Lite वर मिळत असलेल्या डिस्काउंट संबंधी या ठिकाणी माहिती देत आहोत. या स्मार्टफोनला १५ हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत खरेदी केले जाऊ शकते. तसेच या फोनला एक्सचेंज ऑफर दिले जात आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये S Pen स्टाइलस, ट्रिपल रियर कॅमेरा, ८ जीबी पर्यंत रॅम दिली आहे.\nवाचाः ११ तास पाण्यात, ८ वेळा जमिनीवर आपटले, OnePlus 9 Pro ला काहीच झाले नाही, पाहा व्हिडिओ\nया फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ४३ हजार रुपये आहे. यावर १५ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट सोबत २७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. यासोबत १३ हजार ७५० रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यानंतर युजर्संना हा फोन फक्त १४ हजार २४९ रुपयांत मिळू शकतो.\nवाचाः चीनच्या Wuhan लॅबमध्ये करोनापेक्षाही जास्त धोकादायक व्हायरस, जेनेटिक डेटा पाहून शास्त्रज्ञ\nयाच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ४५ हजार रुपये आहे. ८ हजार १ रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत हा फोन खरेदी केला जाऊ शकतो. यासोबत १३ हजार ७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यानंतर युजर्संना हा फोन २३ हजार २४९ रुपयात खरेदी करता येऊ शकतो.\nवाचाः 'सुपरमास्क'ची बाजारात एन्ट्री, किंमत २२ हजार रुपये, भन्नाट फीचर्स\nवाचाः फक्त ४७ रुपयांत २८ दिवस अनलिमिटेड कॉलिंग, रोज १ जीबी डेटा, 100 SMS फ्री\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nReliance Jio: २०० जीबी पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग हे आहेत टॉप ३ पोस्टपेड प्लान महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ मे २०२१ मंगळवार : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस या राशींसाठी उत्तम\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ उभारणार ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nपुणेपुणे जिल्ह्याला 'असा' बसला तौत्के चक्रीवादळाचा फटका\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane/four-arrested-for-issuing-bogus-covid-reports-in-bhiwandi/articleshow/82202261.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2021-05-18T00:55:49Z", "digest": "sha1:ZOSDMCBDSCKRV5JG55WHWAVNWKNM2OZS", "length": 18311, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Bhiwandi Coronavirus: Bhiwandi Crime: ���ाचशे रुपयांत करोना निगेटिव्ह अहवाल; भिवंडीत 'त्यांनी' धंदाच थाटला होता\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBhiwandi Crime: पाचशे रुपयांत करोना निगेटिव्ह अहवाल; भिवंडीत 'त्यांनी' धंदाच थाटला होता\nBhiwandi Crime: ५०० रुपयांमध्ये बनावट करोना निगेटिव्ह अहवालाची विक्री करणाऱ्या भिवंडीतील एका लॅबचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी संबंधित लॅबोरटरीच्या मालकासह चौघांना अटक करण्यात आली आहे.\n५०० रुपयामध्ये बनावट करोना निगेटिव्ह अहवालाची विक्री\nभिवंडीत लॅबोरटरीच्या मालकासह चौघांना अटक\nलॅबमधून मोठ्या प्रमाणावर बनावट तपासणी अहवाल जप्त.\nठाणे: आरटीपीसीआर चाचणी न करता पाचशे रुपयात एका नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून भिवंडीतील महेफुज क्लिनिकल लॅबोरटरी मधून करोनाचा बनावट निगेटिव्ह अहवाल देण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटने या लॅबोरटरीवर कारवाई करत लॅब मालक तसेच लॅब व्यवस्थापनाचे काम पाहणारा त्याचा भाऊ आणि लॅबमधील दोन टेक्निशियन अशा चौघांना अटक केली आहे. लॅबमधून बनावट करोना अहवाल जप्त करण्यात आले आहेत. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचणीचे बनावट अहवाल तयार करून विक्री केल्याची बाब चौकशीमध्ये निष्पन्न झाली आहे. तसेच या लॅबोरटरीला आयसीएमआर किंवा शासनाकडून आरटीपीसीआर तपासणी करण्याची कोणतीही परवानी नसल्याची बाबही समोर आली आहे. ( Bhiwandi Bogus Covid Report Update )\nवाचा: करोनाचे थैमान सुरू असताना मोठा दिलासा; आज ६२ हजार रुग्ण झाले बरे\nभिवंडीतील शांतीनगर, गैबीनर परिसरात नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी न करता करोनाचे बनावट निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अहवाल ५०० रुपयांमध्ये देण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटला मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने आणि त्यांच्या पथकाने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेऊन आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या. ज्या लॅबमधून बनावट अहवाल देण्यात येत त्या गैबीनगर येथील महेफुज क्लिनिकल लॅबोरटरीममध्ये एका डमी व्यक्तीला पाठवले. या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब किंवा नमुने न घेता एका नामांकित लॅबचा लेटरहेडचा वापर करून करोनाचा बनावट निगेटिव्ह अहवाल देताना या लॅबमधील तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आणि लॅबोरटरीची घेतलेल्या झडतीमध्ये एकूण बनावट ६४ अहवाल पोलिसांच्या हाती लागले. यामध्ये ५९ अहवाल निगेटिव्ह तर ५ अहवाल पॉझिटिव्ह होते. या अहवालांविषयी ताब्यात घेण्यात आलेला लॅब टेक्निशियन इनामुलहक उर्फ रब्बानी तसेच लॅब व्यवस्थापनाचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खान यांच्याकडे पोलिसांनी अत्यंत बारकाईने चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. लॅबमध्येच मोबाइल, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, संगणक, प्रिंटरच्या सहाय्याने करोनाचे बनावट अहवाल तयार करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच हे अहवाल लॅबचा मालक मेहफुज आलम मुजीबुल्ला खान याच्या सांगण्यावरून तयार करण्यात येत होते, असेही उघड झाले.\nवाचा: राज्यात कडक लॉकडाऊन; निर्बंधांबाबत ही आहे नेमकी माहिती...\nया प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर इनामुलहक, आफताब याच्यासह अन्य एक लॅब टेक्निशियन मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख या तिघांना गुन्हे शाखेने बुधवारी अटक केले. या तिघांना न्यायालयाने ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर लॅब मालक मेहफुज याला गुरुवारी अटक करण्यात आले. आफताब आणि मेहफुज दोघे भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशाप्रकारे बनावट करोना अहवाल तयार करत त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय येनपुरे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटने केली आहे.\nकामगारांना विकले बनावट करोना निगेटिव्ह अहवाल\nपरराज्यात विमानाने तसेच रेल्वेने जाणारे शिवाय कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना करोनाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. अशा लोकांना लॅबमधून ५०० रुपयांमध्ये बनावट अहवाल तयार करून विक्री करण्यात येत होते. यापूर्वी देखील अनेक कंपन्यामधील मोठ्या प्रमाणात कामगारांचे आरटीपीसीआर तपासणीचे बनावट अहवाल विक्री करण्यात येत असल्याची बाब चौकशीमध्ये निष्पन्न झाली आहे. या कारवाईमध्ये पडघा भागातील वेगवेगळ्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे आरटीपीसीआर तपासणीसाठी घेतलेले ५८९ स्वॅब, ४३० आधारकार्डच्या झेरॉक्स, ५६९ आयसीएमआरचे फॉर्मही लॅबमध्ये मिळाले आहेत.\nवाचा: 'कोविडची दुसरी लाट परतवून लावतानाच...'; CM ठाकरे यांचे महत्त्वाचे आवाहन\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमिरा-भाईंदरमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजक्रिकेटमध्ये होणार मोठा भूकंप; क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बॉल टॅम्परिंगची पुन्हा चौकशी\nमुंबईTauktae Live : मुंबई विमानतळावरील विमानसेवा ११ तासांनंतर झाली सुरू\nमुंबईराज्यात तौत्के चक्रीवादळाने घेतले ६ बळी; CM ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश\nअहमदनगरमहाराष्ट्रावर संकटं, मुख्यमंत्र्यांबद्दल तृप्ती देसाई म्हणाल्या…\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nक्रिकेट न्यूजधक्कादायक... आयपीएलच्या नावाखाली हा खेळाडू क्रिकेट मंडळालाच करतोय ब्लॅकमेल, पाहा मोठा खुलासा...\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T02:39:48Z", "digest": "sha1:M2RZNQI6CHDPKY75YDEQJRATYMGX4GEU", "length": 4225, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८७ मधील निर्मिती - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९८७ मधील निर्मिती\n\"इ.स. १९८७ मधील निर्मिती\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०१७ रोजी १६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-18T02:23:27Z", "digest": "sha1:DALNYQEFTMAOV43G5GL3SJ66ISZSAQLT", "length": 8428, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "तर खाजगी बस मालक संघटना सरकार विरोधात प्रचार करणार-ताम्हणकर | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर तर खाजगी बस मालक संघटना सरकार विरोधात प्रचार करणार-ताम्हणकर\nतर खाजगी बस मालक संघटना सरकार विरोधात प्रचार करणार-ताम्हणकर\nगोवा खबर: अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी 11 फेब्रुवारी रोजी जुन्ता हाऊसमधील वाहतूक खात्याच्या मुख्यालयासमोर धरणे धरणार असल्याचा इशारा दिला आहे.त्याच बरोबर मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा पोट निवडणुकीत मांद्रे आणि शिरोडा या दोन्ही मतदारसंघात सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराविरोधात काम करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे भाजपची डोकेदुखी आणखीच वाढली आहे.\nसंघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सरकारी कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ‘गेले दीड वर्ष सरकारकडे बसमालकांच्या अनेक मागण्या पडून आहेत. वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई हे केवळ आश्वासने देतात, त्यापलीकडे काहीच करत नाहीत. सरकारने अलीकडे दिलेली तिकीट दरवाढ अन्यायकारक आहे. 12 किलोमीटर तसेच 18 किलोमीटर पल्ल्याच्या छोट्या मार्गावर खासगी बसमाल���ांना कोणताही फायदा झालेला नाही.\nखासगी आणि कदंब बस गाड्यांच्या वेळापत्रकात ताळमेळ असावा तसेच संघर्ष होऊ नये यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली. परंतु या समितीच्या केवळ दोनच बैठका झालेल्या आहेत. प्रत्येक बस स्थानकावर प्रमाणित वेळ दर्शवणारी घड्याळे लावण्याची विनंती करूनही ती पूर्ण झालेली नाही. सरकारच्या दोन योजना आहेत तसेच सबसिडी योजना आहे परंतु बस मालकांना याचा कोणताही लाभ 2014 पासून झालेला नाही. बँकांचे हप्ते थकले आहेत. तिकीट दरवाढीत संचालक देसाई यांनी जाणूनबुजून घातलेला आहे असा आरोपही ताम्हणकर यांनी केला.\nNext articleपंतप्रधान आज काढणार खाणींवर तोडगा\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nईडीसीला विक्रमी 61 कोटी रूपयांचा नफा\n2020 पर्यंत देशातील 718 जिल्ह्यांमध्ये पोषण अभियानाची व्याप्ती वाढविण्यात येणार\nअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मायकेल पॉम्पिओ यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nखाण उद्योगासाठी समांतर किमान आर्थिक सहाय्य देण्याचे शिवसेनेचे आश्वासन\nखूनी हल्ला प्रकरणी कळंगुट मध्ये एकास अटक\nबाणशेच्या जंगलात कुडतरीच्या महिलेचा खुन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nसरकारी कर्मचाऱ्यांची गृह कर्ज योजना बंद करण्याचा निर्णय मागे घ्या :विरोधी...\nजिल्हा पंचायत निवडणुकीनंतर किती नोकऱ्या दिल्या ते दाखवा: कॉंग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/2952/", "date_download": "2021-05-18T00:43:47Z", "digest": "sha1:UDFCRJHLXTCMOIDO7JL3RPOIFYCYKFXO", "length": 10708, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "मंत्री, सदस्य यांना शपथ घेण्याबाबत ‘मार्गदर्शक तत्वे’ठरवून देण्याची केली मागणी - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवाद���ामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमंत्री, सदस्य यांना शपथ घेण्याबाबत ‘मार्गदर्शक तत्वे’ठरवून देण्याची केली मागणी\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांना पत्र\nनागपूर, दि. २५ : नव्याने निवडून आलेले काही संसदसदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेत असल्याचे नमूद करून या संदर्भात सर्व संबंधिताकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे/आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र पत्र पाठवून राज्यपालांनी शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य व गांभीर्य जतन करण्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याचे नमूद केले आहे.\nआपल्या आवडत्या पक्ष नेत्यांचे अथवा आपली श्रद्धा व निष्ठा आहे अश्या आराध्य व्यक्तींचे नाव शपथेच्या प्रारूपामध्ये जोडल्यामुळे शपथ विधी प्रक्रियेचे गांभीर्य कमी होते, असे श्री. कोश्यारी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.\nमहाराष्ट्रात मंत्री पदाची शपथ देताना काही सदस्यांना आपण शपथ ‘लिहिली आहे त्याच स्वरुपात कुठलीही नावे न जोडता’ पुन्हा वाचण्याची सूचना केली होती याचे राज्यपालांनी आपल्या पत्रात स्मरण केले आहे.\nशपथेच्या प्रारूपापासून फारकत घेण्यासंदर्भातील या विषयावर आपल्या स्तरावर विचार विनिमय करून सर्व संबंधिताना योग्य सूचना / मार्गदर्शक तत्वे देऊन शपथ विधी प्रक्रियेचे पावित्र्य जतन करण्याची विनंती राज्यपालांनी आपल्या पत्राद्वारे उभय पीठासीन अधिकाऱ्यांना केली आहे.\n← कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर अधिक भर देण्यात यावा-केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणाल कुमार\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील →\nनांदेड जिल्ह्यात 22 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nवारकरी प्रतिनिधींच्या प्रस्तावानुसार कार्तिकी वारी मर्यादित संख्येतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावी – विधानसभ��� अध्यक्ष\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण करावे – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/pandharpur-mangalvedha/", "date_download": "2021-05-18T02:37:51Z", "digest": "sha1:MJE6ZPKTBB5K44A7XRW2VIP6IQZUMY7O", "length": 8801, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "Pandharpur-Mangalvedha Archives - बहुजननामा", "raw_content": "\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचा खुलासा, म्हणाले – अँड. नितीन मानेंचा ‘राष्ट्रवादी’शी काहीही संबध नाही’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी बाजी मारली असून ...\nभगीरथ भालकेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘पराभूत झालो तरी संपलो नाही, पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन’\nपंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन - अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ...\nराष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाला पत्र, फेरनिवडणुकीची केली मागणी\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना १ लाख ९ ...\nअजित पवारांच्या सभेत कोरोनाच्या नियमाची पायमल्ली; संयोजकांवर FIR दाखल\nपंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्या ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचा खुलासा, म्हणाले – अँड. नितीन मानेंचा ‘राष्ट्रवादी’शी काहीही संबध नाही’\nसलग 3 दिवसांच्या इंधन दरवाढीनंतर सर्वसामान्यांना दिलासा, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर\nपत्नीचा गळा दाबून खून करणार्या डॉक्टर पतीला जन्मठेप, सासर्याला 4 वर्ष कैद\nकोरोनावर येतंय प्रभावी औषध 2-DG ठरणार रामबाण, DRDO चा ‘प्राणवायू’ लवकरच येणार\nजर तुम्ही कोरोनाबाधित असाल अन् घरीच उपचार सुरू असतील तर हे 3 उपाय आत्मसात करा – आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन\nका जडते एखाद्यावर प्रेम, तुम्हाला माहित आहे का Love मध्ये कसे काम करतात ‘हार्मोन’, जाणून घ्या\nकुणाच्या हाती लागेल यश, कुणाच्या भाग्यात समस्या, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा आहे सोमवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-bollywood-celebrities-at-72-miles-ek-pravas-special-screening-4337145-PHO.html", "date_download": "2021-05-18T02:24:47Z", "digest": "sha1:3N3N6644LX7HGKK7FIXCD5362LFDW6ID", "length": 3718, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood Celebrities At 72 Miles Ek Pravas Special Screening | '72 मैल...'चा प्रवास बघण्यासाठी रितेश, जेनेलियासह पोहोचले अनेक स्टार्स, बघा PICS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\n'72 मैल...'चा प्रवास बघण्यासाठी रितेश, जेनेलियासह पोहोचले अनेक स्टार्स, बघा PICS\nराजीव पाटील दिग्दर्शित 72 मैल एक प्रवास या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दींची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या 9 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. आहेत.\nअशोक व्हटकर यांच्या ‘72 मैल’ या कादंबरीवर आधारित ‘72 मैल एक प्रवास’ या सिनेमाचे दिग्दर्शन राजीव पाटील यांनी केले असून यामध्ये स्मिता तांबे, चिन्मय संत, शर्वरी सोलस्कर, ईशा माने, चिन्मय कांबळी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.\nहिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला रितेश आणि जेनेलिया देशमुख, मधुर भंडारकर, इम्तियाज अली, वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, मुग्धा गोडसेसह अनेक कलाकार आले होते.\n'72 मैल एक प्रवास' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/union-health-minister-harshvardhan/", "date_download": "2021-05-18T02:07:18Z", "digest": "sha1:IKX4J7EY7QGPS5QSJ7OENOHOVKJRB77E", "length": 3197, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Union Health Minister Harshvardhan Archives - MPCNEWS", "raw_content": "\nIndia Corona Update : देशातील 60.74 लाख रुग्णापैकी 50.16 लाख झाले कोरोनामुक्त\nएमपीसी न्यूज - देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 60 लाखांच्या पुढे गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यापैकी 50.16 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 82 हजार 170 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1,039…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-05-18T02:49:05Z", "digest": "sha1:2OOBXPID7BLJOWJMYOLQTLDLEUH7PJ3C", "length": 5264, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी हिंदी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. १९९१ सालापासून हा पुरस्कार दिला जात असला तरी १९९७ पर्यंत पुरुष व महिला अभिनेत्यांमध्ये मिळून एकच विजेता ठरवला जात असे.\n१९९१ - अभिनेत्याने जिंकला\n१९९२ - पुरस्कार नाही\n१९९३ - डिंपल कापडिया - रुदाली\n१९९४ - अभिनेत्याने जिंकला\n१९९५ - फरीदा जलाल - मम्मो\n१९९६ - मनीषा कोइराला - बॉम्बे\n१९९७ - मनीषा कोइराला - खामोशी\n१९९८ - तब्बू - विरासत\n१९९९ - शेफाली छाया - सत्या\n२००० - तब्बू - हु तु तू\n२००१ - तब्बू - अस्तित्व\n२००२ - करिष्मा कपूर - झुबैदा\n२००३ - मनीषा कोइराला - कंपनी, राणी मुखर्जी - साथिया\n२००४ - उर्मिला मातोंडकर - भूत\n२००५ - करीना कपूर - देव\n२००६ - राणी मुखर्जी - ब्लॅक\n२००७ - करीना कपूर - ओंकारा\n२००८ - तब्बू - चीनी कम\n२००९ - शहाना गोस्वामी - रॉक ऑन\n२०१० - माही गिल - देव.डी\n२०११ - विद्या बालन - इश्किया\n२०१२ - प्रियांका चोप्रा - ७ खून माफ\n२०१३ - रिचा चड्ढा - गॅंग्ज ऑफ वासेपूर\n२०१४ - शिल्पा शुक्ला - बी.ए. पास\n२०१५ - आलिया भट��ट - हायवे\n२०१६ - कंगना राणावत - तनू वेड्ज मनू रिटर्न्स\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १८:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.akshardhara.com/en/lalit-athavani-anubhavkathan/31465-The-Joy-of-Cancer-Anup-kumar-Mehta-Publishing-House-buy-marathi-books-online-at-akshardhara-9788177664348.html", "date_download": "2021-05-18T00:41:44Z", "digest": "sha1:WYMVPRUMUK6FD6U72ZYUIFAK5JA4OZPV", "length": 26264, "nlines": 364, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "The Joy of Cancer by Anup kumar - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > ललित>आठवणी-अनुभवकथन>The Joy of Cancer (द जॉय ऑफ कॅन्सर)\nकॅन्सरसारख्या रोगाशी लढणं सोपं नसतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत कॅन्सरचं निदान होतं, तेव्हा त्या व्यक्तीची आणि कुटुंबीयांची काय अवस्था होते, या रोगाचे आर्थिक, कौटुंबिक परिणाम कसे होतात, त्या रोगावर कोणते उपचार केले जातात, उपचारांदरम्यान त्या रोग्याची मानसिक, शारीरिक स्थिती काय असते आणि या रोगाला धीरादात्तपणे कसे सामोरे जावे याची माहिती देणारं पुस्तक आहे, ‘द जॉय ऑफ कॅन्सर.’ अनुपकुमार यांच्या स्वानुभवातून साकारलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी कर्करोगाशी लढण्याचा सातकलमी कार्यक्रम सांगितला आहे. पहिल्या कलमात कर्करोगाचा स्वीकार कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. दुसर्या कलमात तुम्ही तुमचे उपचार आणि डॉक्टर कसे निवडाल हे सांगितले आहे. तिसर्या कलमात सकारात्मकतेची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. चौथ्या कलमात कुटुंबाच्या, स्नेह्यांच्या आधाराची मांडणी कशी करावी, हे सांगितलं आहे. पाचव्या कलमात उर्वरित आयुष्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी, याबद्दल लिहिले आहे. आरोग्याकडे नेणारा मार्ग मन:चक्षूने कसा पाहावा, हे सहाव्या कलमात सांगितले आहे आणि सातव्या कलमात आहार नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले आहे. सगळ्या उपचारांनंतर त्यांना जेव्हा बरं वाटू लागलं त्यानंतरचं त्यांचं जीवन, कॅन्सर परत उद्भवला तेव्हाही त्या���नी त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं, याबद्दलही त्यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. या पुस्तकाच्या शेवटी नोंदवलेल्या परिशिष्टामध्ये त्यांनी कर्करोग म्हणजे काय, कर्करोग कशामुळे होतो, कर्करोगाचे प्रकार, कर्करोगाच्या खुणा आणि लक्षणे, कर्करोगावरील उपचार, उपचारांचे आनुषंगिक परिणाम, उपचार चालू असताना घ्यावयाची दक्षता, भविष्यातील कर्करोग उपचार काय असतील याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच विविध कर्करोग संस्था आणि त्यांच्याकडून मिळणार्या मदतीचे स्वरूप याविषयी माहिती दिली आहे. कर्करोगाशी संबंधित इंग्रजी शब्द आणि त्यांचे अर्थ समाविष्ट केले आहेत.\nकॅन्सरसारख्या रोगाशी लढणं सोपं नसतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत कॅन्सरचं निदान होतं, तेव्हा त्या व्यक्तीची आणि कुटुंबीयांची काय अवस्था होते, या रोगाचे आर्थिक, कौटुंबिक परिणाम कसे होतात, त्या रोगावर कोणते उपचार केले जातात, उपचारांदरम्यान त्या रोग्याची मानसिक, शारीरिक स्थिती काय असते आणि या रोगाला धीरादात्तपणे कसे सामोरे जावे याची माहिती देणारं पुस्तक आहे, ‘द जॉय ऑफ कॅन्सर.’ अनुपकुमार यांच्या स्वानुभवातून साकारलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी कर्करोगाशी लढण्याचा सातकलमी कार्यक्रम सांगितला आहे. पहिल्या कलमात कर्करोगाचा स्वीकार कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. दुसर्या कलमात तुम्ही तुमचे उपचार आणि डॉक्टर कसे निवडाल हे सांगितले आहे. तिसर्या कलमात सकारात्मकतेची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. चौथ्या कलमात कुटुंबाच्या, स्नेह्यांच्या आधाराची मांडणी कशी करावी, हे सांगितलं आहे. पाचव्या कलमात उर्वरित आयुष्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी, याबद्दल लिहिले आहे. आरोग्याकडे नेणारा मार्ग मन:चक्षूने कसा पाहावा, हे सहाव्या कलमात सांगितले आहे आणि सातव्या कलमात आहार नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले आहे. सगळ्या उपचारांनंतर त्यांना जेव्हा बरं वाटू लागलं त्यानंतरचं त्यांचं जीवन, कॅन्सर परत उद्भवला तेव्हाही त्यांनी त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं, याबद्दलही त्यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. या पुस्तकाच्या शेवटी नोंदवलेल्या परिशिष्टामध्ये त्यांनी कर्करोग म्हणजे काय, कर्करोग कशामुळे होतो, कर्करोगाचे प्रकार, कर्करोगाच्या खुणा आणि लक्षणे, कर्करोगावरील उपचार, उपचारांचे आनुषंगिक परिणाम, उपचार चालू असताना घ्यावयाची दक्षता, भविष्यातील कर्करोग उपचार काय असतील याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच विविध कर्करोग संस्था आणि त्यांच्याकडून मिळणार्या मदतीचे स्वरूप याविषयी माहिती दिली आहे. कर्करोगाशी संबंधित इंग्रजी शब्द आणि त्यांचे अर्थ समाविष्ट केले आहेत.\nकॅन्सरसारख्या रोगाशी लढणं सोपं नसतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत कॅन्सरचं निदान होतं, तेव्हा त्या व्यक्तीची आणि कुटुंबीयांची काय अवस्था होते, या रोगाचे आर्थिक, कौटुंबिक परिणाम कसे होतात, त्या रोगावर कोणते उपचार केले जातात, उपचारांदरम्यान त्या रोग्याची मानसिक, शारीरिक स्थिती काय असते आणि या रोगाला धीरादात्तपणे कसे सामोरे जावे याची माहिती देणारं पुस्तक आहे, ‘द जॉय ऑफ कॅन्सर.’ अनुपकुमार यांच्या स्वानुभवातून साकारलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी कर्करोगाशी लढण्याचा सातकलमी कार्यक्रम सांगितला आहे. पहिल्या कलमात कर्करोगाचा स्वीकार कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. दुसर्या कलमात तुम्ही तुमचे उपचार आणि डॉक्टर कसे निवडाल हे सांगितले आहे. तिसर्या कलमात सकारात्मकतेची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. चौथ्या कलमात कुटुंबाच्या, स्नेह्यांच्या आधाराची मांडणी कशी करावी, हे सांगितलं आहे. पाचव्या कलमात उर्वरित आयुष्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी, याबद्दल लिहिले आहे. आरोग्याकडे नेणारा मार्ग मन:चक्षूने कसा पाहावा, हे सहाव्या कलमात सांगितले आहे आणि सातव्या कलमात आहार नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले आहे. सगळ्या उपचारांनंतर त्यांना जेव्हा बरं वाटू लागलं त्यानंतरचं त्यांचं जीवन, कॅन्सर परत उद्भवला तेव्हाही त्यांनी त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं, याबद्दलही त्यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. या पुस्तकाच्या शेवटी नोंदवलेल्या परिशिष्टामध्ये त्यांनी कर्करोग म्हणजे काय, कर्करोग कशामुळे होतो, कर्करोगाचे प्रकार, कर्करोगाच्या खुणा आणि लक्षणे, कर्करोगावरील उपचार, उपचारांचे आनुषंगिक परिणाम, उपचार चालू असताना घ्यावयाची दक्षता, भविष्यातील कर्करोग उपचार काय असतील याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच विविध कर्करोग संस्था आणि त्यांच्याकडून मिळणार्या मदतीचे स्वरूप याविषयी माहिती दिली आहे. कर्करोगाशी स���बंधित इंग्रजी शब्द आणि त्यांचे अर्थ समाविष्ट केले आहेत.\nकॅन्सरसारख्या रोगाशी लढणं सोपं नसतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत कॅन्सरचं निदान होतं, तेव्हा त्या व्यक्तीची आणि कुटुंबीयांची काय अवस्था होते, या रोगाचे आर्थिक, कौटुंबिक परिणाम कसे होतात, त्या रोगावर कोणते उपचार केले जातात, उपचारांदरम्यान त्या रोग्याची मानसिक, शारीरिक स्थिती काय असते आणि या रोगाला धीरादात्तपणे कसे सामोरे जावे याची माहिती देणारं पुस्तक आहे, ‘द जॉय ऑफ कॅन्सर.’ अनुपकुमार यांच्या स्वानुभवातून साकारलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी कर्करोगाशी लढण्याचा सातकलमी कार्यक्रम सांगितला आहे. पहिल्या कलमात कर्करोगाचा स्वीकार कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. दुसर्या कलमात तुम्ही तुमचे उपचार आणि डॉक्टर कसे निवडाल हे सांगितले आहे. तिसर्या कलमात सकारात्मकतेची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. चौथ्या कलमात कुटुंबाच्या, स्नेह्यांच्या आधाराची मांडणी कशी करावी, हे सांगितलं आहे. पाचव्या कलमात उर्वरित आयुष्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी, याबद्दल लिहिले आहे. आरोग्याकडे नेणारा मार्ग मन:चक्षूने कसा पाहावा, हे सहाव्या कलमात सांगितले आहे आणि सातव्या कलमात आहार नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले आहे. सगळ्या उपचारांनंतर त्यांना जेव्हा बरं वाटू लागलं त्यानंतरचं त्यांचं जीवन, कॅन्सर परत उद्भवला तेव्हाही त्यांनी त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं, याबद्दलही त्यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. या पुस्तकाच्या शेवटी नोंदवलेल्या परिशिष्टामध्ये त्यांनी कर्करोग म्हणजे काय, कर्करोग कशामुळे होतो, कर्करोगाचे प्रकार, कर्करोगाच्या खुणा आणि लक्षणे, कर्करोगावरील उपचार, उपचारांचे आनुषंगिक परिणाम, उपचार चालू असताना घ्यावयाची दक्षता, भविष्यातील कर्करोग उपचार काय असतील याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच विविध कर्करोग संस्था आणि त्यांच्याकडून मिळणार्या मदतीचे स्वरूप याविषयी माहिती दिली आहे. कर्करोगाशी संबंधित इंग्रजी शब्द आणि त्यांचे अर्थ समाविष्ट केले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/7689", "date_download": "2021-05-18T02:22:39Z", "digest": "sha1:QKXMW6CSNXJXG2DEL5XGA26MVI4UVI7Y", "length": 12578, "nlines": 158, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome मुंबई सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात...\nसार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती\nमुंबई, दि. २१ : सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती केली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील. त्या अनुषंगाने उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.\nउच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक सण, उत्सव, समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा त्यावरील अधिकाऱ्यांच्या गठित मंडप तपासणी पथकातर्फे उत्सव सुरु होण्यापूर्वी मंडप तपासणी करुन त्याचा अहवाल संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करणे आवश्यक आहे. यानुसार मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 3 समिती व 9 पथकांची नियुक्ती केली आहे.\nविभागनिहाय तपासणी पथक असे\nए विभाग – मीनल दळवी, तहसीलदार तथा रचना व कार्यपध्दती अधिकारी, मुंबई शहर (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9324213025, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com)\nबी विभाग – प्रसाद कालेकर, नायब तहसीलदार, मलबार हिल विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 8308037954, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),\nई विभाग – प्रकाश भोसले, नायब तहसीलदार निवडणूक शाखा (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9892363373, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),\nसी विभाग – अश्विनकुमार पोतदार, तहसीलदार करमणूककर वसुली शाखा (दुरध्वनी क्र 22665233, भ्रमणध्वनी क्र. 7588813400, magcollectormumbaicity@gmail.com)\nडी विभाग – अशोक सानप, नायब तहसीलदार, अति/निष्का धारावी विभाग, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9967977259 magcollectormumbaicity@gmail.com)\nजी विभाग – एम. आर. वारे, वरळी वि���ानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 7038430195, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),\nएफ नॉर्थ विभाग – एम आर जाधव, नायब तहसीलदार सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघ, दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9404987473 magcollectormumbaicity@gmail.com),\nजी नॉर्थ विभाग – श्याम सुरवसे, तहसीलदार, निवडणूक शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9881108916 magcollectormumbaicity@gmail.com),\nएफ साऊथ विभाग – आशा तामखेडे, तहसीलदार जमीन महसूल वसूली शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9137773090 magcollectormumbaicity@gmail.com)\nPrevious articleमारेगाव तालुक्यात आत्महत्येचे चक्र सुरूच तीन दिवसात तीन आत्महत्या सराटी येथील युवकाने विहीरीत उडी घेवुन केली आत्महत्या\nNext articleराज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करणार – पणनमंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन\nसरकारला पाहिजे त्या प्रकारचे मनुष्यबळ पुरवू. डेमोक्रॅटिक रिपाईची टीम श्रमदानास सज्ज\nराज्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी लिहिले मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना पत्र\nपत्रकारांच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन करणार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक डी.टी.आंबेगावे यांचा इशारा\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमहाराष्ट्रातील १८२ श्रीमंत मराठा आमदारांना नको आहे आरक्षण; गरिब मराठ्यांनी बंड...\nगोरेगाव येथील नेस्को सेंटर परिसरात २२४ खाटांचे सुसज्ज असे आयसीयु कोविड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/west-bengal-assembly-election-2021-result-shibpur-seat-rathin-chakrabarty-bjp-vs-manoj-tiwari-tmc", "date_download": "2021-05-18T00:58:46Z", "digest": "sha1:2UOJ5AM7GBFFK5NDP5WAXRAD6J5Q4464", "length": 16640, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | क्रिकेटर मनोज तिवारी TMC ला हॅटट्रिक मिळवून देणार", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nक्रिकेटर मनोज तिवारी TMC ला हॅटट्रिक मिळवून देणार\nदेशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हळूहळू समोर येऊ लागले आहेत. क्रिकेटच्या मैदानात विशेष छाप सोडण्यात अपयशी ठरलेला माजी क्रिकेटर राजकीय मैदानात षटकार मारण्याचे संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालमधील शिबपूर मतदार संघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटर मनोज तिवारी आघाडीवर आहेत. या मतदार संघात भाजपच्या तिकीटावर डॉ. रथींद्रनाथ चक्रवर्ती नशिब आजमावत आहेत. शिबपूर विधानसभा मतदार संघ ग्रेटर कोलकाता रिजनचा भाग असून हावडा जिल्ह्यात आहे.\nहेही वाचा: Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतादीदी; भाजपची मुसंडी\n1967 मध्ये या जागेवर पहिल्यांदा काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाला होता. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पहिल्यांदा या जागेवर यश मिळाले. त्यानंतर 2016 मध्ये तृणमूल काँग्रेसला गड राखण्यात यश मिळाले होते. सध्याच्या घडीला तृणमूल काँग्रेसचे जुटू लाहडी हे आमदार आहेत. क्रिकेट मनोज तिवारी विजय मिळवून तृणमूल काँग्रेसची हॅटट्रीक साधणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या मतदार संघात एकुण 10 उमेदावारांमध्ये चुरस असून मनोज तिवारी आघाडीवर आहेत. 294 जागा असलेल्या विधानसभेत बहुमताचा आकडा हा 148 आहे.\nमनोज तिवारी यांची क्रिकेट कारकिर्द\nमनोज तिवारीने 2008 ते 2015 या कालावधीमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 3 फेब्रुवारी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबाच्या मैदानात त्यांनी वनडे पदार्पण केले होते. 12 वनडेतील 6 डावात 150 धावा करणाऱ्या मनोज तिवारी यांनी झिम्बाब्वे विरुद्ध हरारेच्या मैदानात 14 जूलै 2015 मध्ये अखेरचा वनडे सामना खेळला. 3 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात एकदा बॅटिंगची संधी मिळालेल्या मनोज तिवारीच्या नावे 15 धावांची नोंद आहे. आयपीएलमध्ये त्यांनी 98 सामने खेळले असून यात 85 डावात 1695 धावांची नोंद आहे.\nक्रिकेटर मनोज तिवारी TMC ला हॅटट्रिक मिळवून देणार\nदेशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हळूहळू समोर येऊ लागले आहेत. क्रिकेटच्या मैदानात विशेष छाप सोडण्यात अपयशी ठरलेला माजी क्रिकेटर राजकीय मैदानात षटकार मारण्याचे संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालमधील शिबपूर मतदार संघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क\n'तृणमूल'च्या उमेदवाराचं कोरोनामुळे निधन\nWest Bengal Assembly Election : कोलकाता : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. उर्वरित राज्यांमध्येही कोरोना हळूहळू शिरकाव करू लागला असून पश्चिम बंगालमध्ये त्याचे पडस\nमृतदेहांबरोबर रॅली काढा, ममतादीदींची ऑडिओ क्लिप व्हायरल\nकोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या काही वेळ आधी शुक्रवारी भाजपने तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांची एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यात त्या टीएमसीच्या एका उमेदवाराबरोबर बोलत आहेत. ममता बॅनर्जींनी या ऑडिओत सीतलकूची येथील पक्षाच्या उमेदवाराला बोलताना\nप. बंगालमध्ये शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान एकत्रित होणार \nनवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात मतदान झालेले आहे. अजूनही तीन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. याचदरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे बंगालमधील निवडणुकीतील उर्वरित टप्प्याचे मतदान एकाच वेळेस घेता येणार नाही का असा सवाल विचारला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडण\nप्रचार रणधुमाळीत ममता दीदींनी घेतला मोठा निर्णय\nकोलकाता - देशात कोरोनाचा संसर्ग दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. यातच देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुका, कुंभमेळा याठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरनाच्या वाढत्या संसर्गामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प\nममता बॅनर्जींचं गांधी मूर्तीसमोर धरणे आंदोलन; बसल्या बसल्या चित्रेही काढली\nकोलकाता : निवडणुकीच्या आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत आता त्यांच्यावर 24 तासांची बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यानच्या काळात, त्या प्रचार करु शकणार नाहीयेत. निवडणूक आयोगाकडून 24 तासांसाठी\nममतांनी आऊटसायडर ���्हटल्यानं शहा भडकले; काँग्रेससह TMCवर जोरदार हल्लाबोल\nपश्चिम बंगालमध्ये एकूण आठ पैकी चार टप्प्यातील मतदान नुकतचं पार पडलं. जसजसे मतदानाचे टप्पे पुढे जात आहेत तसा इथला प्राचार चांगलाच रंगात आला आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केलेल्या जहरी टि\nWest Bengal - पोलिंग बुथवर भाजप-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले\nपश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मदतान प्रक्रियेला सोमवारी सुरुवात झाली. यामध्ये मालदा, कोलकाता दक्षिण, मुर्शिदाबाद, पश्चिम वर्धमान आणि दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील मतदारसंघांचा समावेश आहे. जवळपास 86 लाख 78 हजार 221 मतदार या जिल्ह्यांत आहेत.\nममता दीदींच्या 'M' फॅक्टरने काढली भाजपची हवा\nकोलकाता - देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल आता समोर येत असून जवळपास कोणाची सत्ता येणार हेसुद्धा स्पष्ट झालं आहे. पाच राज्यांपैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेली आणि देशाचं लक्ष लागून राहिलेली निवडणूक म्हणजे पश्चिम बंगालची. इथं बंगालमध्ये दहा वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या ममता बॅनर्जींविर\nविधान परिषदच नाही, मग ममता मुख्यमंत्री कशा होणार\nनवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या विधानसभा (West Bengal Assembly Election 2021) निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं (TMC) बहुमत मिळवलं पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांना नंदीग्राममध्ये (Nandigram) पराभवाचा धक्का बसला. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/national/collector-ujjain-offered-liquor-goddess-ujjain-madhya-pradesh-a301/", "date_download": "2021-05-18T00:52:53Z", "digest": "sha1:E3KS7U6ZTJUCMYSBLKGHUKFIMW6QSDKO", "length": 29058, "nlines": 329, "source_domain": "www.lokmat.com", "title": "...म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी देवीला पाजले मद्य, हंडी घेऊन घातली नगरप्रदक्षिणा - Marathi News | Collector of Ujjain offered liquor to the goddess in Ujjain Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्य���सायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव ��ाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nAll post in लाइव न्यूज़\n...म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी देवीला पाजले मद्य, हंडी घेऊन घातली नगरप्रदक्षिणा\nCollector of Ujjain offered liquor to the goddess : जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी मातेच्या मंदिरात हा मद्याचा प्रसाद अर्पण केला.\nभगवान महाका��ाचे नगर असलेल्या उज्जैनमध्ये मंगळवारी महाअष्टमीनिमित्त २४ खंभा माता मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी महालया आणि महामाया मातेला मद्याचा प्रसाद अर्पण करून महामारीतून सर्वांची मुक्तता करण्याची प्रार्थना केली.\nउज्जैनमधील इतिहासातील प्रसिद्ध राजे विक्रमादित्य हे महालया आणि महामाया मातेची पूजा करत असत, असे सांगितले जाते. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. नवरात्रीदरम्यान, महाष्टमीच्या दिवशी देवीला मद्याचा प्रसाद अर्पण केला जातो. सध्या जिल्हाधिकारी हा विधी पार पाडतात.\nयावर्षी जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी मातेच्या मंदिरात प्रसाद अर्पण केला. त्यानंतर २७ किमीपर्यंत मद्याची धार वाहून विविध भैरव मंदिरांमध्ये मद्याचा प्रसाद अर्पण केला. यादरम्यान जिल्हाधिकारी काही अंतरापर्यंत मद्याची हंडी घेऊन पायी चालले.\nउज्जैनमध्ये अनेक ठिकाणी देवीची प्राचीन मंदिरे आहेत. इथे नवरात्रौत्सवात विशेष पूजापाठ केला जातो. य मांदिरांमध्ये २४ खंबा माता मंदिराचाही समावेश आहे. प्राचीन काळात भगवान महाकालेश्वर मंदिरात जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठीचा मार्ग २४ खांबांपासून बनवण्यात आला होता. या द्वाराच्या दोन्ही बाजूंना महामाया आणि महालया मातेच्या प्रतिमा स्थापित आहेत.\nप्रसिद्ध सम्राट विक्रमादित्य हे या दोन्ही देवींची आराधना करत असत. त्यांच्याच काळापासून अष्टमीच्या दिवशी येथे शासकीय पूजा करण्याची परंपरा सुरू आहे. उज्जैननगरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्राचीन द्वार आहे. तसेच नगररक्षणासाठी इथे २४ खांब स्थापित करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच याला २४ खंबा द्वार असे म्हणतात. देवीने शहराचे रक्षण करावे आणि महामारीपासून रक्षण करावे यासाठी इथे महाष्टमीदिवशी शासकीय पूजा आणि त्यानंतर पायी नगरपूजा केली जाते.\nसुमारे २७ किमी लांबीच्या या महापूजेमध्ये ४० मंदिरांमध्ये मद्याचा प्रसाद अर्पण केला जातो. हा विधी सकाळी सुरू होऊन संध्याकाळी समाप्त होतो. यादरम्यान, उज्जैनमधील प्रसिद्ध मातेचे मंदिर असलेल्या २४ खंबा माता मंदिरापासून यात्रा सुरू होऊन ज्योर्तिलिंग महाकालेश्वराच्या मंदिराच्या शिखरावर ध्वज चढवून यात्रेची समाप्ती होते. या यात्रेमधील खास बाब म्हणजे एका मडक्यामध्ये मद्य भरून मडक्याच्या खाली छिद्र केले जाते. त्या शिद्रामधून शहरामध्ये संपूर्ण २७ किमीपर्यंत मद्याची धार वाहिली जाते. ती तुटत नाही.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nआध्यात्मिक हिंदुइझम मध्य प्रदेश\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\nParam Bir Singh: परमबीर सिंहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nमदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/mahindra/475-di-27829/", "date_download": "2021-05-18T01:57:30Z", "digest": "sha1:KBZJ2S5AKWAJPPZVOEONKJIND4SKCGTP", "length": 14477, "nlines": 193, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले महिंद्रा 475 DI ट्रॅक्टर, 32320, 475 DI सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ\nवापरलेले महिंद्रा 475 DI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nमहिंद्रा 475 DI वर्णन\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 475 DI @ रु. 170000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nमहिंद्रा 275 DI ECO\nसर्व नवीन ट्रॅक्टर पहा\nमहिंद्रा 275 DI ECO\nसर्व वापरलेले पहा महिंद्रा ट्रॅक्टर\nमहिंद्रा YUVO 275 DI\nमहिंद्रा YUVO 475 DI\nलोकप्रिय महिंद्रा वापरलेले ट्रॅक्टर\nमहिंद्रा 275 DI TU\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nविक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता.\nविक्रेता नाव VIPIN KUMAR\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/mira-bhayander/", "date_download": "2021-05-18T01:31:57Z", "digest": "sha1:CLDOB7I2KMN2ZPPYVFD3IVAMNGPODFVF", "length": 32296, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मीरा-भाईंदर मराठी बातम्या | Mira Bhayander, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरो��ी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून रा��कारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nTauktae Cyclone : न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट चक्रीवादळात अडकली; ६ जणांचा जीव वाचवण्यासाठी धडपड\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nTauktae Cyclone : भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक कोळीवाड्यातील मच्छीमार बोटी किनाऱ्यावर परतल्या. बोटी किनाऱ्यावर याव्यात यासाठी मत्स्य विभाग, महसूल व पोलिसांसह मच्छीमार नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ... Read More\nTauktae CycloneMira Bhayanderतौत्के चक्रीवादळमीरा-भाईंदर\nTauktae Cyclone : मीरा-भाईंदरमध्ये तौत्के चक्रीवादळाचा कहर; ८० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली, घरांचे उडाले पत्रे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nTauktae Cyclone In Mira Bhayandar : महापालिकेच्या भाईंदर, तलाव मार्गावरील प्रभाग कार्यालय, फॅमिली केअर रुग्णालय, भाईंदर स्थानक समोरील अनुसया इमारत, पूनम सागर वसाहत आदी अनेक इमारतींचे गच्चीवर लावलेले पत्रे वादळाने उडवून लावले. ... Read More\nTauktae CycloneMira BhayanderRainतौत्के चक्रीवादळमीरा-भाईंदरपाऊस\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मीरा-भाईंदर जलमय; जनजीवन विस्कळीत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMira Bhayandar Waterlogged Due to Tauktae Cyclone : तौत्के वादळामुळे वादळी वाऱ्यांसह सोमवारी मीरा भाईंदरमध्ये धुवांधार पाऊस बरसला. ... Read More\nTauktae CycloneMira BhayanderRainWaterतौत्के चक्रीवादळमीरा-भाईंदरपाऊसपाणी\nमीरारोड मध्ये बारच्या बाजूला छापा मारून एकास अटक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मीरारोडच्या सृष्टी येथील रॉयल गार्डन बार जवळून प्रवीणचंद्र राय ह्याला अटक करत ७६ हजार रुपयांचा विदेशी दारू साठा जप्त केला आहे . ... Read More\n महिलेची हत्या करून फेकले समुद्रात, भाईंदर येथील घटना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएका महिलेची हत्या करून फेकलेला तिचा मृतदेह हा भाईंदरच्या उत्तन येथील वेलंकनी तीर्थमंदिर जवळच्या समुद्र किनारी सापडला आहे . पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृत महिलेची ओळख मात्र पटलेली नाही. ... Read More\nमीरा-भाईंद���मधील गावठणांतील स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांना दुरुस्ती परवानगी साठी धोरण ठरवा - माजी उपमहापौरांची मागणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमीरारोड - मीरा भाईंदर हे १९ महसुली गावांनी शहर बनले असून ह्या गावातील गावठणात राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना घरदुरुस्ती परवानगी साठी समिती नेमून धोरण ठरवा अशी मागणी माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी महापौर आणि आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ... Read More\nउत्तनच्या मच्छीमारांनी आणखी एका व्हेल माशाला दिले जीवदान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील मच्छीमारांनी शनिवारी खोल समुद्रात जाळ्यात अडकलेल्या आणखी एका व्हेल माशाला जीवदान दिले . बोटीला व्हेलचा फटका लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती . परंतु जीवाची पर्वा न करता ह्या मच्छीमारांनी व्हेलची जाळे कापून सुटका ... Read More\nमीरा भाईंदर मध्ये म्युकरमायकोसिसचे ९ रुग्ण ; २ रुग्णांना दिला डिस्चार्ज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमीरारोड - मीरा भाईंदर म्युकरमायकोसिसचे एकूण ९ रुग्ण असून त्यातील २ रुग्णांना घरी पाठवण्यात आले असून ७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत . सर्वाना कोरोना होऊन गेला होता. ... Read More\nभाईंदरच्या पालिका स्मशानभूमीतील अनधिकृत बांधकामावर कारवाईस टाळाटाळ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपालिकेने त्यावर संस्थेस नोटीस बजावली . खुलासा मागवला . तसेच या प्रकरणी सुनावणी आली . ... Read More\nMira Bhayander Municipal CorporationMira Bhayanderमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकमीरा-भाईंदर\n४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात मीरा भाईंदर महापालिका ठाणे जिल्ह्यात अव्वल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलसींचा तुटवडा असून पुरवठा सुरळीत होत नसल्याने लसीकरण मोहिमेवर त्याचा परिणाम होत आहे . ... Read More\nCorona vaccinethaneMira BhayanderCoronavirus in Maharashtraकोरोनाची लसठाणेमीरा-भाईंदरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3666 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2315 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात ���शी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\n शनिवारच्या मध्यरात्रीपासून १४ तास NEFT सेवा बंद राहणार\nदिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBI चा नकार; सरकारकडून दारे खुली\nम्युच्युअल फंडांतील इक्विटी योजनांच्या गुंतवणुकीमध्ये झाली वाढ\nजपानचं 'हे' हॉटेल ‘चुकीची ऑर्डर’ देण्याकरिता प्रसिद्ध; तरीही लोकांची प्रचंड गर्दी, काय आहे कारण\n\"तुम्ही उधळे आहात की मूर्ख; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण...\"\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/pelted-stones-vandalised-vehicle-criminal-attack-police-who-went-legal-action/", "date_download": "2021-05-18T01:45:16Z", "digest": "sha1:Z63QEV67Y3MLUVNTVR6ZCM335NM3PBKI", "length": 11583, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांचा हल्ला; तुफान दगडफेक, वाहनांची तोडफोड - बहुजननामा", "raw_content": "\nकारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांचा हल्ला; तुफान दगडफेक, वाहनांची तोडफोड\nनागपूर : बहुजननामा ऑनलाईन – कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुन्हेगारांनी तुफान दगडफेक केली. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि.3) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रामटेकनजिकच्या टोली येथे घडली. या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे 400 पोलिसांचा फौजफटा टोलीत पोहचला आहे. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे.\nरहाटे टोली, रामटेक नगर भागात असलेल्या एका झोपडपट्टीत जागोजागी हातभट्टीची दारु गाळली जाते. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे चालत असल्याने पोलिसांकडून या ठिकाणी वारंवार कारवाई करण्यात येते. मात्र, त्याला न जुमानता या ठिकाणी असलेले गुन्हेगार पुन्हा काही दिवसांनी दारुच्या भट्ट्या आणि जुगार अड्डे सुरु करतात. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. पोलिसांनी कारवाई सुरु करताच गुन्हेगारांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. गुन्हेगारांनी महिला आणि लहान मुलांना पुढे करुन पोलिसांवर तुफान दगडफेक केली.\nगुन्हागारांनी दगडफेक करुन वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. मोठ्या संख्येने गुन्हेगारांनी एकत्र येऊन पोलिसांवर हल्ला केला. यामुळे पोलिसांची एकच भांबेरी उडाली. त्यांनी या प्रकरणाची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला दिली. तसेच अतिरिक्त पोलिसांचा ताफा मागवून घेतला. वरिष्ठांनी याची तातडीने दखल घेऊन पोलिसांच्या मदतीसाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा पाठवला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी धरपकड सुरु केली आहे. दरम्यान, पोलिसांनी काही गुन्हेगारांना पकडले असून त्यांना पोलिस ठाण्यात आणून बसवले असून त्यांच्याकडून उर्वरित गुन्हेगारांची माहिती घेतली जात आहे.\nTags: actionassaultCriminalsHurricanenear RamtekpoliceStone peltingvandalismकारवाईगुन्हेगारांतुफान दगडफेकपोलिसांरामटेकनजि���वाहनांची तोडफोडहल्ला\nकेएल राहुल शस्त्रक्रियेमुळे IPL मधील उर्वरित सामन्यांना मुकणार मयांक अग्रवालने दिले उत्तर\n‘या’ कारणासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव\n'या' कारणासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांचा हल्ला; तुफान दगडफेक, वाहनांची तोडफोड\nनिरोगी राहण्यासाठी दिवसभरात 5 ग्रॅम मीठाचे सेवन करा, WHO ची नवीन गाईडलाईन\nसामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू : नाना पटोले\n100 रुपयांत कोरोना चाचणी, 15 मिनिटात रिपोर्ट आले कोविड टेस्टिंगचे आणखी एक स्वस्त किट, जाणून घ्या\nरेमडेसिव्हिरची बेकायदेशिररित्या विक्री करणार्याचा जामीन फेटाळला\nसांगलीत महापालिका कर्मचार्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, शरीराचे लचके तोडत केले रक्तबंबाळ\nघरात राहून ‘रिकव्हर’ होणार्या कोरोना रूग्णांसाठी आली दिलासादायक बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/rakhi-sawants-advice-to-kangana/", "date_download": "2021-05-18T00:46:28Z", "digest": "sha1:YEBGB6WYHT2F4TQ6ONUMWU6OB536O27C", "length": 7685, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राखी सावंतचा कंगनाला सल्ला", "raw_content": "\nराखी सावंतचा कंगनाला सल्ला\nड्रामा क्वीन राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या करोनाच्या साथीच्या काळात बाहेर पडलेली राखी सावंत एका वेगळ्याच अंदाजात वावरते आहे. तिने चक्क कंगना राणावतला उद्देशून एक सल्ला दिला आहे. सध्या करोनाच्या काळात लोकांना ऑक्सिजन उपलब्ध होत नाही आहेत.\nकंगनाने लोकांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असे राखीने म्हटले आहे. राखीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तिने एकावेळी दोन-दोन मास्क घातलेले आहेत. कारमधून उतरताना ती हातातला सॅनिटायजर सर्वत्र फवारतानाही दिसते आहे. तेव्हाच एकजण तिला ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचे सांगतो. त्यावर राखी म्हणते “कंगनाकडे करोडो रुपये आहेत. तिने ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये हे पैसे वाटले पाहिजेत.\nआम्हीदेखील असेच तर करत आहोत.’ राखीच्या या व्हिडिओवर अद्याप कंगनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण जर कंगनाने तिच्या स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिली तर राखीला ती पेलवणार नाही. कंगना आणि राखी यांच्यातील कॅट फाईट आता लवकरच सुरू होईल अशी शक्यता दिसायला लागली आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n“मी आयुष्यभर आपल्या मातृभूमीची सेवा केली, पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही”\nपुणे : स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारणी कार्यही प्रगतीपथावर\nअग्रलेख | निरर्थक संघर्ष थांबवा\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\nअबाऊट टर्न | सल्लेबाज\nFA Cup Title | एफए करंडक लिस्टरने जिंकला\n‘तौक्ते’ चक्रीवादळाचा गोव्यासह कोकण किनारपट्टीला सर्वाधिक फटका; शेकडो…\nअवघे 91 वयोमान, तरीही क्रिकेटसाठी जिवाचे रान\nItalian Open 2021 : जोकोविचचा पराभव करत नदालला विजेतेपद\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\nअबाऊट टर्न | सल्लेबाज\nअग्रलेख | निरर्थक संघर्ष थांबवा\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/11824", "date_download": "2021-05-18T02:00:12Z", "digest": "sha1:DH55DVOUA7P3TEJQJ47U2OIBE7P7PUHK", "length": 7370, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "कोरोनापासून रक्षणासाठी पानठेले बंद करा- डॉ. अभय बंग | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली कोरोनापासून रक्षणासाठी पानठेले बंद करा- डॉ. अभय बंग\nकोरोनापासून रक्षणासाठी पानठेले बंद करा- डॉ. अभय बंग\nहर्ष साखरे जिल्हा सहाय्यक प्रतिनिधी गडचिरोली\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पानठेल्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात खर्रा विक्री जोमाने सुरू आहे त्यामुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूची साथ आता गडचिरोली जिल्ह्यात वेगाने पसरत आहे. खर्राच्या थुंकीमधून कोरोनाचा विषाणू पसरत असल्याने एकाचे थुंकणे सर्वांसाठी घातक ठरत आहे, असं डॉ. अभय बंग यांनी म्हटलंय.\nआम्ही लोकांना, ग्रामपंचायतींना, मुक्तीपथ गाव संघटनांना पानठेला आणि किराणा दुकानदारांना, प्रशासनाला आवाहन करतो कि कोरोना आणिि कॅन्सर पासून रक्षणासाठी तंबाखू सोडा आणि कोरोनाचा प्रसार थांबवा, असं बंग म्हणालेत.\nPrevious articleकन्हान पोलीलावर हल्याने अप राधी प्रवृती डोके वर काढु लागले. गुन्हे शाखे ना.ग्रा. ला दोन आरोपी मध्य रात्री ४८तासात आत अटक करण्यास यश.\nNext articleप्रदेश में कोरोना साढ़े 77 हजार पार मौतें-628, एक्टिव-36036, डिस्चार्ज-32630\nदेसाईगंज पोलिसांच्या कारवाईत 22400 रुपयांचा दारू साठा जप्त\nधानोरा येथे विजेचा लपंडाव\nआरमोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व ��ेण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nकाटली ग्रामपंचायत च्या सरपंच पदी अरविंद उंदिरवाडे तर उपसरपंच पावर्ताबाई खेडेकर\nयुवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/an-oxygen-nurse-to-be-appointed-to-the-hospital-announcement-by-health-minister-rajesh-tope-nrvk-121308/", "date_download": "2021-05-18T02:14:06Z", "digest": "sha1:EBLPOSASS4SZ5CZRKEQJM5DIVCEVU2KM", "length": 12961, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "An ‘oxygen nurse’ to be appointed to the hospital; Announcement by Health Minister Rajesh Tope nrvk | रुग्णालयात नेमणार ‘ऑक्सिजन नर्स’; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nऑक्सिजनच्या समस्येबाबात महत्वाचा निर्णयरुग्णालयात नेमणार ‘ऑक्सिजन नर्स’; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन नर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्या दृष्टीने काम सुरू झाल्याचे समजते. राज्यात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे, रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत आहेतच पण ऑक्सिजनची कमतरता फार मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे उपलब्ध ऑक्सिजन वाया जाऊ न देणे यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. गतवर्षी नंदुरबार येथील एका रुग्णालयात अशी सोय केली गेली होती आणि त्याचा फार मोठा उपयोग झाला होता. या वर्षीही या रुग्णालयाने ऑक्सिजन नर्स नेमल्या आहेत. त्यामुळे लवकरच हा प्रयोग राज्यभर केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nमुंबई : महाराष्ट्रातील सर्व सरकारी हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन नर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्या दृष्टीने काम सुरू झाल्याचे समजते. राज्यात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे, रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत आहेतच पण ऑक्सिजन���ी कमतरता फार मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे उपलब्ध ऑक्सिजन वाया जाऊ न देणे यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. गतवर्षी नंदुरबार येथील एका रुग्णालयात अशी सोय केली गेली होती आणि त्याचा फार मोठा उपयोग झाला होता. या वर्षीही या रुग्णालयाने ऑक्सिजन नर्स नेमल्या आहेत. त्यामुळे लवकरच हा प्रयोग राज्यभर केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nआरोग्य सचिव अर्चना पाटील यांनी लवकरच सरकारतर्फे सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयाना ऑक्सिजन नर्स नेमण्याचे निर्देश जारी केले जात असल्याचे सांगितले आहे. या नर्स दर दोन ते चार तासांनी रुग्णाला ऑक्सिजनची किती गरज आहे हे चेक करतील आणि त्यानुसार ऑक्सिजनचे प्रमाण कमी जास्त करतील.\n५० रुग्णांसाठी एक नर्स असेल.\nऑक्सिजनचा विचारपूर्वक वापर, ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घेणार. पेशंटच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी सुधारली असेल तरी फ्लो कमी केला जात नाही, ही सर्व काळजी ऑक्सिजन नर्स घेतील असे टोपे यांनी सांगीतले.\nपंतप्रधान नरेंद मोदी हेच कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ आहेत; इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचा गंभीर आरोप\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%8F-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2021-05-18T03:04:26Z", "digest": "sha1:Q2HXMH4EIQ3EWPPF72ZGCXE6T2RUQ74O", "length": 4493, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शाब-ए-बरात - विकिपीडिया", "raw_content": "\nशाब-ए-बरात हा शब्द, शब आणि बारात या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. यापैकी शब चा अर्थ रात्र हा होतो आणि बरात 'एक अरबी नाव आहे ज्याचा अर्थ निरपराधीपणा, अभिलेख, अभिहस्तांकन, मोक्ष आहे इस्लामी कैलेंडर नुसार ही रात्र वर्षातून एकदा शाबान महीन्याच्या १४ तारीखेला सूर्यास्तानंतर चालू होते. मुसलमानांसाठी ही रात्र फार मोठी फज़ीलत (महिमा) ची रात्र मानली जाते, या दिवशी जगभरातले सगळे मुसलमान अल्लाह की प्रार्थना करतात. ते स्वतःच्या अपराधाची क्शमा मागतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०१८ रोजी ०८:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/harshdeep-kamble-ias-interview/", "date_download": "2021-05-18T00:54:29Z", "digest": "sha1:OTOVZ4ELBH64CNACUCZ3XNUCZZXY24J4", "length": 34722, "nlines": 143, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "चित्रलेखा साप्ताहिक : प्रशासनात सर्वोत्तम कामगिरी करणारे डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत - Times Of Marathi", "raw_content": "\nचित्रलेखा साप्ताहिक : प्रशासनात सर्वोत्तम कामगिरी करणारे डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत\nकोरोना-लॉकडाऊन संकटावर मात करणार\nमहाराष्ट्र नोकरी – उद्योगात पुन्हा भरारी घेणार – डॉ. हर्षदीप कांबळे (विकास आयुक्त, महाराष्ट्र शासन उद्योग विभाग)\n‘कोरोना – लॉकडाऊन’ नंतर आर्थिक मंदीची त्सुनामी येणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे. परिणामी, आपल्या नोकरी- धंद्याचं पुढे काय होणार, या आणि अशा अनेक प्रश्नांचं वादळ प्रत्येकाच्या मनात घोंघावतंय. परंतु, ‘महाराष्ट्राचं उद्योगक्षेत्राबाबतचं धोरण आणि सुनियोजित उपाययोजनांमुळे महाराष्ट्र उद्योगधंद्यांमध्ये अग्रेसर असणार, ‘असा आत्मविश्वास उद्योग विभागा���े विकास आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे देतात.\nकाय आहे हे महाराष्ट्राचं नवीन उद्योग धोरण\nतरुणांसाठीची ‘ मुख्यमंत्री रोजगार योजना’ नेमकी कशी आहे\nयाची माहिती ‘ राज्य उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ‘चित्रलेखा’ला दिलीय.\nचित्रलेखा: महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात कितव्या क्रमांकावर आहे\nडॉ. हर्षदीप कांबळे : देशातील उद्योगात राज्याचा वाटा मोठा असून आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. तो असा\n१. देशाच्या ‘जीडीपी’त राज्याचा वाटा १५ % आहे.\n२. राज्याचा ‘जीडीपी’ ४०० बिलियन डॉलर्स म्हणजे ३० लाख ३६ हजार कोटी इतका आहे.\n३. देशात झालेल्या परदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीमधील ३० टक्यांहून अधिक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे .\nराज्यात छोटे – मोठे मिळून एकूण किती उद्योग आहेत\nराज्यात एकूण ३० लाख लघु उद्योग आहेत. त्यामध्ये २ कोटी लोकांना रोजगार मिळत आहे. उत्पादन, सेवा, निर्यातीत देशात महाराष्ट्र अव्वल आहे.\nमहाराष्ट्रात कोणत्या कंपन्या, उद्योग आहेत\nमॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमधील अनेक नामांकित ‘ब्रॅंड’ महाराष्ट्रात आहेत. देशातील ३० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतं. आंतरराष्ट्रीय ‘फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स’ आणि बँकांची मुख्यालय मुंबईत आहेत. मुंबई खऱ्या अर्थाने देशाची आर्थिक राजधानी आहे. निर्यातक्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यात प्रामुख्याने – फार्मास्यूटिकल प्रॉडक्ट्स, दागिने, वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू या निर्यातीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. याशिवाय, देशी – परदेशी ‘ग्रो’ कंपन्या राज्यात आहेत. गावस्तरावरील दुग्धव्यवसाय, साखर उद्योग, ‘निमल फूड’चे छोटे युनिट यामुळे ग्रामीण भागातही रोजगार निर्मिती झाली आहे. लघुउद्योगातूनच राज्यात दीड ते २ कोटी लोकांना रोजगार मिळालाय. राज्याचं दरडोई उत्पन्न वाढलं असून ‘कन्झ्युमर बेस’ चांगला असून ‘पर्चेसिंग कॅपेसिटी’ वाढलीय. मोठ्या उद्योगांमध्ये ‘ऑटो सेक्टर’चा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. त्यात ‘फॉक्सवॅगन’, ‘टाटा मोटर्स’, मर्सिडीज’, ‘स्कोडा’, ‘महिंद्रा’, ‘बजाज’ या कंपन्या आहेत. ‘जेएसडब्ल्यू’, ‘उत्तम स्टील’ सारख्या जवळपास दीडशेपेक्षा जास्त लहान-मोठ्या’ स्टील’ कंपन्या आहेत. ‘अंबुजा, ”माणिक, ”सेंच्युरी’ सारख्या सिमेंट उद्योगातील ‘प्रिमियम अँड’च्या फॅक्टरीज महाराष्ट्रात आहेत.\nराज्याचं हे समृद्धतेचं चित्र ‘ कोरोना लॉकडाऊन ‘ नंतरही कायम राहील का\nदेशभरात गेले २ महिने ‘लॉकडाऊन’ आहे. टूरिझम, हॉटेल , एंटरटेन्मेंट इंडस्ट्री बंद आहेत . मॅन्युफॅक्चरिंग , ऑटो इंडस्ट्री , स्टील , सिमेंट ही युनिट्स बंद आहेत. ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त फटका उद्योगक्षेत्राला बसलाय. मुंबईमध्ये परिस्थिती कठीण असल्याने’ फूड प्रॉडक्ट’, औषधं यांनाच परवानगी दिली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कामगारांना ‘हँडग्लोव्हज’, ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’चा वापर बंधनकारक करण्याच्या अटीवर उद्योग सुरू झालेत. ४७ हजार जुने छोटे-मोठे युनिट्स सुरू झाले असून, तिथे १३ लाख कामगार काम करीत आहेत. निर्यात पूर्णपणे थांबली आहे. मालाची मागणी कमी झाल्यामुळे कंपन्या कमी प्रॉडक्शन करत आहेत. अजूनही बऱ्याच कंपन्या, ऑफिसेस, उद्योगधंदे बंद असल्यामुळे कामगार कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. काहींनी नोकऱ्याही गमावल्या आहेत.\nयासाठी सरकारने काय उपाययोजना आखल्यात\nराज्य सरकारने सर्व कंपन्यांना सूचना केल्या आहेत की, ‘कोरोना – लॉकडाऊन’च्या संकटामुळे कुठल्याही आस्थापनांनी कामगार, कर्मचारी कपात करू नये. कामगार, कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार द्यावा, असे आवाहन स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘टीव्ही’वरून केलं आहे. जर कोणी या आदेशाचं पालन केलं नाही, तर त्या कंपनीविरोधात कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे तक्रार करावी. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करता येईल.\nअनेक कारखाने, लघु उद्योग, बांधकाम व्यवसायात अकुशल, अर्धकुशल परप्रांतीय कामगार होते. ते आता आपापल्या राज्यात परत गेल्यामुळे कामगारांची समस्या भेडसवणार नाही का\nपरप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने त्यांच्या राज्यात गेले आहेत, हे मलाही मान्य आहे. पण आपल्या राज्यातील उद्योगधंद्यांची, इथल्या कंपन्या-कारखान्यांची गरज भागवण्याची क्षमता आपल्या राज्यातच आहे, हेही लक्षात घ्या. जे परप्रांतीय कामगार निघून गेले, ते अर्धकुशल आणि अकुशल या दोन गटांतील होते. आम्ही राज्यातील तरुणांमधून कुशल कामगार निर्माण करण्याचं धोरण आखलंय. इंडस्ट्रिजची गरज ओळखून आम्ही तरुणांसाठी ‘कोर्सेस’ तयार केलेत. आता आम्ही नवीन ‘वेबपोर्टल’ तयार करत आहोत. उद्योग विभाग, लेबर डिपार्टमेंट आणि ‘स्किल डिपा���्टमेंट’चा त्यात सहभाग असेल. काही ‘ऑनलाईन कोर्सेस’ असतील. ‘सेमी स्किल्ड लेबर’ त्याद्वारे ‘स्किल्ड’ होईल, याचा मला विश्वास वाटतो. अधिकाधिक रोजगार निर्मितीचं आमचं ध्येय आहे. नोकरीमध्ये स्थानिकांचा ८० टक्के सहभाग या धोरणानुसार, राज्याच्या उद्योग खात्याने योजना तयार केलीय.\nराज्यातील ‘आयटी सेक्टर’बाबत काय धोरण आहे\nमुंबई , नवी मुंबई आणि पुणे येथे बहुतांश ‘आयटी’ कंपन्यांची कार्यालयं आहेत. ‘लॉकडाऊन’च्या काळातही ‘वर्क फ्रॉम होम’मुळे या उद्योगाला तुलनेने कमी झळ बसलीय. राज्यात जवळपास ४,५००’ आयटी युनिट्स’ आहेत. त्यातील काही युनिट्स ‘आयटी सॉफ्टवेअर’ एक्सपोर्ट करतात. या क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर ‘पॉझिटिव्ह इम्पॅक्ट’ पडत आहे. ‘कोरोना लॉकडाऊन’च्या काळात राज्य शासनाने जी उद्योग वाढीसाठी महत्त्वाची धोरणं आखलीत, त्यात ‘आयटी’ क्षेत्राचा विशेष विचार केलाय, राज्यात या उद्योगांसाठी पोषक आणि सुरक्षित वातावरण आहे. उद्योगांसाठी आवश्यक असणारी’ टेक्निकल मॅनपॉवर’ही आहे. त्यामुळे अधिक उद्योगधंदे महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत. नव्या संकल्पना समोर येत आहेत. ‘डेटा मायनिंग’, ‘डेटा ॲनालिसीस’, ‘सायबर सिक्युरिटी’ हे शब्द वारंवार कानी येत आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. ‘टेली हेल्थ’ किंवा ‘टेली मेडिसिन’चे प्रयोग सुरू आहेत. फॅक्टरीतलं काम बाहेरून ‘ऑपरेट’ करण्याचा प्रयत्नही होत आहे. या टेक्नोलॉजीचा फायदा तज्ज्ञ तरुणांना निश्चित होणार आहे. ३ महिन्यांचा कोर्स केला, तरी त्यांना आवश्यक तंत्रज्ञानाचे माहिती – ज्ञान मिळेल. राज्य शासनाने नवीन औद्योगिक धोरण बनवलं असून नवी मुंबईला जगातील ‘डेटा सेंटर हब’ बनवण्याचं निश्चित केलंय. जगातील मोठ्या कंपन्या याला प्रतिसाद देत आहेत. मोठ्या प्रमाणावर ‘डेटा ॲनालिसीस होईल. साहजिकच हजारो नवीन नोकऱ्या निर्माण होतील\nअनेक देशांच्या कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. याचा फायदा भारताला, विशेषतः महाराष्ट्राला होईल का \n त्याची सुरुवातही झाली आहे. कारण उद्योगधंद्यांसाठीचं राज्यातील सुरक्षित, पोषक वातावरण ‘रिलायन्स जिओ’, ‘मेझॉन’ या कंपन्या ‘फ्लिपकार्ट’ प्रमाणे ‘ई-कॉमर्स बिझनेस’मध्ये उतरत आहेत. ‘लॉकडाऊन’च्या काळातच ‘रिलायन्स’च्या’ जिओ’ कंपनीत ७ ते ८ बिलियन डॉलर्सची परकीय गुंतवणूक झालीय, ती लवकरच आणखी वाढू शकते. हे सकारात्मक संकेत आहेत. ‘ई – कॉमर्स पोर्टल्स’वरून खरेदी – विक्री मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. ‘आयटी सेक्टर’मध्ये पुढील काही महिन्यांमध्ये किमान १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.\nपरदेशी कंपन्यांसाठी काही विशेष सवलती आहेत का\n– महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून, मुंबई कायमच जगभरातील उद्योगांसाठी आकर्षित करणारी राहिलीय. हे लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदेशी कंपन्यांना राज्यात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्यासाठी एकच परवाना घेऊन काम सुरू करण्याची ‘महापरवाना’ योजना जाहीर केलीय. तसंच, या उद्योगांना ‘स्किल्ड मनुष्यबळ’ पुरवण्याचं आश्वासनही दिलंय. या परदेशी कंपन्यांना अधिकाधिक ‘फायनान्शियल इन्सेन्टिव्हज’, करसवलत, सुलभ परवाने दिले जातील. सोबत इथे उत्पादन झालेल्या मालाची स्थानिक पातळीवर जास्त विक्री होईल, असा विश्वासही परदेशी कंपन्यांना, उद्योजकांना दिलाय. यासाठी ‘मैत्री’ नावाची संस्था निर्माण केली असून सरकारच्या १२ विभागांचे अधिकारी या संस्थेत आहेत. महाराष्ट्रात येऊ पाहाणाऱ्या उद्योग- कंपन्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचं काम ‘मैत्री’ संस्था करणार आहे\nशेती – व्यवसायासाठी काय धोरण आहे\n‘कोरोना’ संकटाच्या काळात एकच गोष्ट सकारात्मक आहे; ती म्हणजे देशात मुबलक अन्न-धान्याचा साठा आहे. आता नजीकच्या भविष्यकाळाबाबत बोलायचं झाल्यास, यंदा पाऊस चांगला पडणार आहे. त्यामुळे शेतमालाचं उत्पादनही मुबलक प्रमाणात होईल. शेतमजुरांना चांगला रोजगार मिळेल. अनेक देशांमध्ये सध्या अन्न-धान्याचा तुटवडा भासत आहे. आपण आपली अन्नधान्याची गरज भागवून निर्यात करू शकतो. त्याचा सकारात्मक परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर निश्चित झालेला दिसेल.\nपर्यटन व्यवसायाला तर मोठी झळ बसलीय\n राज्यात दरवर्षी सरासरी १ कोटी देशा/परदेशी पर्यटक येतात. ‘अजंठा – एलोरा’सारख्या जागांना भेट देतात. तसे यापुढेही मोठ्या संख्येने येतील. आता देशांतर्गत पर्यटन व्यवसायाला हळूहळू वर्षभरात चांगले दिवस येतील.\nतरुणांसाठी काय संदेश द्याल \nसंकटं ही आपली परीक्षा घेण्यासाठी येतात. याआधीही आपल्या देशात ‘प्लेग’ आणि इतर साथीचे आजार आले होते. ‘कोरोना’ हे आपल्या पिढीने पाहिलेलं मोठं संकट आहे. त्याने घाबरून किंवा निराश होऊन चालणार नाही. आम्ही प्रशासकीय पातळीवर पूर्णपणे तरुणांसोबत आहोत. संकटावर खंबीरपणे मात करून त्यातून संधी निर्माण करायला पाहिजेत. महाराष्ट्रातील तरुण – तरुणींनी आता धडाडी दाखवत हिरीरीने पुढे यावं. नव्या संधी, नवे सेक्टर उभे राहायला पाहिजेत. तरच नव्याने महाराष्ट्र निर्माण होईल. तरुणाईच त्याचे शिल्पकार ठरतील\nबदललेल्या ‘लाईफस्टाईल’ला साजेसा बिझनेस निवडा\nया विषयी डॉ. हर्षदीप कांबळे सांगतात, पारंपरिक किंवा मोठ्या उद्योगांना कच्चा माल पुरवणाऱ्या अनेक लघु उद्योगांची संख्या वाढवण्याची गरज आहे. अशा गोष्टींचा तरुणांनी स्थानिक पातळीवर अभ्यास करून आमच्याशी संपर्क साधावा. गरज लागल्यास आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. दुसरं म्हणजे, ‘कोरोना- लॉकडाऊन’मुळे आपली जीवनशैली बदलली आहे. गरजा बदलल्या आहेत. काही गरजा वाढल्या आहेत. लोक आरोग्याबाबत, सुरक्षिततेबाबत जागरूक होत आहेत. हे लक्षात घेऊन व्यवसाय निवडावा. स्पष्टच सांगायचं तर, समाजाला फायदा होईल, असेच उद्योग निवडा. उदाहरणार्थ – हेल्थ सेक्टर, फार्मास्यूटिकल कंपन्यांची गरज वाढली आहे. ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’, ‘हँडग्लोव्हज’ अशा गोष्टींची गरज यापुढे दररोज लागणार आहे. अशा वस्तू निर्मितीची संधी आहे. या उद्योगांसाठी जागा आणि भांडवलही कमी लागतं. – ‘पॅक्ड फूड’ आणि भाजीपाल्याची ‘होम डिलिव्हरी’ हा व्यवसाय तेजीने पुढे येत आहे. तरुणांनी संकटातील या संधीचा शोध घेऊन फायदा घ्यावा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कमी होऊ शकतो. साहजिकच छोट्या गाड्या टू व्हीलरकडे लोकांचा कल वळू शकतो. अशा वाहनांची निर्मिती वाढू शकते\nगरजू मुलांचे आई -बाबा :\nसध्या राज्य शासनाच्या उद्योग खात्याचे ‘विकास आयुक्त’ असलेले डॉक्टर हर्षदीप कांबळे हे १९९७ च्या बॅचचे आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे शालेय शिक्षण झाले आहे. पुढचे शिक्षण शहरात झाले, तरी तेही संघर्षमय आहे. सामाजिक ताण्याबाण्यांची आणि समस्यांची त्यांना सविस्तर माहिती व अभ्यास आहे. म्हणूनच ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA)चे आयुक्त असताना त्यांनी ‘हार्ट स्टेंट’च्या किमती कमी करून हृदयविकार रुग्णांना मोठा दिलासा दिला होता. त्यांनी ‘ मॅगी’वर केलेली कारवाईही खूप गाजली होती. प्रशासकीय कर्तबगारीसोबतच विव���ध सामाजिक कार्यामुळे हर्षदीप कांबळे नेहमी चर्चेत असतात. आपल्या ज्ञानाचा समाजाच्या तळागाळांतील व्यक्तींना फायदा व्हावा, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. हर्षदीप यांच्या पत्नी रोजाना व्हॅनिच-कांबळे या मूळच्या थायलँडच्या नागरिक असून तिथल्या प्रतिष्ठित उद्योजिकाही आहेत. दोघांनी मिळून इतरांसाठी आदर्श ठरेल, असा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती ‘चित्रलेखा’ला देताना डॉक्टर हर्षदीप कांबळे म्हणाले, ”डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे आदर्श असून, गौतम बुद्धांच्या तत्त्वानुसार मी आयुष्य जगतो. मला घरातूनच समाजसेवेचं बाळकडू मिळालंय. लोभ मोहापासून दूर राहाण्याचं मी आणि माझ्या पत्नीने ठरवलंय. त्यानुसार, आम्ही गरजू मुलांचे आई-बाबा होऊन त्यांचा शिक्षणाचा आणि इतर खर्च करतो.आम्ही स्वतःच्या गरजा व जबाबदाऱ्या कमी केल्यानेच हे शक्य होईल, हे स्पष्ट झाल्यावर स्वतःचं अपत्य होऊ न देण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला आहे. अशाप्रकारे आयुष्य जगल्याने मिळणारं समाधान हे वेगळं असतं. आयुष्य खऱ्या अर्थाने ‘मीनिंगफुल’ बनतं\nचक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 2 दिवसांत सादर करून शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करावी.:-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\n“जी बाई फांदी तोडेल तिचा नवरा मरेल” जागतिक पर्यावरण दिवस तसेच वटपौर्णिमा च्या निमित्ताने विशेष ब्लॉग\n\"जी बाई फांदी तोडेल तिचा नवरा मरेल\" जागतिक पर्यावरण दिवस तसेच वटपौर्णिमा च्या निमित्ताने विशेष ब्लॉग\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले ��सते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/20933", "date_download": "2021-05-18T02:18:24Z", "digest": "sha1:6NMSTIZLTZXN4NR73SQJS7DZUPNCORXL", "length": 9479, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "अहेरी व आलापल्ली येथे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते धान खरेदी केंद्राचे उदघाटन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली अहेरी व आलापल्ली येथे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते धान खरेदी केंद्राचे...\nअहेरी व आलापल्ली येथे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते धान खरेदी केंद्राचे उदघाटन\nरमेश बामनकर/रोजा गाडपेली तालुका प्रतिनिधी अहेरी\nअहेरी:- आदिवासी विकास महामंडळ, उप-प्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केंद्राचे उदघाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम उपस्थित होते.\nशेतकऱ्यांचे या हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून या हंगामाच्या धान खरेदी केंद्राचे बुधवार 2 डिसेंबर रोजी आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी व आलापल्लीत विधिवत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ केले.\nयावेळी आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी, शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात आणून धानाची विक्री करावी कारण धानाला योग्य भाव व दरासह बोनसही मिळते. याचा लाभ शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घ्यावे असे आवाहन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी यावेळी केले.\nधान खरेदी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी आदिवासी विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष क्रिष्किंद्रराव बाबा आत्राम, उपाध्यक्ष बाबुराव जक्कोजवार, विपणन सहाय्यक दामोदर जुगनाके, ग्रेडर अनंतकुमार आलाम, माजी सरपंच गंगाराम कोडापे, सचिव राजेंद्र गौरकार आदी तर आलापल्ली येथे भीमय्या साइनवार, अचूबाई सडमेक, ईश्वर वेलादी, माजी उपसरपंच मलय्या तोटावार, सचिव कोमले, लक्ष्मण येरावार, बाबुराव तोरेम, पुनशे, तलांडे, बशीर शेख, सुरेश कोरेत, बाबुराव जुनघरे, आदित्य जक्कोजवार, शुभम चिंतावार आदी उपस्थित होते.\nPrevious articleदेविपुर गावाजवळ असलेल्या उंच पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करा परिसरातील जनतेची मागणी.\nNext articleमाहोली धांडे येथे पिक पाहणी प्रात्यक्षिक कार्यक्रम\nदेसाईगंज पोलिसांच्य��� कारवाईत 22400 रुपयांचा दारू साठा जप्त\nधानोरा येथे विजेचा लपंडाव\nआरमोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nरमाई आवास योजना पुर्वरत सुरु करा- गणेश ढवळे माजी सभापती पं.स....\nमालेवाडा ग्रामपंचायत- “लोकशाही ग्रामीण विकास पॅनल”चे निर्विवाद वर्चस्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/mother-commits-suicide-with-7-year-old-boy-in-patas-of-pune-district/", "date_download": "2021-05-18T01:52:40Z", "digest": "sha1:7UJU4BDSMQW2SOCQ5U6XXHBR3A36H4IH", "length": 11254, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "पाटसमध्ये घरात आढळला आई-मुलाचा मृतदेह, हत्या असल्याचा कुटुंबातील व्यक्तीचा संशय - बहुजननामा", "raw_content": "\nपाटसमध्ये घरात आढळला आई-मुलाचा मृतदेह, हत्या असल्याचा कुटुंबातील व्यक्तीचा संशय\nपाटस : बहुजननामा ऑनलाईन – दौंड तालुक्यातील पाटस येथे राहत्या घरामध्ये आईसह सात वर्षाच्या मुलाचा छताला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि.27) सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार उघडकीस आला आहे. लिना सचिन सोनवणे (वय-35) व ओम सचिन सोनवणे (वय-7 रा. स्वराज व्हॅली, पाटस, ता. दौंड) अशी मृतांची नावे आहेत. या दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत आढळून आले आहेत. ही हत्या असल्याचा संशय नातेवाईकांना आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हे स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.\nया प्रकरणी भाऊसाहेब शेलार यांनी फिर्याद दिली आहे. शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,की माझी बहिण लीना सोनवणे तिच्या दोन मुलांसह पाटस येथील स्वराज व्हॅली या अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिची मुलगी वैष्णवी सचिन सोनवणे हिचा आम्हाला फोन आला होता की आई व तिचा भाऊ ओम हे दोघेजण छताच्या पंख्याला लटकत आहेत. तेव्हा आम्ही पाटस येथे जाऊन पाहिले. त्यावेळी भाचा ओम हा बेडरुमधील छाताच्या पंख्याला ओढणीने लटकलेल्या स्थितीत होता. तर बहीण लीना ही किचनमध्ये छताच्या पंख्याला दोरीने लटकलेल्या स्थितीत आढळून आली.\nया घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र ही हत्या आहे असा संशय कुटुंबातील व्यक्तींनी घेतला आहे. तर शवविच्छेदन अहवालानंतर हे स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.\nनव्या संसदेचं बांधकाम ‘अत्यावश्यक सेवा’; मोदी सरकारच्या निर्णयामुळं कोरोना काळातही काम सुरू\nआरोग्य मंत्रालयाचा केंद्राला प्रस्ताव, म्हणाले – ‘देशातील 150 जिल्ह्यात Lockdown गरजेचा’ \nआरोग्य मंत्रालयाचा केंद्राला प्रस्ताव, म्हणाले - 'देशातील 150 जिल्ह्यात Lockdown गरजेचा' \nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, नि���्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nपाटसमध्ये घरात आढळला आई-मुलाचा मृतदेह, हत्या असल्याचा कुटुंबातील व्यक्तीचा संशय\nअखेर 10 वी ची परीक्षा रद्दचा शिक्षण विभागाकडून शासन आदेश जारी\nभरधाव दुचाकी जागेवर थांबलेल्या डंपरला धडकली, दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू\n Facebook वर आता No Fake News; कोणतीही बातमी, आर्टिकल शेअर करण्यापुर्वी वाचावचं लागणार\n‘त्या’ हत्याकांडाचं गूढ येणार समोर; पैलवान सुशील कुमारच्या निकटवर्तीयाने केला मोठा खुलासा\nपुण्यात पाळणा घर चालविणार्या महिलेच्या 18 वर्षीय मुलाकडून 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, वानवडीत FIR\nत्यानं तलवारीनं बायकोचा गळा चिरला अनू गाठलं पोलिस स्टेशन; पत्नीच्या चारित्र्यावर होता दाट संशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/ahmednagar-zp-chairman-niwad.html", "date_download": "2021-05-18T00:49:35Z", "digest": "sha1:BZOJEAATWMPOAUE5E4KWKEOEO36PLAVT", "length": 5727, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "जिल्हा परिषद : सभापतीपदी उमेश परहर, सुनिल गडाख, काशिनाथ दाते, मीरा शेटे", "raw_content": "\nजिल्हा परिषद : सभापतीपदी उमेश परहर, सुनिल गडाख, काशिनाथ दाते, मीरा शेटे\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी उमेश परहर, महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मीरा शेटे तर बांधकाम आणि कृषी या विषय समित्यांच्या सभापतीपदी काशिनाथ दाते आणि सुनिल गडाख यांची बिनविरोध निवड झाली आहे. दाते आणि गडाख यांना समिती वाटपाचे अधिकार अध्यक्षा राजश्री घुले यांना असून कोणती समिती कोणाला हे अध्यक्षा ठरविणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी विषय समिती सभापतीपदाच्या निवडीसाठी विशेष सभा झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत एकूण 14 अर्ज दाखल झाले होते. समाजकल्याण समितीसाठी उमेश परहर, सोमिनाथ पाचारणे यांनी तर महिला बालकल्याण समितीसाठी मीरा शेटे, पंचशीला गिरमकर, सुषमा दराडे, राणी लंके यांनी अर्ज दाखल केले होते. विषय समित्या म्हणजे बांधकाम तसेच कृषी समित्यांसाठी सुनील गडाख काशिनाथ दाते, जालिंदर वाकचौरे, रामहरी कातोरे, अनिल कराळे, शरद झोडगे, शरद नवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.\nविषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध होण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले गेले. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असल्याने निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. आघाडीने समाजकल्याण समितीसाठी उमेश परहर, महिला बालकल्याण समितीसाठी मीरा शेटे तसेच अन्य विषय समित्यांसाठी काशिनाथ दाते आणि सुनिल गडाख यांची नावे निश्चित केली. त्यानंतर दुपारी निवडीवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणार्या इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. नियुक्त सभापतींचा यावेळी सत्कार करण्यात आला.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/09/ahmednagar-road-issues-shivsena-bjp-politics.html", "date_download": "2021-05-18T02:38:50Z", "digest": "sha1:CDMIZGYHUMN6NCXLG2C24UCABQJNEPYE", "length": 10125, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "नगरमध्ये खड्डे राजकारण पेटले.. तुम्ही त्यांना काळे फासा.. मग तुम्हाला कोणी फासावे..सेना-भाजपचे रणकंदन सुरू", "raw_content": "\nनगरमध्ये खड्डे राजकारण पेटले.. तुम्ही त्यांना काळे फासा.. मग तुम्हाला कोणी फासावे..सेना-भाजपचे रणकंदन सुरू\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : नगरमध्ये रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांचे राजकारण जोरात तापले आहे. भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील खड्डे दुरुस्ती केली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, शहर शिवसेनेने तुम्ही (महापौर वाकळे) नगर शहरातील खड्डे दुरुस्ती केली नाही तर आम्ही (शिवसेना) तुम्हाला काळे फासू, असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. दरम्यान, शहरातील बालिकाश्रम रस्ता, कोठी रोड व केडगाव देवी रोड वगळता अन्य सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून, त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचे आदेश महापौर वाकळेंनी मंगळवारी महापालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिले आहे.\nनगर शहरात सध्या रोजच पाऊस पडत असल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. पायी चालण्यासही रस्ते शिल्लक राहिल्याची स्थिती नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्या खड��ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही, त्यामुळे तेथे अपघात होऊ नये म्हणून परिसरातील नागरिकांनी झाडांच्या फांद्या या खड्ड्यांतून रोवल्या आहेत. अशा स्थितीत शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही मनपा अधिकाऱ्यांना खड्डे दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर महापालिकेच्या सत्तेत भाजपला बसवणाऱ्या काँग्रेसनेही आता मनपाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, महापौर वाकळेंनी दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील खड्डे दुरुस्तीचे काम करण्याचे आवाहन केले आहे व ही खड्डे दुरुस्ती झाली नाही तर अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. त्यावर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते व अन्य पदाधिकाऱ्यांनी, नगर शहरातील एक रस्ता खड्डा मुक्त दाखवा व शहर शिवसेनेकडून एक लाख रुपये बक्षीस जाहीर केले. महामार्गावरील खड्डे दाखवणारे महापौर पालिकेत का झटकतायेत जबाबदारी, अशी टीकाही सातपुते यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील खड्डे दर्शन महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना करवून देण्यात आले. जुन्या महानपालिका परिसरातील खड्ड्याला यावेळी हार घालून फुले वाहण्यात आली.\nयावेळी अभियंता सुरेश इथापे तसेच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे, गणेश कवडे, अमोल येवले, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव उपस्थित होते. महापौरांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील लोकांना काळे फासण्याचा इशारा दिला, परंतु तुम्हाला कोणी काळे फासायचे... आधी शहरातील खड्डे बुजवा मग जिल्ह्यातील खड्डे बुजवा, असे आव्हान यावेळी देण्यात आले.\nदरम्यान, महापौर वाकळे यांनी मंगळवारी महापालिकेत बैठक घेऊन खड्डे दुरुस्तीचे आदेश दिले. ते म्हणाले की, शहरामध्ये ब-याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविणेबाबत यापूर्वीच नियोजन करण्यात आले आहे. परंतु पाऊस सुरू असल्याने शहरामध्ये खड्डे पॅचिंग करण्यास अडचणी येत आहेत. याबाबत शहर अभियंता इथापे यांना ज्या रस्त्यावर मोठे खड्डे आहेत, ते पावसामध्ये कसे पॅचिंग करता येईल यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या तसेच शहरामध्ये काही रस्ते मंजूर असून ठेक��दार काम करीत नसेल तर त्यांना नोटीस देवून पाऊस थांबल्यानंतर तातडीने काम सुरू करणेबाबत कळविण्यात यावे याउपरही काम करीत नसतील तर संबंधित ठेकेदार यांचेकडून सदरचे काम काढून घेण्यात यावे, असेही आदेश त्यांनी बैठकीत दिले.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर महानगरपालिका राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2020/05/24/did-hitler-really-commit-suicide/", "date_download": "2021-05-18T01:25:29Z", "digest": "sha1:5KGHYJE7VTBBGE2MP76WK7OH5Q7MOSBU", "length": 16342, "nlines": 178, "source_domain": "yuvakatta.com", "title": "हिटलर नी खरंच आत्महत्या केली होती का? - YuvaKatta", "raw_content": "\nHome व्यक्तिविशेष हिटलर नी खरंच आत्महत्या केली होती का\nहिटलर नी खरंच आत्महत्या केली होती का\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब\nजर्मन शाषक हिटलर आपल्या क्रूर स्वभावामुळे सर्वत्र प्रसिद्ध होता.\nतो “नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी” (एनएसडीएपी) चा नेता होता.. हा पक्ष बर्याचदा “नाझी पार्टी” म्हणून ओळखला जातो. दुसर्या महायुद्धासाठी हिटलरला सर्वात जबाबदार मानले जाते. त्याच्या आज्ञेनुसार नॅटसी सैन्याने पोलंडवर आक्रमण केले तेव्हा दुसरे महायुद्ध झाले. फ्रान्स आणि ब्रिटनने पोलंडला सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते आणि वचन दिल्याप्रमाणे त्या दोघांनीही नाझी जर्मनीविरूद्ध युद्ध घोषित केले.\n25 एप्रिल रोजी त्यांनी आपला वैयक्तिक अंगरक्षक हेन्झ लिंगेला फोन केला आणि “मी स्वतःला गोळी मारताच तू माझा मृतदेह चान्सरी बागेत नेऊन ठेव. माझ्या मृत्यूनंतर मला कोणी पाहिले नाही पाहिजे. तुम्हाला ओळखता आले नाही पाहिजे. त्यानंतर तू माझ्या खोलीत परत जा आणि माझा गणवेश, कागद आणि मी वापरलेले सर्व गोळा करुन बाहेर जा आणि ते पुरावे नष्ट करून टाक अस सांगितल होते.\nहिटलरमुळे बरेच लोक मरण पावले. परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्या मनुष्याने आपल्या नावाची भीती बाळगणारी माणसे आणि जगावर क्रौर्याची सर्व मर्यादा ओलांडली ती व्यक्ती पूर्णपणे शाकाहारी होती. एवढेच नव्हे तर त्यांनी प्राणी क्रौर्याविरूद्ध कायदा देखील बनविला होता.\nमग हिटलर नी खरोखरच आत्महत्य�� केली होती का का तसा बनाव केला होता असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.\nजगातील सर्वांत क्रूर समजला जाणारा हिटलर याच्या मृत्यूविषयी बरेच तर्कवितर्क लावले जातात. सर्वांनाच माहिती आहे की हिटलरनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती, पण ते कितपत खरं आहे का यात काही तथ्य आहे का यात काही तथ्य आहे यासारखे प्रश्न उपस्थित होत आहेत.\nकारण simoni rene guerreiro dies या लेखिकेने “हिटलर इन ब्राझील ” या आपल्या पुस्तकामध्ये काही असेल दावे केले आहेत. ज्यावरून खरंच हिटलरचा मृत्यू आत्महत्या करून झाला का यावर शाशंकता व्यक्त होत आहे.तिच्या म्हणण्यानुसार हिटलर ने संपूर्ण जगाला चांगलाच चकवा दिला आहे.\nलेखिकेच्या म्हणण्यानुसार हिटलरनी दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली नाही. तर तिथून तो थेट ब्राझील ला आपल्या गर्लफ्रेंड सोबत गेला. आणि तिथे वयाच्या 95 व्या वर्षापर्यंत नाव बदलून राहिला. तेथील लोकांना हिटलर बद्दल फक्त एवढंच माहिती होत की तो एक जर्मनीचा रहिवासी आहे.\nहिटलरच शव ज्या खोलीत मिळालं ते शव त्याच नसून तो हिटलरनी रचलेला एक डाव होता.हिटलरनी एका दुसऱ्यांच व्यक्तीचा जीव घेऊन स्वतः आत्महत्या केल्याचं भासवलं होत असा दावा लेखिकेने आपल्या पुस्तकात केला आहे.\nलेखिकेने केलेल्या या दाव्यामुळं अनेकजण तिच्यावर राग तरी काहीजण तिच्या दाखवलेल्या पुराव्यावर विश्वास ठेवत आहेत.\nत्यामुळं एकंदरीत हिटलरनी खरंच आत्महत्या केली होती का हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.\nकोणत्याही लेखिकेने या इतिहासकारणे हिटलरच्या बाबतीत असा दावा करणं ही काही पहिली वेळ नाही या आधीही काही पत्रकार व इतिहासकार यांनी देखील ,अमेरिका हिटलरच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याचा शोध घेत होते.असं म्हटलं आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleया पुणेकर काकांनी तब्बल 66 वर्ष आपल्या हाताची नखे काढली नव्हती..\nNext articleकेशर खरेदी करतांना या गोष्टीची पडताळणी नक्की करा, नाहीतर फसवले जाल.\nपुण्यातील ही तरुणी सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी जन’जागृती’ करतेय…\n७० वर्षीय मीनाताईं १६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’…..\nपुण्यातील हे मुस्लीम कुटुंब देतेय कोरोनाच्या लढाईत योगदान….\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस ��ंपनी उभी केलीय….\nचित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे आदर्श मांडलाय…\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्यांने कमवले लाखो रुपये\nनोकरीकरते वेळेस त्यांच्याकडे होते फक्त 39 रुपये,आज चीन मध्ये आहे 8 करोड रुपयांचा व्यवसाय…\nममता बॅनर्जी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित….\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\n‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.\nही आहे रामोशी समाजातील पहिली महिला रिक्षाचालक…\nअकबर बादशहाच्या एका चुकीमुळे चतुर बिरबलला आपला जीव गमवावा लागला होता.\n7 एकर परिसरात आहे धोनीचे आलिशान घर: पाहताक्षणी कुणीही होऊ शकते...\n हा कांगारू खेळाडू आला भारतीयांच्या मदतीला धावून: दिली 37 लाखाची...\nटीम इंडियाचा ‘लंबू’ इशांत शर्माला झालंय तरी काय\nकधी हातगाडीवर पराठा विकनाऱ्या सुरेशने आता पराठ्याची सर्वांत मोठी कंपनी...\nउंची कमी असणार्या ‘या’ अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने गाजवले बॉलीवूड\nधनवृद्धीसाठी ‘या’ 5 गोष्टी उपयुक्त, व्हाल मालामाल फक्त या 7 नियमांचे...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11959/", "date_download": "2021-05-18T01:13:07Z", "digest": "sha1:MBRKUTHIQXDLYXODQXDDMNWEDMDEJP5N", "length": 15824, "nlines": 82, "source_domain": "aajdinank.com", "title": "लसीकरणाचा 100 टक्के यशस्वी 'जानेफळ पॅटर्न' - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलसीकरणाचा 100 टक्के यशस्वी ‘जानेफळ पॅटर्न’\nआज कोरोना या आजाराविषयी बऱ्याच चूकीची माहिती आणि गैरसमज विविध समाज माध्यमातून पसरवण्याचा पर्यंत होत आहे. परिस्थिती नक्कीच गंभीर तर आहेच. कोरोना संसर्गाच्या संकटाशी सामना करताना शासकीय आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन तसेच ग्रामविकास विभाग त्याचप्रमाणे समाजसेवकही काही सकारात्मक आणि पूरक काम करताना आपण पाहत आहोत. आजच्या घडीला कोरोना प्रतिबंधासाठी संशोधित झालेली लस ही आपल्या मानवी जीवनासाठी जीवनदान देणारे सुरक्षा कवच बनले आहे. याच अनुषंगाने जानेफळ या गावाने लसीकरण आणि कोरोना तपासणी करुन सर्वांच्या सहकार्याने टीमवर्कमुळे लसीकरणाचा 100 टक्के यशस्वी ‘जानेफळ पॅटर्न ‘ तयार केला आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील अवघ्या 525 लोकसंख्येचे जानेफळ हे गाव. या गावात 45 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधकात्मक लसीकरण झाल्याने हे प्रथम लसीकरणात आपला स्वत:चा पॅटर्न तयार करणारे गाव ठरले आहे.\nशासनाची आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील यांच्या पुढाकाराबरोबरच प्रत्यक्ष लोकसहभाग यामुळे शंभर टक्के लसीकरण होण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. गावचे सरपंच कृष्णा गावंडे यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांची सर्वप्रथम कोरोना तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये विशेष म्हणजे एकही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. यानंतर लसकरणा करण्यात आले. सरपंच कृष्णा गावंडे यांनी कोरोना प्रतिबंधासाठी गावात घरोघरी जाऊन जाणीवजागृती केली. यामध्ये काही महत्वाच्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग घेतला. गाव हे आपले कुटुंब समजून ���ाळजी तर घेतलीच पण आरोग्याविषयी जाणीव जागृती व लसीकरण केल्यामुळे आजपर्यंत एकही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही.\nग्रामीण भागात बचत गट आणि अंगणवाडी सेविका ह्यांचा वावर घरापासून शेतापर्यंत सर्वांकडे असतो. याचा उपयोग अंगणवाडी सेविका म्हणून जानेफळ येथे काम करणाऱ्या सरला झाल्टे यांनी आपला अनुभव सांगितला की, गावात आगोदर लस टोचून घेण्यासाठी कोणी तयार होत नव्हते. यासाठी मी प्रथम आणि माझ्या बचत गटातील महिलांना लसीकरण करुन घेतले. त्यामुळे आधी आम्ही स्वत: लस घेतल्यानंतर काहीही त्रास होत नाही हे घरोघरी जाऊन सांगितले. गावकऱ्यांच्या मनात असलेली भीती दूर करुन जे काही गैरसमज आहेत ते स्वत:च्या अनुभव सांगून दूर केले. यासाठी उदाहरण असे सांगितले की, ज्याप्रमाणे मुल जन्माला आलं की आपण पोलिओ, गोवर, इतर आजाराचे जसं लसीकरण करुन मुलांच भविष्या आणि आरोग्य सुरक्षित करतो तसेच हे लसीकरण आपल्या आरोग्याचे रक्षण कोरोनापासून करण्यासाठी महत्वाचे आहे, असं पटवून देण्यात यशस्वी झालो. त्यामुळे नंतर स्वखूषीने एका दिवसाच्या कॅम्पमध्ये सर्व गावातील नागरिकांनी लसीकरण करुन घेतले. हे लसीकरण करताना प्रत्येकाने मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझरचा वापर करत स्वत: बरोबर इतरांचीही काळजी घेतली.\nतसेच या गावातील शेतकरी मुनीर पठाण यांनी प्रथम आपले स्वत:चे लसीकरण केले व कुटुंबातील 45 वर्षांच्या वरील वयाच्या सर्व सदस्यांचे लसीकरण करुन घेतल्याने कोरोना आजाराविषयीची भीती गेली असून हे आपल्या आरोग्याचे सुरक्षा कवच आहे, हे लसीकरण केल्यानंतर मी माझे दैनंदिन शेतीचे काम पार पाडले. मनातील कोरोनाविषयीची भीती दूर झाली असून एक प्रकारचा आत्मविश्वास आल्यासारखे वाटत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.\nफुलंब्री तालुक्यातील खुल्ताबाद रोडवर जवळपास 12 ते 13 कि.मी. अंतरावर असलेल्या गावांनी सर्व गावकऱ्यांच्या एकजूटीच्या निर्धाराने 100 टक्के लसीकरण तर केलेच शिवाय एकाही व्यक्तीला कोरोनाने बाधित झालेली नाही. हे महत्वाची बाब आहे. जानेफळ एकमेव अस गाव आहे जेथे कोरोनाबाधित तर कोणी झाले नाही आणि भविष्यात कोणी होवू नये म्हणून लसीकरणाचा फायदा ही गावाकऱ्यांनी घेतला आहे. ही एक सकारात्मक बाजू इतर गावातील गावकरी, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांनी घेतली तर लवकरच मद��� होईल. यासाठी राज्यातील ग्रामपंचायतींनी देखील याचा आदर्श घेऊन गाव सुरक्षित करुन कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ‘जानेफळचा पॅटर्न’ नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्वास वाटतो.\n← घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत १ लाखाहून अधिक कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपये अर्थसहाय्य\nकेंद्र सरकारकडून आतापर्यंत राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 16.54 कोटी मात्रांचा मोफत पुरवठा →\nऔरंगाबाद जिल्ह्यात 68 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,चार मृत्यू\nऔरंगाबाद जिल्ह्यात 99 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nदहावीच्या परीक्षेचा बुधवारी ऑनलाईन निकाल\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/", "date_download": "2021-05-18T01:25:37Z", "digest": "sha1:W3CXMFTO7TIC4UJA2ZTMRHLBDOSGXCAT", "length": 29500, "nlines": 291, "source_domain": "learnmarathiwithkaushik.com", "title": "My book reviews - Learn Marathi With Kaushik", "raw_content": "\nआमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun) – सिस्टर जेस्मी (Sister Jesmi) ( अनुवाद: सुनंदा अमरापुरकर Sunanda Amrapurkar)\nईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM Electrnic Matadar yantre) – आलोक शुक्ल (Alok Shukla) – अनुवाद : मृणाल धोंगडे (Mrunal Dhongade)\nकृष्णदेवराय (krushadevarai) – डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली (Dr. Laxminarayan Bolli)\nगेशा ऑफ गिओन(Geisha of Gion) – मिनेको इवासाकी(Mineko Iwasaki) (अनुवाद : अनुराधा पुनर्वसु)\nचिकन सूप फॉर सोल(Chicken soup for soul) – जॅक कॅनफिल्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सन\nटेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न (Telecom Kranticha Mahaswapn) – सॅम पित्रोदा (Sam Pitroda)\nपेशवेकालीन पुणे(Peshawekalin Pune)-रावबहादूर डी.बी. पारसनीस(D.B.Parasanis)\nपाडस (padas) – मार्जोरी किनन रॉलिंग्ज (Marjorie Kinnan Rawlings) – अनुवाद – राम पटवर्धन\nप्रवेश (Pravesh) लेखिका : मंगला गोडबोले (Mangala Godbole)\nपथेर पांचाली (Pather Panchali) लेखक : बिभूतिभूषण बॅनर्जी ( Bibhutibhushan Banerjee) -अनुवाद : प्रसाद ठाकूर (Prasad Thakur)\nद फेसबुक इफेक्ट (The Facebook Effect)-डेव्हिड कर्कपॅट्रिक (David Kirkpatrick) – अनुवाद : वर्षा वेलणकर (Varsha Welankar)\nभारतीय उद्योगातले ऑनलाईन आयडॉल्स (Bharatiya Udyogatale Online Idols) – अनुराधा गोयल (Anuradha Goyal) – अनुवादिका :शुभदा पटवर्धन (Shubhada Patwardhan)\nमाझंही एक स्वप्न होतं(majhahi ek swapna hota) – वर्गीस कुरियन(Verghese Kurien) (अनुवाद – सुजाता देशमुख)\nराजर्षी शाहू छत्रपती महाराज (Rajarshi Shahu Chatrapati Maharaj)- जयसिंगराव पवार (Jayasingarav Pawar) – मोडी लिप्यंतरण नवीनकुमार माळी\nवाचत सुटलो त्याची गोष्ट..एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर (Vachat sutalo tyachi gosht) – निरंजन घाटे (Niranjan Ghate)\nव्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री (Vyayamashi maitri, Arogyachi khatri) – ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) अनुवाद : प्रा. रेखा दिवेकर (Rekha Diwekar)\nव्हिटॅमिन्स (Vitamins) – अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये (Achyut Godbole & Dr. Vaidehi Limaye)\nद सीक्रेट – रहस्य (The Secret) – रॉंडा बर्न (Rhonda Byrne) – अनुवाद – डॉ रमा मराठे\nस्वामी विवेकानंदांची बोधवचने (Swami Vivekanandanchi Bodhavachane) – मोडी लिप्यंतर : नवीनकुमार माळी (Navinkumar Mali)\nसाप्ताहिक साधना बालकुमार दिवाळी अंक २०१९ (Sadhana Balkumar Diwali Special Edition 2019)\nस्ट्रगलर्स (Strugglers) लेखिका : मुक्ता चैतन्य (Mukta Chaitanya)\nहा तेल नावाचा इतिहास आहे… (ha tel navacha itihas ahe\nहास्यमुद्रा (Hasymudra) – मुकुंद टाकसाळे (Mukund Taksale)\nगुजराथी पुस्तके ( Gujarati Books )\nAADHAR-A Biometric history of India’s 12-Digit Revolution आधार-अ बायोमेट्रिक हिस्टरी ऑफ इंडिया’ज १२-डिजिट रिव्हॉल्युशन – Shankar Aiyar ( शंकर अय्यर )\nBorn A Crime (बॉर्न अ क्राईम) – Trevor Noah (ट्रेव्हर नोआह)\nClassic Horror Stories क्लासिक हॉरर स्टोरीज\nFive quarters of the oranges (फाईव्ह क्वार्टर्स ऑफ ऑरेंजेस)-Joanne Harris (जोअॅने हॅरीस )\nThe Grand Design (द ग्रॅंड डिझाईन)-Stephen Hawking & Leonard Mlodinow (स्टीफन हॉकिंग आणि लिओनार्ड म्लॉदिनोव)\nLOSER-Life of software engineer (लूजर – लाईफ ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर) – Dipen ambalia (दिपेन अंबालिया)\nQED (क्यूईडी)-Richard Feynman (रिचर्ड फेनमॅन )\nSelected short stories Rabindranth Tagore (सिलेक्टेड शॉर्ट स्टोरीज : रवींद्रनाथ टागोर ) अनुवाद: Wiliam Radice ( विल्यम रॅडिस )\nSongs of Kabir (सॉंग्स ऑफ कबीर) – Rabindranath Tagore (रविंद्रनाथ ठाकूर (टागोर))\nThe TCS Story & Beyond (द टीसीएस स्टोरी अॅंड बियॉंड) – S. Ramadorai एस. रामदुरै\nThe Watson Dynasty(वॉटसन डायनॅस्टी)-Richard S. Tedlow(रिचर्ड एस.टेड्लोव)\nWhen only love remains (व्हेन ओन्ली लव्ह रिमेन्स ) – Durjoy Dataa (दुर्जोय दत्ता)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B5/", "date_download": "2021-05-18T02:21:35Z", "digest": "sha1:QZZNAYDJADSQA2LENL2MXM553JTLEKI2", "length": 8223, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "इंडिगोच्या इंजिनाला आग;विजमंत्री काब्राल थोडक्यात बचावले | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर इंडिगोच्या इंजिनाला आग;विजमंत्री काब्राल थोडक्यात बचावले\nइंडिगोच्या इंजिनाला आग;विजमंत्री काब्राल थोडक्यात बचावले\nगोवा खबर:पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी रविवारी रात्री इंडिगोच्या विमानाने दिल्ली येथे निघालेले वीजमंत्री नीलेश काब्राल आणि त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले.विमान हवेत असताना डाव्या इंजिनाने पेट घेतल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडींग करावे लागले.\nरविवारी रात्री 10 वाजुन 20 मिनिटांनी इंडिगोच्या 6E336 या विमानाने वीजमंत्री नीलेश काब्राल, कृषी खात्याचे संचालक महादेव केळेकर,गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सायमन डिसोझा हे पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यां सोबत असलेल्या बैठकीसाठी दिल्ली येथे निघाले होते.\nविमानाने उड्डाण केल्या नंतर काही वेळाने डाव्या बाजूच्या इंजिनाने पेट घेतला.इंजिनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच पायलटने डाव्या बाजूचे इंजिन बंद करून विमान पुन्हा दाबोळी विमानतळाच्या दिशेने वळवून रात्री 11.30च्या सुमारास विमानाचे इमर्जन्सी लँडींग केले.\nवीजमंत्री काब्राल यांनी अशी घटना घडली याला दुजोरा देतानाच आम्ही सुखरूपपणे इमर्जन्सी लँडींग केले.मी देवाचे आभार मानतो त्याने आम्हा सर्व प्रवशांना सुखरूप ठेवले.\nया घटने नंतर वीजमंत्री काब्राल आणि त्यांची टीम मध्यरात्री 12.50 च्या दुसऱ्या विमानाने दिल्लीस रवाना झाले.\nNext articleमाहिती खात्यातर्फे जनसंपर्क अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद कर��� : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nलोकांचा आवाज दाबण्यासाठी हुकुमशाहीचे अस्त्र वापरू नका : दिगंबर कामत\nसोपटे, शिरोडकरांसह भाजपला जनताच धडा शिकवेल:काँग्रेस\nअमित शहा यांना मोले प्रकल्पाविषयी मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेल्या आश्वासनामुळे पुन्हा एकदा गोवेकरांसोबत विश्वासघात केल्याचे सिद्ध\nप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी अर्ज करण्याने आवाहन\nएलआयसीकडून ‘जीवन अमर’ पॉलिसी चा आरंभ\nकोटपा कायद्याखाली तालुका अंमलबजावणी पथकाची पुर्नस्थापना\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n१४ ऑक्टोबर रोजी नकवी गोवा दौर्यावर\nप्रामाणिक राजकारणासाठी आप हा एकच पर्याय आता गोव्यात शिल्लक आहे :...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kokansearch.com/beaches/marathi/beaches-in-raigad/shriwardhan-beach/", "date_download": "2021-05-18T02:05:42Z", "digest": "sha1:SLAV5JWGDYENDA52HNTLAGGI2JTIGRTO", "length": 3757, "nlines": 56, "source_domain": "www.kokansearch.com", "title": "Failed to add new visitor into tracking log श्रीवर्धन समुद्रकिनारा | श्रीवर्धन बीच | Shriwardhan Beach | Places to visit in Shrivardhan", "raw_content": "\nश्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.\nश्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला 'श्रीधर' म्हटले जाते.. त्या ‘श्री’ च्या अस्तित्वामुळे वधर्न (वाढ) झालेले गाव म्हणजे ‘श्रीवर्धन’. या निसर्गरम्य गावाच्या उत्तरेस तांबडीचा डोंगर व पश्र्चिमेकडे समुद्र आहे. तर दक्षिणेस असलेल्या खाडीत हे गाव आखीव-रेखीव असे नटलेले आहे. श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव आहे.\nक्रियाकलाप करू घेणे :\nमुंबई गोवा महामार्गावर वर माणगाव पासून एक रस्ता आहे.\nजवळच्या विमानतळ मुंबई (185 किमी) आणि पुणे (180 किमी) येथे आहेत.\nजवळचे रेल्वे स्थानक माणगाव कोकण रेल्वे मार्गावर 45 किमी श्रीवर्धन पासून दूर आहे आ���ि हे रेल्वे स्थानक पुणे आणि तसेच मुंबई ला जोडलेले आहे.\nमुंबई ते श्रीवर्धन १८५ किमी , पुणे १८० किमी. मुंबई-श्रीवर्धन(२० किमी).\nकुसुमादेवी मंदिर , लक्ष्मीनारायण मंदिर , सोमजाई मंदिर , पेशवे मंदिर\nनकाशा : श्रीवर्धन समुद्रकिनारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/bhandara/even-those-who-say-ga-corona-scared-now-a329/", "date_download": "2021-05-18T01:53:22Z", "digest": "sha1:PBG6HBG3EF2LXJWHWX6OIVNPTEFXZF4S", "length": 33737, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कुठं आहे गा कोरोना म्हणणारेही आता चांगलेच धास्तावले - Marathi News | Even those who say Ga Corona is scared now | Latest bhandara News at Lokmat.com", "raw_content": "रविवार १६ मे २०२१\nक्षणाचाही विलंब न करता पक्षासाठी आमदारकी सोडायची तयारी दाखवणारे राजीव सातव\nRajeev Satav: तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला: देवेंद्र फडणवीस\nRajeev Satav: राजकारणातला देवमाणूस गेला; विजय वडेट्टीवार यांना अश्रु अनावर\nRajeev Satav: राजीव, तू हे काय केलेस, तुझं असं जाणं भयंकर वेदनादायक; संजय राऊत भावूक\n शब्दात व्यक्त न करता येणारं दु:ख, रितेश देशमुखचं भावूक ट्विट\n लॉकडाऊनमध्ये वाढलं अनुष्का शेट्टीचं वजन जाणून घ्या ‘या’ व्हायरल फोटोमागचं सत्य\nसध्या काय करतेय जय मल्हार' मालिकेतील म्हाळसा , जाणून घ्या तिच्याबद्दल\nएंटरटेनमेंट में नो पायरसी ‘राधे’ पायरेटेड साईट्सवर बघाल तर खैर नाही\nअमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; पण फोटो शेअर करत म्हणाले, सॉरी\nविकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे\nइंदापूरात कोरोना रुग्णसंख्येने घेतली उसळी दुपट्ट वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर\nकोरोनाकाळात जीवघेण्या म्यूकरमायकोसिसपासून असा करा बचाव; जाणून घ्या काय करायचं अन् काय नाही\nCorona Vaccine: नियोजित जागी गाडीतच थांबायचे अन् भुर्रकन जायचे वाहनात बसूनच लस मिळाली तर\nMucormycosis: स्टिरॉइडचा गैरवापर हे म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे महत्त्वाचे कारण\nCoronavirus: कोरोनावर ग्लुकोजसारखे औषध; किंमतही आवाक्यातच असणार, उपचारासाठीची 'संजीवनी' कितीला मिळणार\nसोलापूर: सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी; कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा पूर्णपणे फज्जा\n\"देवेंद्र फडणवीस हे सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचं काम करतायत\"\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तोक्ते चक्रीवादळासंदर्भातील तयारीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिली माहिती\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक; राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पुद्दुचेरीतील कोरोना स्थितीचा घेणार आढावा\nमुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही बोटीं अद्याप समुद्रात आहेत आणि त्यांना जवळील किनाऱ्यावर येण्याचे निर्देश\nभाजपकडून मराठा आरक्षणप्रश्नी समितीची स्थापना; चंद्रकांत पाटील, नारायण राणे, आशिष शेलार, नरेंद्र पाटील यांचा समितीत समावेश\n२४ मेपर्यंत दिल्लीत लॉकडाऊन जाहीर; कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा निर्णय\nजळगाव- जमीन नावावर करत नाही म्हणून आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; रावेरमधील धक्कादायक घटना; मुलाला अटक\nविरार- सकवार गावात लग्नाच्या पूर्वसंध्येला दोन गटांत जोरदार हाणामारी; कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा\nभारतात 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक खर्च करण्यासही तयार युझर्स; पहिल्याच वर्षी ४ कोटी ग्राहकांचा अंदाज\n\"काय बोलावं, काय लिहाव काही कळत नाही; कधीही न भरून निघणारी हानी\"\nआश्वासक नेतृत्व म्हणून पाहत होतो, सातव यांच्या निधनाची बातमी दु:खद : जयंत पाटील\nअहमदनगर - अहमदनगरचं भूषण, संस्कृत आणि संगीततज्ज्ञ डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांचे कोरोनाने निधन.\nअदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...\nCoronavirus Vaccine : \"Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी\"\nसोलापूर: सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी; कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा पूर्णपणे फज्जा\n\"देवेंद्र फडणवीस हे सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचं काम करतायत\"\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तोक्ते चक्रीवादळासंदर्भातील तयारीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिली माहिती\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक; राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पुद्दुचेरीतील कोरोना स्थितीचा घेणार आढावा\nमुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही बोटीं अद्याप समुद्रात आहेत आणि त्यांना जवळील किनाऱ्यावर येण्याचे निर्देश\nभाजपकडून मराठा आरक्षणप्रश्नी समितीची स्थापना; चंद्रकांत पाटील, नारायण राणे, आशिष शेलार, नरेंद्र पाटील यांचा समितीत समावेश\n२४ मेपर्यंत दिल्लीत लॉकडाऊन जाहीर; कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा निर्णय\nजळगाव- जमीन नावावर करत नाही म्हणून आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; रावेरमधील धक्कादायक घटना; मुलाला अटक\nविरार- सकवार गावात लग्नाच्या पूर्वसंध्येला दोन गटांत जोरदार हाणामारी; कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा\nभारतात 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक खर्च करण्यासही तयार युझर्स; पहिल्याच वर्षी ४ कोटी ग्राहकांचा अंदाज\n\"काय बोलावं, काय लिहाव काही कळत नाही; कधीही न भरून निघणारी हानी\"\nआश्वासक नेतृत्व म्हणून पाहत होतो, सातव यांच्या निधनाची बातमी दु:खद : जयंत पाटील\nअहमदनगर - अहमदनगरचं भूषण, संस्कृत आणि संगीततज्ज्ञ डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांचे कोरोनाने निधन.\nअदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...\nCoronavirus Vaccine : \"Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी\"\nAll post in लाइव न्यूज़\nकुठं आहे गा कोरोना म्हणणारेही आता चांगलेच धास्तावले\nमोहाडी तालुक्यात वृक्ष संगोपन, मालगुजारी तलावातील गाळ काढणे, पाटबंधारे नहर दुरुस्ती, मजगी, गुरांचे शेड, पांदण रस्ते, घरकुल आदी १६६ कामे सुरू आहेत. त्यात १ हजार ९४० मजूर उपस्थित आहेत. त्यातील पांदण रस्ते ४ सुरू असून, त्यावर १ हजार ११३ मजुरांची ६ एप्रिलपर्यंत उपस्थिती होती. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कमीच होता.\nकुठं आहे गा कोरोना म्हणणारेही आता चांगलेच धास्तावले\nठळक मुद्देग्रामीण भागात रोहयोच्या कामातून अलगद शिरकाव\nमोहाडी : कुठं आहे गा कोरोना... शहरावालेच बघा, असे म्हणणारी आता खेड्यातील जनताही कोरोनाच्या प्रकोपाने धास्तावल्याचे दिसत आहे. कशाचीच पर्वा न करता पोटासाठी रोजगार हमी योजनेच्या कामावर जात आहेत. तालुक्यात रोजगार हमीचे काम धडाक्याने सुरू आहेत. मात्र, इथे शासनाने घालून दिलेल्या नियमां��ा पालन केल्याचे दिसून येत नाही. काही गावातील रोजगार हमीवर जाणाऱ्या मजुरांची अँटिजेन चाचणी केली गेली. त्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तेथून कोरोनाचा अलगद शिरकाव होण्याची भीती आहे. थव्याने कामावर जाणारे मजूर निर्बंध झुगारत असल्याने कोरोनाच्या विळख्यात गावच्या गाव येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.\nमोहाडी तालुक्यात वृक्ष संगोपन, मालगुजारी तलावातील गाळ काढणे, पाटबंधारे नहर दुरुस्ती, मजगी, गुरांचे शेड, पांदण रस्ते, घरकुल आदी १६६ कामे सुरू आहेत. त्यात १ हजार ९४० मजूर उपस्थित आहेत. त्यातील पांदण रस्ते ४ सुरू असून, त्यावर १ हजार ११३ मजुरांची ६ एप्रिलपर्यंत उपस्थिती होती. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कमीच होता.\nसध्या मात्र परिस्थिती जिल्ह्यात विदारक बनली आहे. ग्रामीण भागात कोरोना विषाणूने शिरकाव केला. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी कोविड-१९ च्या विषाणूची तपासणीसाठी शिबिर लावले गेले. पण, स्वतःहून अँटिजेन तपासणी करायला पुढे येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.\nमोहाडी तालुक्यातील आंधळगाव, बेटाळा, जांब, करडी, वरठी या प्राथमिक केंद्रात तसेच डोंगरगाव, कान्हळगाव, धुसाळा, हरदोली, धोप, कांद्री, हिवरा, उसर्रा, मुंढरी, पालोरा, जांभोरा, देव्हाडा, नीलज, नेरी, सातोना, मांडेसर या प्राथमिक उपकेंद्रात २५ दिवसात ६ एप्रिलपर्यंत १५ हजार ७ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. यावरून लसीकरण करण्यास जनता किती अनुत्सुक आहे हे स्पष्ट होते. त्याचा परिणाम संपूर्ण गावातील जनतेला सहन करावा लागत आहे.\nरोजगार हमी योजनेच्या कामावर येणाऱ्या मजुरांची कोविड-१९ चाचणी करावी. मजुरांनी चाचणी झालेले प्रमाणपत्र सोबत आणावे तसेच कामावर सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे, हात धुण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्याबाबत लेखी सूचना रोजगार हमी संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदार देवीदास बोंबर्डे यांनी दिल्या आहेत.\ncorona virusकोरोना वायरस बातम्या\nब्रेक द चेनच्या विरोधात व्यापारी आक्रमक\nसीसीसी बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रूपांतरीत करा\nबाजारात सामसूम, मात्र रस्त्यावर धामधूम \nकोरोनाचा प्रकोप, कलेक्टर ॲक्शन मोडवर\nलग्नाचा बार उडविला धूमधडाक्यात\nजिल्ह्यातील कोविड मृतांमध्ये सर्वाधिक वयोवृद्धांचा समावे���\nलाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका\nअन् संतप्त शेतकऱ्याने चक्क टोमॅटोच्या शेतीत चालविला ट्रॅक्टर\nअस्थायी रुग्णालयाऐवजी कायमस्वरूपी व्यवस्था करा\nलेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...\nसोनेगाव परिसरात सापडला दुर्मीळ खवल्या मांजर\nअनुदानाअभावी शिक्षकांचा पगार उशिराच\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3434 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2132 votes)\nजन औषधी : सरकारच्या मदतीनं सुरू करा व्यवसाय; कोरोना काळात होईल मदत, असं असेल मासिक उत्पन्न\nभारतात 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक खर्च करण्यासही तयार युझर्स; पहिल्याच वर्षी ४ कोटी ग्राहकांचा अंदाज\nविकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का\nWhatsApp: व्हॉट्सॲप बंद होणार का मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, नोटिफिकेशन्स हे सर्व बंद झाले की...\nरिंकू राजगुरूच्या साडीतल्या अदा पाहून चाहते म्हणाले 'याड लागलं गं', पहा हे फोटो\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित\nCoronavirus : कोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी अॅम्बुलन्स मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान गाठले\nCyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'\nअभिनेत्री श्वेता तिवारीने फ्लॉन्ट केले अॅब्स, फिटनेस पाहून चाहते झाले थक्क\nअभिनेत्री नाही तर एअर होस्टेस बनवण्यासाठी मुंबईत आली होती हिना खान, आज आहे सगळ्यात महागडी हिरोईन\nतूप केसांना लावल्याने केस गळती थांबते का Want Long And Shiny Hair\nकाळ्या बुरशी आजारापासून बचाव कसा करावा How to protect from Mucormycosis\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे\nTauktae Cyclone बद्दल सगळं काही समजून घेऊ\nWorld Family Day: ८७ वर्षांच्या पणजोबांसह १२ सदस्यांची कोरोनावर मात | Family Defended Corona In Pune\nदिंडोरी केंद्रामधील स्वामी महाराजांची सायंकाळची नित्यसेवा व आरती | Gurumauli Annasaheb More\nRajiv Satav: नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्या होमपिचवरही भाजपाला घाम फोडणारे काँग्रेसचे 'चाणक्य'\nCoronaVirus: “जनतेने ठरवलं तर ��ेशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा\n\"देवेंद्र फडणवीस हे सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचं काम करतायत\"\nबारामतीतील तीन गावांमध्ये हातभट्टी दारु विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई\nCoronaVirus News: डोळ्यांदेखत रुग्ण जीव सोडताहेत अन् आम्ही हतबलपणे पाहतोय; डॉक्टरांना अश्रू अनावर\nRajiv Satav: नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्या होमपिचवरही भाजपाला घाम फोडणारे काँग्रेसचे 'चाणक्य'\nRajiv Satav: २०१४ च्या मोदी लाटेतही फडकवला होता काँग्रेसचा झेंडा; राजीव सातव यांच्या विजयाची गोष्ट\nराजीव सातव यांचं पार्थिव हिंगोलीकडे रवाना, उद्या मूळगावी होणार अंत्यसंस्कार\n\"देवेंद्र फडणवीस हे सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचं काम करतायत\"\nCoronaVirus: “जनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा\nRajiv Satav: “लहानपणीची मैत्री आजतागायत जपली”; राजीव सातव यांच्या आठवणींनं मित्र गहिवरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-05-18T01:38:32Z", "digest": "sha1:KW6GXVXMIF66CJWOI2KEIJ5C67AQT5G7", "length": 11637, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "ग्राहकां Archives - बहुजननामा", "raw_content": "\nReliance Jio चे ‘हे’ खास रिचार्ज प्लॅन; दररोज 2 GB data सह मिळणार इतर फायदे, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील एक प्रसिद्ध आणि नामाकिंत दूरसंचार कंपनी असलेली रिलायन्स जिओने (Reliance Jio) अनेक वेळा ग्राहकांसाठी ...\n50 रुपयांनी स्वस्त Reliance Jio प्लॅन; जाणून घ्या काय आहेत फायदे\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या देशभरात कार्यरत आहेत. Airtel, Vi, BSNL आणि Reliance Jio ...\nAirtel ची जबरदस्त ऑफर 279 रुपयांच्या प्लॅनमध्ये रिजार्चसह मिळणार 4 लाखांचे विमा कवच, जाणून घ्या\nनवी दिल्लीः वृत्त संस्था - हल्ली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यामध्ये मोठी स्पर्धा सुरु आहे. ग्राहकांसाठी निरनिराळे प्लॅन्स बाजारात आणले ...\nPNB ची ग्राहकांसाठी खास योजना दरमहा 5 हजार रुपये गुंतवणुकीवर 68 लाखाचा लाभ, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँक (PNB) हि एक भारतातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेने ग्राहकांसाठी एक ...\nSBI मध्ये Salary Account असणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, मोफत मिळतील ‘हे’ 5 मोठे फायदे \nनवी दिल्ली : वृत्तसंस्��ा - नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचे सॅलरी अकाउंट खूपच महत्त्वाचं असतं. तुमच्या सॅलरी अकाउंटबाबत सर्व माहिती ...\n सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे भाव\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या भारतीय बाजारामध्ये सोन्याचांदीच्या (Gold, Silver Price Today) किंमती कमी झाल्या आहेत. तर सोने खरेदी ...\nSBI च्या 44 कोटी ग्राहकांना मोठा दिलासा आता फक्त एका कॉलवर होतील सर्व महत्वाची कामं, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. ...\nग्राहकांना आकर्षित करण्यासाठी IRCTC ची खास ऑफर, विमान प्रवासावर 50 लाखांचा विमा मोफत\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. बर्याच राज्यांमध्ये आंशिक लॉकडाऊन जाहीर केला आहे. परिणामी, एका ...\n …तर बँक अकाऊंटमधून पैसे होतील गायब, Bank of India नं दिला इशारा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांकडून ऑनलाइन खरेदीवर भर दिला जात आहे. याचा ...\n तुमच्याकडे नसेल ‘हा’ 4 डिजिटचा Code तर मिळणार नाही LPG Cylinder \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुमच्याकडे सुद्धा इंण्डेनचा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. इंडियन ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला ���ाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nReliance Jio चे ‘हे’ खास रिचार्ज प्लॅन; दररोज 2 GB data सह मिळणार इतर फायदे, जाणून घ्या\n भारतातील टेक सेक्टरमध्ये 4 हजार पदे भरणार ‘ही’ कंपनी\nगरोदर डॉक्टर ‘कोरोना’ विरुद्धची लाढाई हारली, तिच्या पतीने तिचा शेवटचा व्हिडीओ केला व्हायरल (व्हिडीओ)\nलॉकडाऊनमुळे ऑनलाईन ‘सोने-चांदी’च्या खरेदीवर मिळतेय ऑफर, Gold च्या दरात आजही घसरण, जाणून घ्या आजचे दर\nइंधन दरवाढीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अर्थमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले – ‘हे वित्त नियोजन आहे का\n10 दिवसात पेट्रोलमध्ये लिटरमागे 1.88 रुपयांची वाढ \nकोरोना काळात नवजात बाळाच्या देखभालीसाठी या 16 टिप्स करा फॉलो, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/16/kongres/", "date_download": "2021-05-18T01:37:53Z", "digest": "sha1:54VS6QOT72TUXM6HI7LN2UNMVDMK44LL", "length": 7242, "nlines": 99, "source_domain": "spsnews.in", "title": "काँग्रेस ची सकारात्मक ताकद दाखवा – सत्यजित देशमुख – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nकाँग्रेस ची सकारात्मक ताकद दाखवा – सत्यजित देशमुख\nशिराळा ( प्रतिनिधी ): येथील अंबामाता मंदिरात कॉंग्रेसच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख व काँग्रेसचे उमेदवार\nशिराळा: नागपंचामीसाठी सरकारला निर्णय घेणे भाग पडू. यासाठी नगर पंचायतमध्ये काँग्रेसची सकारात्मक ताकद दाखवून द्या, असे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले.\nयेथील अंबामाता मंदिरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले , शिराळा शहरामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची व��कासकामे झाली असून, या शहरातील मतदार कॉंग्रेस विचारधारेचा आहे. या निवडणुकीत निश्चित कॉंग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल.\nयावेळी शिराळा पंचायत समितीच्या सभापती मायावती कांबळे, शिराळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हणमंतराव पाटील, प्रतापराव यादव, सम्राट शिंदे, संभाजी नलवडे, के.डी.पाटील, धनाजी नरूटे, महादेव कदम, शंकर कदम, अजय जाधव, माजी सभापती चंद्रकांत पाटील, अविनाश खोत, संजय जाधव, बाजीराव पाटील, विजय धस, संगीत साळुंखे, राजश्री गायकवाड, अर्चना कदम उपस्थित होते.\n← चिमटा काढला, तर कोपरखळी बसेल – आम.शिवाजीराव नाईक\nअवकाळी पावसामुळे पडझड झालेल्या घरांना नुकसानभरपाई द्यावी – सत्यजित देशमुख →\nबांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रास रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न\nनूतन जि.प. सदस्य श्री विजय बोरगे व रेश्मा देसाई यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई \n…अन्यथा तीव्र आंदोलान्न केले जाईल : महाराष्ट्र नवनिर्माण सेना\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/nitin-karmalkar/", "date_download": "2021-05-18T01:28:23Z", "digest": "sha1:5H75XNVWLJAXDOQOR3AZVNPQFHNUHA2Q", "length": 3474, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "nitin karmalkar Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे विद्यापीठाचे प्रथम सत्र परीक्षा 11 एप्रिलपासून\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nऑनलाइन परीक्षा घेणार, पण सुविधांचे काय\nकुलगुरूंसोबतच्या बैठकीत प्राचार्यांनी वाचला तक्रारींचा पाढा\nप्रभात वृत्तसेवा 8 months ago\nजागतिक नवसंकल्पना क्रमवारीत भारताचे स्थान उंचावले\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/cbse-exam/", "date_download": "2021-05-18T01:09:29Z", "digest": "sha1:G4PBU3WROI3WIHMKGK6SXDDTPDAASWAS", "length": 30454, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सीबीएसई परीक्षा मराठी बातम्या | CBSE Exam, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवत���ाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nAll post in लाइव न्यूज़\nसीबीएसईचा फाॅर्म्युला ठरला, राज्य शिक्षण मंडळाचा कधी ठरणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविद्यार्थी, पालकांपुढे प्रश्नचिन्ह; दहावीचा निकाल वैयक्तिक प्रगतीनुसार घोषित करा, शिक्षकांचे मत ... Read More\nCBSE Examssc examResult Dayसीबीएसई परीक्षादहावीपरिणाम दिवस\nसीबीएसई दहावीच्या गुणांचे सूत्र जाहीर; निकाल २० जूनला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयापूर्वी दहावीच्या परीक्षेत शाळेच्या कामगिरीचे भान ठेवून गुणवाटप करायची काळजी शाळांनी घ्यायची आहे, असे मंडळाने सांगितले आहे ... Read More\nCBSE Examcorona virusResult Dayसीबीएसई परीक्षाकोरोना वायरस बातम्यापरिणाम दिवस\nसीबीएसईचे 76 हजार विद्यार्थी परीक्षेविना पास\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकाही पालकांनी व्यक्त केले समाधान, काहींना हवी परीक्षा ... Read More\nCBSE Exam : सीबीएसईच्या १०वीच्या परीक्षा रद्द, वाढत्या कोरोनाचा परिणाम; १२वीबाबत १ जून रोजी निर्णय घेणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCBSE Exam : ४ मे ते १४ जून दरम्यान होऊ घातलेल्या १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. ... Read More\nCBSE Examcorona virusसीबीएसई परीक्षाकोरोना वायरस बातम्या\n CBSE कडून दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा लांबणीवर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCoronavirus : \"बोर्डाच्या परीक्षा रद्द करा किंवा...\" प्रियंका गांधींनी CBSE ला फटकारलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCoronavirus : देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या, १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून केली परीक्षा रद्द अथवा ऑनलाइन घेण्याची मागणी ... Read More\nPriyanka GandhiCBSE ExamStudentcorona virusIndiaप्रियंका गांधीसीबीएसई परीक्षाविद्यार्थीकोरोना वायरस बातम्याभारत\nCBSE 10,12 Exam Revised Time Table: सीबीएसईच्या दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक बदललं, नवीन टाईमटेबल पाहा...\nBy प्रविण मरगळे | Follow\nCbse Datesheet 2021 Revised, Cbse Class 10 12 Board Exam Dates Changed; नव्या वेळापत्रकानुसार, बारावीची फिजिक्स परीक्षा ८ जूनरोजी होणार आहे, याआधी ती १३ मे रोजी होणार होती ... Read More\nमहापालिकेच्या सीबीएसईच्या 10 शाळा प्रवेशांसाठी सज्ज; गरीब विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षणाची संधी मिळणार\nBy ऑन��ाइन लोकमत | Follow\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी १० ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू करण्याचे ठरविले आहे. त्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या इतर शाळाप्रमाणे सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. ... Read More\nMumbai Municipal CorporationCBSE ExamSchoolमुंबई महानगरपालिकासीबीएसई परीक्षाशाळा\nCBSE Exam Datesheet 2021:वेळापत्रक जाहीर, ४ मेपासून १०वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n१ मार्चपासून होणार प्रॅक्टिकल परीक्षांना सुरूवात ... Read More\nसीबीएससीच्या विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती नको\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा ४ मेपासून सुरू होणार असली तरी, विद्यार्थ्यांना खास परीक्षेसाठी ... ... Read More\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3666 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2314 votes)\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\n\"तुम्ही उधळे आहात की मूर्ख; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण...\"\nसरकारच्या नाकर्तेपणामुळे गुदमरला गोव्याचा श्वास; नियोजन अन् निर्णय घेण्याची धमकही नाही\nCorona Vaccination: अकारण शंकांना बळी पडू नका; कोविशिल्डच्या दोन डोसमधले अंतर १६ आठवडे का\n\"...तर पाणी अक्षरश: गळ्याशी यायला वेळ लागणार नाही; काय डेंजर वारा सुटलाय\"\n देशात नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्याही खाली; २७ दिवसांतील नीचांक\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/high-court-grants-bail-to-lalu-prasad-yadav-in-fodder-scam-c", "date_download": "2021-05-18T02:08:55Z", "digest": "sha1:CK76D2T6KSZ4R32PHKFPN3F5FI5HEMV3", "length": 9744, "nlines": 86, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "high court grants bail to lalu prasad yadav in fodder scam c", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nचारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर\nआपण अर्धी शिक्षा भोगली आहे. आपलं वय खूप आहे. त्याचबरोबर विविध गंभीर आजाराने आपण ग्रस्त आहोत...\nशनिवार, 17 एप��रिल, 2021 15:47 प्रतिनिधी A + A -\nरांची (झारखंड): चारा घोटाळा प्रकरणी एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात काढलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा जामीन आज (शनिवार) झारखंड उच्च न्यायालयानं मंजूर केला आहे. या निर्णयानंतर आता लालू प्रसाद यादव यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nVideo: कोरोनाबाबत शरद पवार यांच्याकडून आवाहन...\nदुमका कोषागारमधून अवैधरित्या 3.13 कोटी काढल्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. या घोटाळ्यातल्या 4 प्रकरणांसंदर्भात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील 3 प्रकरणांमध्ये त्यांना यापूर्वीच जामीन मिळालेला आहे.\nसुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...\nलालू प्रसाद यादव यांचे वकील देवर्षि मंडल यांनी सांगितले की, 'कोरोनाची स्थिती लक्षात घेता याप्रकरणी ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अपरेश सिंह यांच्या खंडपीठाने दुमका कोषागार प्रकरणी सुनावणीनंतर आरजेडी नेते लालू प्रसाद यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला. दुमका कोषागारमधून अवैधरित्या रक्कम काढल्याप्रकरणी याआधीदेखील अनेकदा सुनावणी झाली होती. मात्र, लालू प्रसाद यादव यांनी दिलासा मिळाला नव्हता.'\n...अन् शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्याची झाली बोलती बंद\n'रेमडेसिवीर मिळत नसेल तर काळजी करू नका; हे औषध घ्या...'\n'आपण अर्धी शिक्षा भोगली आहे. आपलं वय खूप आहे. त्याचबरोबर विविध गंभीर आजाराने आपण ग्रस्त आहोत, त्यामुळे जामीन दिला जावा,' असे लालू प्रसाद यादव यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले होते.\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/horoscope", "date_download": "2021-05-18T00:36:33Z", "digest": "sha1:5X7PGRHQYA4KNDDRTQML6RBWRE4LRJE6", "length": 6027, "nlines": 73, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "Shirur Taluka", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nकोरोना बाबत काय म्हणतात ज्योतिषी आणि ज्योतिषशास्र...\nसाप्ताहिक राशीभविष्य... सोमवार, 20 जुलै 2020\nसाप्ताहिक राशीभविष्य... सोमवार, 20 जुलै 2020\nसाप्ताहिक राशीभविष्य... शनिवार, 11 जुलै 2020\nसाप्ताहिक राशीभविष्य गुरुवार, 02 जुलै 2020\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/date/2021/04/12/", "date_download": "2021-05-18T02:03:44Z", "digest": "sha1:3AHZV7IH6J2WEQDKGR4V7R6CVKRXRVBT", "length": 13540, "nlines": 112, "source_domain": "aajdinank.com", "title": "April 12, 2021 - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nऔरंगाबाद औरंगाबाद खंडपीठ क्राईम\nबलात्काराचा गुन्हा ,आरोपी महेबूब शेख याला अटक का करण्यात आली नाही \nऔरंगाबाद ,१२ एप्रिल / प्रतिनिधी बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील राष्ट्रवादीचा युवक कॉंग्रसचा प्रदेशाध्यक्ष तथा आरोपी महेबूब शेख याला अटक का करण्यात\nलॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमुंबई , 12 एप्रिल 2021 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकच पर्याय नाही. त्यापेक्षा आरोग्य यंत्रणेसाठी पायाभूत सुविधा वाढविणे आणि प्रभावी उपाययोजानांवर\nपंतप्रधान मोदींनी जेव्हा लॉकडाऊन घोषित केले त्यावेळी त्यांनी कोणच्याही खात्यात पैसे टाकले नव्हते-नवाब मलिक यांचा भाजपाला सवाल\nमुंबई ,१२ एप्रिल /प्रतिनिधी कोरोनाचा प्रसार रोखण्यासोबतच अर्थव्यवस्था ठप्प न करता निर्णय घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा खुलासा राष्ट्रवादी\nजिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी\nकोरोनाविरुद्धची लढाई प्रभावी करण्यासाठी अजित पवार यांच्याकडील बैठकीत निर्णय अधिग्रहित खासगी रुग्णालयातील सुविधांच्या खर्चमंजुरीचे विभागीय आ��ुक्तांना अधिकार मुंबई, दि. १२\nकोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nगुढी पाडवा, नववर्ष प्रारंभाच्या दिल्या शुभेच्छा मुंबई, दि. १२ :- कोरोना विषाणूवर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच\nबीड हेच माझे कुटुंब; जनतेला हात जोडतो, लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळा – पालकमंत्री धनंजय मुंडे\nबीड, दि. १२ : कोरोनाचा वाढलेला प्रभाव लक्षात घेत प्रशासनातील प्रत्येक घटकाने गांभीर्यपूर्वक काम करावे, कोरोनाविरूद्धची ही लढाई निकराची असून,\nविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही,परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nमुंबई, दि. १२ :- कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री,\nकोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होणार – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती\nमुंबई, दि.१२ :- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची आवक होईल. त्याच नावाने त्याची विक्री करावी, परराज्यातून आंबा\nरेमडेसिवीरच्या वापरात आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचे पालन करा\nवैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांचा घेतला आढावा रुग्णशय्या,ऑक्सिजनची संख्या वाढविण्यासाठी जे निर्णय\nमहाराष्ट्राला लाभल्या समृद्ध व वैविध्यपूर्ण रानवाटा : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली\nमहाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला नवी दिल्ली, १२ : महाराष्ट्राच्या जंगलातील हिरवाई, पक्षी, प्राणी यांचा वैविध्यपूर्ण अधिवास आणि या जंगलातील अनाकलनीय व चमत्कृतीपूर्ण\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – ���ालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1723095", "date_download": "2021-05-18T01:27:12Z", "digest": "sha1:BHDMQXQCTGVQSKYOIZSEITQTC7YWRKRA", "length": 3032, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"लोकसंख्या\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"लोकसंख्या\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:००, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती\n४६ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१२:४४, १४ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन)\n१२:००, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''लोकसंख्या''' म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्याप्रदेशातराहणाऱ्या व्यक्तींची संख्या.\nलोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक [[देश]] आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. सहसा हा कालखंड १० वर्षे असतो व दर वर्षी वाढीव संख्येचा [[अंदाज अपना अपना|अंदाज]] प्रकाशित केला जातो.\nलोकसंख्या म्हणजे एखाद्या देशातील किंवा राज्यातील लोकांची संख्या होय.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/mahindra/295-di-super-turbo-27523/", "date_download": "2021-05-18T01:53:01Z", "digest": "sha1:KQWEWBGIOQI27R45XKJMSR7UCALGZAZL", "length": 14620, "nlines": 193, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले महिंद्रा 295 DI SUPER TURBO ट्रॅक्टर, 31965, 295 DI SUPER TURBO सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर व���क्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ\nवापरलेले महिंद्रा 295 DI SUPER TURBO तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 295 DI SUPER TURBO @ रु. 190000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nसेम देउत्झ-फहर अॅग्रोमॅक्स 45 E\nसर्व नवीन ट्रॅक्टर पहा\nमहिंद्रा 275 DI ECO\nसर्व वापरलेले पहा महिंद्रा ट्रॅक्टर\nमहिंद्रा YUVO 475 DI\nमहिंद्रा 275 DI TU\nलोकप्रिय महिंद्रा वापरलेले ट्रॅक्टर\nमहिंद्रा 275 DI TU\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nविक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता.\nविक्रेता नाव mohit sirohi\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/advised-to-increase-oxygen-production-in-november-the-parliamentary-committee-had-warned-the-government-nrvk-120060/", "date_download": "2021-05-18T00:54:42Z", "digest": "sha1:4BB6SAC4R5ICXLQUMZA4FSACXTJ5Z6DF", "length": 13259, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Advised to increase oxygen production in November; The parliamentary committee had warned the government nrvk | नोव्हेंबरमध्येच दिला होता ऑक्सिजन उत्पादन वाढविण्याचा सल्ला; संसदीय समितीने सरकारला केले होते सावध | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nसहा महिन्यांपूर्वीच दिला होता इशारानोव्हेंबरमध्येच दिला होता ऑक्सिजन उत्पादन वाढविण्याचा सल्ला; संसदीय समितीने सरकारला केले होते सावध\nसंसदेच्या एका स्थायी समितीने कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीच सरकारला रुग्णालयात बेडची संख्या आणि ऑक्सिजन उत्पादन वाढविण्याचा प्रस्ताव दिला होता. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या आरोग्य समितीने एका अहलवात याबाबत शिफारस केली होती की नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला (एनपीपीए) ऑक्सिजन सिलेंडरची किंमत निश्चित करणे आणि किफायती दरात उपलब्ध करून देण्याची शिफारसही समितीने केली होती.\nदिल्ली : संसदेच्या एका स्थायी समितीने कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीच सरकारला रुग्णालयात बेडची संख्या आणि ऑक्सिजन उत्पादन वाढविण्याचा प्रस्ताव दिला होता. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या आरोग्य समितीने एका अहलवात याबाबत शिफारस केली होती की नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला (एनपीपीए) ऑक्सिजन सिलेंडरची किंमत निश्चित करणे आणि किफायती दरात उपलब्ध करून देण्याची शिफारसही समितीने केली होती.\nबेड वाढविण्यावरही दिला होता भर\nसंसदेच्या आरोग्य समितीत भाजपाच्या 16 सदस्यांचाही समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यातच सादर करण्यात आलेल्या अहवालात सरकारने ऑक्सिजन उत्पादनाला प्रोत्साहन द्यावे आणि रुग्मालयात त्याचा पुरवठा निश्चित करण्याची शिफारस केली होती. या अहवालात कोरोना रुग्णांची संभाव्य वाढती संख्या पाहू जाता सरकारी रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात आला होता.\nरुग्णालयात बेड आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळेच कोरोना साथरोगावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांत अडसर निर्माण होत असल्याचे समितीने म्हटले होते. वाढती रुग्णसंख्या, बेडची कमतरता यामुळे रुग्णालयात बेडसाठी धावाधाव होत असल्याकडेही उल्लेख केला होता. बेड नसल्यामुळे रुग्णालयातून आल्या पावली परत जाणे नित्याचीच बाब झाली होती. पाटणा येथे तर ऑक्सिजन सिलिंडरपासून बेडच्या शोधार्थ रुग्ण भटकत होते. आरोग्य यंत्रणेच्या दयनीय अवस्थेचा उल्लेख करीत समितीने आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याचा व आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण करण्याची शिफारस केली होती.\nकोविड सेंटरमधून 20 रुग्णांचे पलायन; यवतमाळमध्ये खळबळ\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.royalchef.info/2016/04/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE.html", "date_download": "2021-05-18T01:34:03Z", "digest": "sha1:37L2OTHLTYEBMODBXIZRWIPRIK6PQB65", "length": 8993, "nlines": 56, "source_domain": "www.royalchef.info", "title": "चैत्र महिन्यातील गुढी पाडव्याचे महत्व - Royal Chef Sujata", "raw_content": "\nचैत्र महिन्यातील गुढी पाडव्याचे महत्व\nचैत्र् शुद्ध १ ह्या दिवसा पासून हिंदूचे नववर्ष आरंभ होते. ह्या दिवशी महाराष्ट्रामध्ये घरोघरी गुडी उभारून हा सण साजरा करतात. ह्या दिवशी घरासमोर सडा घालून रांगोळी घालतात, देवाची पूजा करून महानैवेद्द करतात. देवाजवळ नवीन वर्ष सुख, समृद्धीचे, चांगले आरोग्याचे जावे म्हणून प्रार्थना करतात.\nगुडी उभारतांना काठीला वरच्या बाजूला रेशमी वस्त्र, कडू लिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार व साखरेची गुडी बांधून वरती चांदीचा किवा तांब्याचा कलश लावावा. कलशा वरती कुंकू ओले करून स्वस्तिक काढावे. व गुडी दरवाजाच्या बाजूला लावावी. ती जागा स्वच्छ धुवून घ्यावी त्यावर रांगोळी काढावी मग वरती गुडी बांधावी. गुडीला गंध, अक्षदा, फुले वाहून पूजा करावी व आरती करावी व नेवेद्य म्हणून दुध-साखर अथवा पेढा ठेवावा. दुपारी गोडाचा नेवेद्य दाखवावा.\nगुडी पाडवा ह्या दिवसाला वर्ष प्रतिपदा असे सुद्धा म्हणतात. चैत्र् शुद्ध १ हा दिवस साडेतीन मुहूर्तातला एक महत्वाचा दिवस मानला जातो. ह्या दिवशी आरोग्य प्रतिपदा व्रत, विद्याव्रत व तिलव्रत करावे म्हणजे आपले आयुष्य सुखाचे जाते असे म्हणतात. हा दिवस पूर्ण दिवस शुभ मानला जातो. ह्या दिवशी सोने खरेदी करतात, नवीन वस्तू, नवीन वास्तू घेतात, नवीन वाहन घेतात, नवीन घरात प्रवेश करतात.\nगुडी पाडवा ह्या दिवशी प्रभू रामचंद्र १४ वर्षाचा वनवास संपवून आयोध्येत आले तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आयोध्येतील प्रजेनी गुड्या उभारून प्रभू रामचंद्राचे स्वागत केले. गुडी उभारण्या मागचा कारण म्हणजे आनंद, स्वागत व विजय ह्याचे प्रतीक आहे.\nचैत्रामध्ये झाडांना नवीन पालवी येते व श्रुष्टी हिरवी गार दिसते. ह्या दिवशी कडुलिंबाची पाने खावीत त्यामागचे हेतू हा की कडुलिंबाच्या पाने खाल्याने आपली पचनशक्ती चांगली होते.\nचैत्र शुक्ल ३ पासून वैशाख शुक्ल ३ परंत गौरी व विष्णू ह्या देवतांची पूजा अर्चा करतात.\nचैत्र शुक्ल ३ पासून वैशाख शुक्ल ३ परंत महाराष्ट्रात गौर उत्सव साजरा करतात. ह्या काळात महिला चैत्र गौरीचे हळदी कुंकू थाटामाटाने करतात मित्र परिवारातील, नातेवाईकातील स्त्रीयांना तसेच मुलीना हळदी कुंकू साठी बोलवले जाते. तेव्हा गौरीला सजवून पूजा अर्चा करून हळद कुंकू, अत्तर, फुल देवून प्रसाद म्हणून कैरीची वाटली डाळ, भिजवलेले हरबरे, कैरीचे पन्हे दिले जाते. रात्री गौर जागवून झिमा, फुगडी खेळ खेळले जातात.\nचैत्र शुक्ल नवमीला रामनवमी येते ह्या दिवशी रामजन्माचा सोहळा साजरा करतात. रामाची पूजा करून पूर्ण दिवस उपवास करतात. ह्या दिवशी रामाची भजने, कीर्तने तसेच रामायण सांगितले जाते. सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो. आयोध्येत, तिरुपतीला तसेच रामेश्वरला राम जन्माचा सोहळा बघण्या सारखा असतो.\nचैत्र पौर्णिमेला श्री हनुमान जयंती असते. महाराष्टात सूर्योदयापूर्वी पुरुष मंडळी हनुमानाची पूजा करून अन्न दान करतात.\nचैत्र महिन्यात निरनिराळ्या गावामध्ये वेगवेगळ्या ग्राम देवतांची जत्रा भरते व उत्सव साजरे केले जातात.\nHome » Mantras and Prayers » चैत्र महिन्यातील गुढी पाडव्याचे महत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/ncp-legal-cell-letter-election-commission-demand-re-election-of-pandharpur-mangalvedha-by-election/", "date_download": "2021-05-18T01:49:34Z", "digest": "sha1:UEPXPFR4V3EPDWAQMPNCI5E4Q4NNP36E", "length": 13805, "nlines": 122, "source_domain": "bahujannama.com", "title": "राष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाला पत्र, फेरनिवडणुकीची केली मागणी - बहुजननामा", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाला पत्र, फेरनिवडणुकीची केली मागणी\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना १ लाख ९ हजार ४५० मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके ��ांना १ लाख ५ हजार ७१७ मतं मिळाली. अवघ्या तीन हजार ७३३ मतांनी समाधान आवताडे विजयी झाले. अत्यंत चुरशीने ही निवडणूक पार पडली होती. मात्र आता राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे अँड नितीन माने यांनी फेरनिवडणुकीची मागणी केली आहे. तसं पत्रही निवडणूक आयोगाला पाठवले असून त्यामध्ये काही मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत.\nपंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत साम-दाम-दंड-भेदचा वापर करण्यात आला.\nत्याचबरोबर भाजप उमेदवार समाधान आवताडे आणि विधानपरिषद विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांच्या कारखान्यावर कार्यरत असणारे सर्व सभासद, कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवले होते. भाजपला मतदान करा, अन्यथा कामावरुन काढून टाकू, अशी धमकीही देण्यात आली होती. त्यामळे त्या संदर्भातील काही मागण्या असून त्याची चौकशी होणे आवश्यक आहे.\nप्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्या कारखान्यांचे, कार्यालयाचे तसेच घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. त्याचबरोबर दोघांचे फोन रेकॉर्डिंग तपासावे.समाधान आवताडे यांच्या कंट्रक्शन कंपनीचा पूर्ण ऑडिटचा तपास करण्यात यावा.निवडणुकीच्या दरम्यान प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे हे संचालक असणाऱ्या सर्व संस्था, कारखान्यातील आणि कंट्रक्शन कंपनीच्या सर्व बँक खात्यांची चौकशी करण्यात यावी.माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या निवडणुकीची चौकशी करण्यात यावी. तसेच समितीच्या अध्यक्षतेखाली पारदर्शक पद्धतीने फेरनिवडणूक घेण्यात यावी. आदी मागण्या केल्या आहेत. याबाबतचे पत्र मुख्य निवडणूक आयोगासह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पत्र पाठवलं आहे.\nपंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल\nराष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक चुरशीची झाली. राष्ट्रवादीसह भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. रविवारी मतमोजणी पार पडली. अखेर अटीतटीच्या या लढतीत महाविकास आघाडीला दणका ��ेत भाजपच्या समाधान आवताडे यांनी बाजी मारली. समाधान आवताडे यांना १ लाख ९ हजार ४५० मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मतं मिळाली. अवघ्या तीन हजार ७३३ मतांनी समाधान आवताडे विजयी झाले.\nTags: Assembly by-electioncommissionDemandelectionletterNCPPandharpur-MangalvedhaRe-electionआयोगानिवडणूकपंढरपूर-मंगळवेढापत्रफेरनिवडणुकीमागणीराष्ट्रवादीविधानसभा पोटनिवडणुकी\nकोरोना संक्रमित होती पत्नी आणि मुलगी, मुलीसाठी सुटी न मिळाल्याने डेप्युटी SP ने दिला राजीनामा\nIndusind बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजर अंकिता रंजन व व्यवस्थापक जुबेर गांधीला अटक; खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर काढली होती मोठी रक्कम, जाणून घ्या प्रकरण\nIndusind बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजर अंकिता रंजन व व्यवस्थापक जुबेर गांधीला अटक; खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर काढली होती मोठी रक्कम, जाणून घ्या प्रकरण\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nराष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाला पत्र, फेरनिवडणुकीची केली मागणी\nपेट्रोल डिझेलच्या दरातील भा��वाढ सुरुच\nज्ञानेश्वर साळुंके आणि सागर साळुंके या पितापुत्राचे कोरोनामुळे निधन\nकोरोना संकटातही ‘या’ सेक्टरमधील कर्मचार्यांना मोठा दिलासा, पगारात झाली भरघोस वाढ\nReliance Jio ची जबरदस्त ऑफर कोरोना महामारीत मोफत Calling आणि Recharge मिळणार\n कोरोनाग्रस्त महिलेच्या घरात मध्यरात्री घुसले नराधम, चाकूचा धाक दाखवत केला गँगरेप\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-stope-the-expensive-marriage-in-drought---ajit-pawar-4181747-NOR.html", "date_download": "2021-05-18T01:37:49Z", "digest": "sha1:OQHGG5Z5SXHWFTB424M6WDN4J2UTIRVN", "length": 6888, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "stope the expensive marriage in drought - ajit pawar | दुष्काळात शाही पद्धतीने लग्नाचा खर्च नकोच : अजित पवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nदुष्काळात शाही पद्धतीने लग्नाचा खर्च नकोच : अजित पवार\nमुंबई - राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना ठेकेदाराकडून लग्नाच्या जेवणाचा खर्च करून घेतल्याबद्दल अडचणीत आलेल्या नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता शुक्रवारी नाराजी व्यक्त केली.\nपवारसाहेब आपल्या एकुलत्या एका कन्येचे खासदार सुप्रिया हिचे लग्न साधेपणाने लावू शकतात तर इतर का नाही, असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला. त्यामुळेच पवार साहेबोंनी आवाहन केले असून ज्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहेत त्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे ते म्हणाले. तसेच जाधव यांनी ठेकेदाराकडून जेवणाचा खर्च करून घेतल्याबद्दल प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, पवारसाहेब एकदा या विषयावर बोलले आहेत. त्यामुळे हा विषय आता संपला आहे. काही कारवाई करायची की नाही याचा निर्णय साहेबच घेतील, असे त्यांनी सांगितले.\nजाधव यांनी मुलांच्या लग्नामध्ये केलेल्या खर्चाची पक्षाने चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे कोकणातील नेते व माजी आमदार रमेश कदम यांनी यावेळी केली. जाधव हे मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पैसे आले असून ही बाब तपासून पहावी लागेल. त्यांनी स्वत:च शहा ठेकेदाराने जेवणाचा खर्च उचलल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे शरद पवार यांना पत्र लिहून आपण याची चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे कदम ��्हणाले.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यातर्फे जाधव यांना सावरून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कराडमधील शहा या ठेकेदाराने जेवणाचा खर्च केल्याची कबुली जाधव यांनी स्वत: काल वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली होती. मात्र जेवणाचा 22 लाख रुपयांचा खर्च जाधव या ठेकेदाराला देणार असल्याचे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले. शहा हे ठेकेदार असले तरी त्यांचा कॅटरिंगचाही व्यवसाय आहे, असेही ते म्हणाले. राज्यामध्ये दुष्काळ तीव्र होत असताना शाही लग्न समारंभ करून खोटा दिखाऊपणा करणा-या नी राजकारणामध्ये राहू नये, असे थेट वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काल केल्यांतर अडचणीत आलेल्या भास्कर जाधव यांनी माफी मागितली होती.\nजाधव यांनी आपण ठेकेदाराकडून जेवणाचा खर्च करवून घेतल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. तशा स्वरुपाच्या माध्यमांमध्ये छापून आलेल्या बातम्या चुकीच्या असून तसे खरे असल्यास आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊ, असे ते म्हणाले. राज्याची माफी मागितल्याने हा विषय संपायला हवा होता, असेही ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/india-news/coronavirus-in-india-rahul-gandhi-priyanka-gandhi-slam-modi-government-over-covid-deaths/articleshow/82115431.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-05-18T00:58:45Z", "digest": "sha1:5HGJRUKMRWBJFNVW7DSCRJWEVZDOM75J", "length": 12561, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus : 'करून दाखवलं', करोना मृत्यूवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा\nCoronavirus In India : नरेंद्र मोदी हे असे पाटलट आहेत ज्यांनी आपात्कालीन परिस्थितीतून सहजगत्या बाहेर पडण्यासाठी केवळ बोर्डिंग पासवर आपला फोटो लावलाय, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आलीय.\nकरोना संक्रमित आणि मृत्यूंच्या आकड्यांचे रेकॉर्ड\nकाँग्रेसकडून मोदी सरकारवर हल्ला\nएकेकाळचा लस 'निर्यातक' देश आता लस आयात करतोय : प्रियांका गांधी\nनवी दिल्ली : करोना संक्रमित रुग्णांचे दररोज नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करणारे आकडे आणि करोनामुळे होणारे मृत्यू यांवरून काँग्रेसकडून मोदी सरकारकडून हल्ला करण्यात आलाय. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरून मोदी सरकारला निशाण्यावर घेतलंय.\n'थक्क करणारी गोष्ट म्हणजे, भारतात करोना संक्रमणाचा प्रभाव वाढत असताना, गेल्या ७० वर्षांतील सरकारची मेहनत पाण्यात घालत एकेकाळचा लस 'निर्यातक' देश आता लसीची आयात करणारा देश बनलाय. नरेंद्र मोदी हे असे पाटलट आहेत ज्यांनी आपात्कालीन परिस्थितीतून सहजगत्या बाहेर पडण्यासाठी केवळ बोर्डिंग पासवर आपला फोटो लावलाय' असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलंय.\nलाल किल्ला हिंसाचार : मुख्य आरोपी दीप सिद्धूला जामीन मंजूर\nCoronavirus : नाशिक... महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्वाधिक करोना प्रभावित शहर\nदुसरीकडे राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. 'स्मशान आणि कब्रस्तान दोन्ही... जे म्हटलं ते करुन दाखवलं' असं म्हणत 'मोदी मेड डिजास्टर' (मोदी रचित आपत्ती) असा हॅशटॅगही राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये जोडलाय.\nउल्लेखनीय म्हणजे, देशात करोना संक्रमित रुग्णाच्या आकड्यांनी दररोजचा जवळपास दोन लाखांचा टप्पा गाठलाय. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची, औषधांची, आरोग्य कर्मचाऱ्यांची वाणवा भासतेय. करोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्युंमुळे स्मशानभूमी आणि कब्रस्तानातही जागा कमी पडल्याचं चित्रं अनेक ठिकाणी दिसत आहे.\nशुक्रवार २४ तासांत २ लाख ३४ हजार ६९२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर १ हजार ३४१ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.\nकरोना संक्रमणाचा वेग काही कमी होईना १५ दिवसांत मृतांची संख्या तिप्पटीनं वाढली\nViral Video : रेल्वे स्टेशनवर करोना चाचणी टाळण्यासाठी प्रवाशांची धावपळ\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nलाल किल्ला हिंसाचार : मुख्य आरोपी दीप सिद्धूला जामीन मंजूर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nराहुल गांधी प्रियांका गांधी करोना संक्रमण करोना मृत्यू आपात्कालीन परिस्थिती Rahul Gandhi Priyanka Gandhi Modi government Coronavirus In India\nमुंबईतौत्के चक्रीवादळाचा मुंबईला तडाखा; येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nपुणेपुणे जिल्ह्याला 'असा' बसला तौत्के ��क्रीवादळाचा फटका\nनागपूरमुलीने केली आईच्या प्रियकराची हत्या; लैंगिक छळाला त्रासून उचलले पाऊल\nक्रिकेट न्यूजभारताच्या कसोटी सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाली होती का, आज समोर आलं सत्य...\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nमुंबईतौक्ते: मुंबईच्या समुद्रात दोन मोठी जहाजं भरकटली, ४१० जण अडकले\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/sharir-vase-ramayan-lyrics-121041100006_1.html", "date_download": "2021-05-18T01:05:30Z", "digest": "sha1:PFRVPZNONCW2BZH2H7QWXKCZCUOKVJYO", "length": 15503, "nlines": 182, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "|| शरीरी वसे रामायण || | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n|| शरीरी वसे रामायण ||\nजाणतो ना कांही आपण\nशरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||\nआत्मा म्हणजे रामच केवळ,\nमन म्हणजे हो सीता निर्मळ \nजागरुकता हा तर लक्ष्मण,\nशरीरी आपुल्या वसे रामायण ||१||\nश्वास, प्राण हा मारुतराया,\nफिरतो जगवित आपुली काया |\nया आत्म्याचे करीतो रक्षण\nशरीरी आपुल्या वसे रामायण ||२||\nनील जाम्बुवंत रक्त नसा या,\nफिरती शोधत जनक तनया\nगर्वच म्हणजे असतो रावण\nशरीरी आपुल्या वसे रामायण ||३||\nरक्त पेशी त्या सुग्रीव, वानर,\nभाव भावना त्यातील वावर\nमोहांधता करी आरोग्य भक्षण\nशरीरी आपुल्या वसे रामायण ||४||\nनखें केंस त्वचा शरीरावरती,\nशरीर नगरीचे रक्षण करती\nबंधु खरे हे करती राखण\nशरीरी आपुल्या वसे रामायण ||५||\nक्रोध म्हणजे कुंभकर्ण तो,\nशांत असता घोरत पडतो\nडिवचताच त्या करी र��क्रंदन\nशरीरी आपुल्या वसे रामायण ||६||\nगर्वे हरले सौख्य मनाचे\nकांसाविस हो जीवन आमुचे\nसंकटी येई शरीर एकवटून\nशरीरी आपुल्या वसे रामायण ||७||\nराम जपाचे अखंड चिंतन\nशरीरी आपुल्या वसे रामायण ||८||\nश्रीराम, लक्ष्मण आणि सीतेने या प्रकारे त्याग केला आपल्या देहाचा\nश्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती\nरविवारी सूर्यला अर्घ्य द्यावे, मनोकामना पूर्ण होईल\n''शनी'' सर्व दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र\nयावर अधिक वाचा :\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये...अधिक वाचा\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या....अधिक वाचा\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात...अधिक वाचा\nआज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली...अधिक वाचा\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल....अधिक वाचा\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल....अधिक वाचा\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. ...अधिक वाचा\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा...अधिक वाचा\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. ...अधिक वाचा\nआर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या...अधिक वाचा\nइतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार...अधिक वाचा\nहुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येया���वळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये...अधिक वाचा\nगंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व\nभागीरथ एक प्रतापी राजा होते. त्यांनी आपल्या पूर्वजांना जीवन-मरण या दोषापासून मुक्त ...\nGanga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि ...\nयंदा गंगा सप्तमी सण मंगळवारी, 18 मे रोजी साजरा केला जाईल. गंगा नदी ही हिंदूंच्या ...\nआपल्यावर भगवान शिवाचे ऋण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती\nमनुष्य जन्म घेतो आणि त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक प्रकाराचे ऋण, पाप, पुण्य त्याचा पिच्छा ...\nशास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे\n1. धर्मग्रंथानुसार या जीवाची उत्पत्ती पाच घटकांपासून झाली आहे. मृत्यूनंतर, सर्व घटक ...\nधार्मिक मान्यतानुसार, आदी शंकराचार्य यांचा जन्म वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या ...\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/television/covid-19-positive-haider-fame-actor-lalit-parimoo-icu-urgent-need-plasma-a591/", "date_download": "2021-05-18T00:41:57Z", "digest": "sha1:RRHPS6LZ25DRWGGTDPVK7MMTC2E6LLWT", "length": 33216, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शक्तीमानच्या या सहकाऱ्याला हवाय प्लाज���मा, कोरोनाविरुद्ध देतोय मृत्यूशी झुंज - Marathi News | Covid 19 positive Haider fame actor Lalit Parimoo in ICU, in urgent need of plasma | Latest television News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम ��ुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषो���्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nAll post in लाइव न्यूज़\nशक्तीमानच्या या सहकाऱ्याला हवाय प्लाज्मा, कोरोनाविरुद्ध देतोय मृत्यूशी झुंज\nअभिनेता ललित परिमू यांना कोरोनाची लागण. भायंदर-मीरा रोड येथील कोविड सेंटरमधील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.त्यांना तातडीने प्लाझ्माची गरज आहे.\nशक्तीमानच्या या सहकाऱ्याला हवाय प्लाज्मा, कोरोनाविरुद्ध देतोय मृत्यूशी झुंज\nराज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या संख्येनं रुग्णवाढ झाली. सामान्य माणासांपासून ते अनेक कलाकारांपर्यंत करोनाची लागण झाल्याचे समोर आले.गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकरांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, विक्रांत मेसी, गोविंदा यांना करोनाची लागण झाली होती. आता सोनू सूदची देखील करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.त्याचपाठोपाठ आणखी एक कलाकार सध्या कोरोनामुळे जीवनमरणाच्या दारात उभा आहे.अभिनेता ललित परिमू यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची तब्येत खालावली आहे.\nसध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.भायंदर-मीरा रोड येथील कोविड सेंटरमधील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.त्यांना तातडीने प्लाझ्माची गरज आहे. त्यासाठी प्लाझ्मा डोनरचा शोध घेतला जात आहे. प्रसिद्ध निर्माता-निर्देशक हंसल मेहता यांनीच सोशल मीडियावर ललित परिमू यांना प्लाझ्माची गरज असल्याचे सांगत मदतीसाठी प्लाझ्मा डोनरने पुढे येण्यासाठी आवाहन केले आहे.\nलवकराच लवकर ते बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 'हैदर', 'एजेंट विनोद', 'मुबारकां', 'हजार चौरासी की मां' जैसी सिनेमा आणि शक्तीमान, 'आहट', 'कोरो कागज', 'साया', 'सीआईडी', 'रिश्ते', 'रिमिक्स' सारख्या सुपरहिट मालिकेत अभिनेता ललित परिमू झळकले आहेत.ललित परिमू अभिनया व्यतिरिक्त लेखकही आहेत.ललित यांनी ‘मैं मनुष्य हूं’ नावाचे पुस्तकही लिहीले आहे. इतकेच नाही तर अभिनय कार्यशाळाही चालवतात.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्��्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nIPL 2021: ब्रायन लाराला भारताच्या 'या' युवा क्रिकेटपटूचं आयपीएलमध्ये शतक झालेलं पाहायचंय, झालाय मोठा फॅन\nIPL 2021 : 'भाई अगला मॅच मत खेलना', सांगणाऱ्याची दीपक चहरनं केली बोलती बंद, PBKSविरुद्धची खेळी केली समर्पीत\nIPL मधून निवृत्ती घेतलेल्यांची Playing XI पाहिलीत का, गंभीर कॅप्टन, तर सचिन सलामीवीर\nIPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्स आजच्या लढतीत ट्रम्प कार्ड खेळणार, फक्त तीन परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरणार\nIPL 2021: मॅक्सवेल ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर कोहलीचं नाटक जिंकलं; RCB ची 'ऑफ द फिल्ड' धमाल पाहा...\nIPL 2021: महेंद्रसिंग धोनीला एका २८ वर्षीय खेळाडूनं मोठ्या संकटातून वाचवलं, नाहीतर...\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nएरिका फर्नांडिस मराठीतल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन, साकारणार ही भूमिका\n'तारक मेहता'मधील जेठालाल एकेकाळी एका भागासाठी घ्यायचा ५० रुपये, आज आहे कोट्याधीश\n'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी\n‘लागीरं झालं जी’ फेम अज्याचे Reels Video लावतील याडं, तुम्ही पाहिलेत का\nRadhe Movie Review : ‘राधे’ म्हणजे फक्त सलमान कसा आहे भाईजानचा सिनेमा कसा आहे भाईजानचा सिनेमा\n टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं18 May 2021\nDrishyam 2: या कारणांमुळे सध्या सगळीकडे रंगलीय दृश्यम 2 ची चर्चा19 February 2021\nTribhanga Review : काजोलचा परफॉर्मन्स आणि रेणुका शहाणेच्या दिग्दर्शनाने चित्रपटाला लावले चार चाँंद15 January 2021\nTandav Review: गांधीजी का कलर कुछ भी हो, गांधीजी तो गांधीजी ही रहेंगे असे अनेक दमदार संवाद असणारा तांडव15 January 2021\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3666 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2314 votes)\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच कर�� शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nParam Bir Singh: परमबीर सिंहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nमदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%88%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2021-05-18T02:07:38Z", "digest": "sha1:KWCP4U7XQKZAFUWXL5TPB6JIWL3LSEEI", "length": 3637, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकिमान एक हजारांची गुंतवणूक ; 'इन्व्हेस्को'ची 'ईएसजी' आधारित गुंतवणूक योजना\nई.एस.जी क्षेत्रात गुंतवणूक संधी; मिरे एसेटच्या दोन ईटीएफ योजना\nई.एस.जी गुंतवणूक; कामगिरी आणि नैतिकतेमध्ये वृद्धी करणारे एक उमदा गुंतवणूक धोरण\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Drjyumt", "date_download": "2021-05-18T03:03:40Z", "digest": "sha1:FXGZW5ESGP52CCNHHPJZPCD4DZG2ER3M", "length": 15966, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Drjyumt साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor Drjyumt चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n१७:५७, २८ मार्च २०२१ फरक इति +१६३ होळी →बाह्य दुवे खूणपताका: दृश्य संपादन\n२१:४५, २७ मार्च २०२१ फरक इति +१४७ होळी →बाह्य दुवे खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n२१:५५, २२ मार्च २०२१ फरक इति +१७७ भगतसिंग →बाह्य दुवे खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n१९:४८, १० मार्च २०२१ फरक इति +१७२ बालिका दिन (महाराष्ट्र) →हे सुद्धा पहा खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n११:३४, ८ मार्च २०२१ फरक इति +३२७ महिला दिन खूणपताका: दृश्य संपादन\n१५:३५, २५ फ���ब्रुवारी २०२१ फरक इति +१७५ विनायक दामोदर सावरकर →बाह्य दुवे खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n११:३१, २३ फेब्रुवारी २०२१ फरक इति +२१४ गाडगे महाराज →बाह्य दुवे खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n११:३४, १८ फेब्रुवारी २०२१ फरक इति +१८३ शिवाजी महाराज →हे सुद्धा पहा खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n२१:१७, १६ फेब्रुवारी २०२१ फरक इति +१७७ वासुदेव बळवंत फडके →बाह्य दुवे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n२०:५९, १५ फेब्रुवारी २०२१ फरक इति +१७५ संत तुकाराम →बाह्य दुवे खूणपताका: दृश्य संपादन\n२१:०४, ११ फेब्रुवारी २०२१ फरक इति +२०० व्हॅलेन्टाईन्स डे →हे सुद्धा पहा खूणपताका: दृश्य संपादन\n१९:२५, २९ जानेवारी २०२१ फरक इति +२४१ महात्मा गांधी →हे सुद्धा पहा खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n२०:५५, २५ जानेवारी २०२१ फरक इति +२३३ भारतीय प्रजासत्ताक दिन खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n०८:३७, २२ जानेवारी २०२१ फरक इति +९९३ सुभाषचंद्र बोस →शिक्षण व विद्यार्थी जीवन खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. Reverted\n०८:३२, २२ जानेवारी २०२१ फरक इति +२७७ सुभाषचंद्र बोस →हे सुद्धा पहा खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n०८:२९, २२ जानेवारी २०२१ फरक इति +२२६ सुभाषचंद्र बोस →हे सुद्धा पहा खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n११:०२, १३ जानेवारी २०२१ फरक इति +२१५ मकरसंक्रांत →हे ही वाचा खूणपताका: दृश्य संपादन\n११:०१, १३ जानेवारी २०२१ फरक इति +२३१ मकरसंक्रांत खूणपताका: दृश्य संपादन\n२१:२४, ११ जानेवारी २०२१ फरक इति +२१० स्वामी विवेकानंद →बाह्य दुवे खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n२२:१४, ९ जानेवारी २०२१ फरक इति +१९१ जिजाबाई शहाजी भोसले खूणपताका: दृश्य संपादन\n१४:३४, ३ जानेवारी २०२१ फरक इति +२५३ सावित्रीबाई फुले →हे सुद्धा पहा खूणपताका: दृश्य संपादन\n२२:४०, २३ डिसेंबर २०२० फरक इति +२२६ ग्राहक खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n२२:३७, २३ डिसेंबर २०२० फरक इति +२२५ राष्ट्रीय ग्राहक दिन (भारत) खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n०८:४४, १९ डिसेंबर २०२० फरक इति +२२१ गाडगे महाराज →बाह्य दुवे खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\n१०:२८, १ डिसेंबर २०२० फरक इति +२६ अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अमराठी मजकूर\n१०:२५, १ डिसेंबर २०२० फरक इति +२१० अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम खूणपताका: दृश्य संपादन\n०९:०४, २७ नोव्हेंबर २०२० फरक इति +२१० जोतीराव गोविंदराव फुले →बाह्य दुवे खूणपताका: दृश्य संपादन\n१८:४२, १२ नोव्हेंबर २०२० फरक इति +१८५ जवाहरलाल नेहरू →बाह्य दुवे खूणपताका: दृश्य संपादन\n१८:३९, १२ नोव्हेंबर २०२० फरक इति +१६२ दिवाळी →हे ही पहा खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n२१:३६, २९ ऑक्टोबर २०२० फरक इति +४०० मुहंमद पैगंबर खूणपताका: दृश्य संपादन\n२३:०७, २२ ऑक्टोबर २०२० फरक इति +१६४ विजयादशमी खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन\n२२:३०, १५ ऑक्टोबर २०२० फरक इति +२१४ शारदीय नवरात्र खूणपताका: दृश्य संपादन\n२२:२६, १५ ऑक्टोबर २०२० फरक इति −१२ घटस्थापना →संदर्भ खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. Reverted\n२२:२०, १५ ऑक्टोबर २०२० फरक इति +९६० घटस्थापना खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. Reverted\n२२:१६, १५ ऑक्टोबर २०२० फरक इति +१८९ घटस्थापना →बाह्यदुवे खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n२२:४७, ४ ऑक्टोबर २०२० फरक इति +२२७ भारतीय टपाल सेवा →बॅंकेत रूपांतर खूणपताका: दृश्य संपादन\n२१:३७, ४ ऑक्टोबर २०२० फरक इति +१४७ भारतीय टपाल सेवा \n२२:५८, १ ऑक्टोबर २०२० फरक इति +२०० महात्मा गांधी खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n२२:५०, १ ऑक्टोबर २०२० फरक इति +१७८ लालबहादूर शास्त्री खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन\n२१:४४, २० सप्टेंबर २०२० फरक इति +२१८ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खूणपताका: दृश्य संपादन\n२१:३९, २० सप्टेंबर २०२० फरक इति +२५२ अंधश्रद्धा खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n१२:०४, २० सप्टेंबर २०२० फरक इति +५३ भाऊराव पाटील खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\n२२:०८, १७ सप्टेंबर २०२० फरक इति +१५१ जीवन खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n१२:३३, १६ सप्टेंबर २०२० फरक इति +२१६ कुटुंब खूणपताका: दृश्य संपादन\n२१:४७, १३ सप्टेंबर २०२० फरक इति +१,८५५ न हिंदी दिन नवीन पान: १४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाष... खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\n१४:३२, १२ सप्टेंबर २०२० फरक इति +२०७ अग्गंबाई सासूबाई खूण���ताका: दृश्य संपादन Reverted\n१७:१८, ३ सप्टेंबर २०२० फरक इति +१५७ शिक्षक खूणपताका: दृश्य संपादन\n११:२१, २ सप्टेंबर २०२० फरक इति +१,२११ शिक्षक दिन खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. Reverted\n०९:०७, २ सप्टेंबर २०२० फरक इति +२० शिक्षक दिन खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. Reverted\n०८:४५, २ सप्टेंबर २०२० फरक इति +१५५ शिक्षक दिन →हे सुद्धा पहा खूणपताका: दृश्य संपादन Reverted\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/pandharpur-election-though-defeated-it-not-over-said-ncp-leader-bhagirath-bhalke/", "date_download": "2021-05-18T01:37:45Z", "digest": "sha1:Q4X67HRZCTCKO3KRWRO7WVGVVXTTMRJF", "length": 12258, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "भगीरथ भालकेंची प्रतिक्रिया, म्हणाले - 'पराभूत झालो तरी संपलो नाही, पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन' - बहुजननामा", "raw_content": "\nभगीरथ भालकेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘पराभूत झालो तरी संपलो नाही, पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन’\nपंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा 3,733 मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे. दरम्यान निवडणुकीतील पराभवानंतर भालके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पराभूत झालो तरी संपलो नाही, जनतेने यावेळी वडिलांपेक्षा जास्त 15 हजार मतांचा आशीर्वाद दिल्याने पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन, असा विश्वास भालके यांनी व्यक्त केला आहे.\nभगिरथ भालके यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले की, निवडणुकीत निसटत्या मताने पराभव झाला तरी मी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. माझे वडील देखील 2004 साली पहिल्यांदा पराभूत झाले होते. मात्र त्यानंतर ते लगेच दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा जनतेत मिसळून काम केले आणि नंतर 3 वेळा विजयी झाले होते. तीच लढायची शिकवण वडिलांनी दिल्याचे भालके यांनी सांगितले आहे. दरम्यान समाधान आवताडे हे सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे 5 वे आमदार म्हणून निवडून आले आहेत.\nगेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर- मंगळवेढा हा मतदार संघ काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. भाजपा-सेनेची युती असल्यापासून येथे त्यांचा उमेदवार कधीही निवडून आला नाही. पण यावेळी मात्र प्रथमच या मतदारसंघात कमळ फुलले आहे. आवताडेंना 1 लाख 9 हजार 450 मते मिळाली, तर भालकेंना 1 लाख 5 हजार 717 मते मिळाली. सिद्धेश्वर आवताडे हे 2,955 मते घेऊन तिस-या क्रमांकावर राहिले आहेत. शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे या 1 हजार 607 मते घेत चौथ्या क्रमांकावर आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीत निवडणुकीपूर्वी पदाधिकारी निवडीवरून सुरू असलेला गोंधळ, विठ्ठल कारखान्याची असलेली बिकट आर्थिक अवस्था, भगीरथ भालकेंचा कमी जनसंपर्क, कर्जमाफी, अनुदान हे भालकेंच्या पराभवाची कारणे सांगितली जात आहेत.\nTags: Assembly by-electionbhagirath bhalkeBJPcandidateDefeatedNCPPandharpur-Mangalvedhareactionउमेदवारपंढरपूर-मंगळवेढापराभूतप्रतिक्रियाभगीरथ भालकेंभाजपराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा पोटनिवडणुकी\nभुजबळांना दिलेल्या धमकीवरून शिवसेनेने भाजपवर साधला निशाणा, म्हणाले…\nसर्वोच्च न्यायालयाचा ऑनलाइन क्लासेस घेणार्या शाळांना दणका म्हणाले – ‘फी कमी करावी’\nसर्वोच्च न्यायालयाचा ऑनलाइन क्लासेस घेणार्या शाळांना दणका म्हणाले - 'फी कमी करावी'\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रात���ल छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nभगीरथ भालकेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘पराभूत झालो तरी संपलो नाही, पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन’\nआता LIC क्लेम सेटलमेंट झाले आणखी सोपे, जाणून घ्या कोणते बदल केले आणि काय आहेत नवीन नियम\n कोरोनाबाधित महिलेने हडपसर येथील कॅनॉलमध्ये उडी मारून केली आत्महत्या\nभाजपा आमदाराची अजित पवारांकडे मागणी, म्हणाले – ‘2 दिवसांच्या वेतन निधीतून पोलीस अन् आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळा’\nसराईत गुन्हेगार ‘सचिन राकेश सौदाई’ टोळीतील 7 जणांविरुद्ध ‘मोक्का’\nमार्केटयार्ड परिसरात दहशत निर्माण करणार्या ‘शाहरूख’ची रवानगी येरवडा कारागृहात\nकोरोना लस टोचून घेतल्यानंतर देखील लोक कशामुळं होताहेत संक्रमित तज्ज्ञांनी सांगितलं कारण आणि बचावाचे उपाय, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A8", "date_download": "2021-05-18T02:53:20Z", "digest": "sha1:T2FUS3HFVUZ7IQUGU7CCY7KMRC74U2GC", "length": 6292, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जेम्स ब्यूकॅनन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजेम्स ब्यूकॅनन, कनिष्ठ (मराठी लेखनभेद: जेम्स ब्युकॅनन ; इंग्लिश: James Buchanan ;) (२३ एप्रिल, इ.स. १७९१ - १ जून, इ.स. १८६८) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पंधरावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५७ ते ४ मार्च, इ.स. १८६१ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. तो डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.\nअध्यक्षीय कारकिर्दीअगोदर त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात पेन्सिल्व्हेनिया संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. ॲंड्र्यू जॅक्सन याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत तो रशियाखात्याचा मंत्री होता. जेम्स पोक याच्या अध्यक्षीय कालखंडात त्याने परराष्ट्रसचिवाचे कार्यालय सांभाळले. नंतर अध्यक्ष फ्रॅंकलिन पियर्स याने पुढे केलेला सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकीचा प्रस्ताव नाकारल्यावर ब्यूकॅननाला युनायटेड किंग्डम खात्याचे मंत्रिपद देण्यात आले.\nगुलामगिरीच्या मुद्द्यावरून उत्तरेकडील व दक्षिणेकडील संस्थानांदरम्यान उदभवलेल्या त��ावाच्या पार्श्वभूमीवर ब्यूकॅननाने आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत शांतता राखण्याचे प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश येण्याऐवजी दोन्ही पक्षांमधील मतभेद तीव्र झाले. दक्षिणेकडील संस्थानांनी फुटून स्वातंत्र्याची घोषणा केली व कालांतराने त्याचे पर्यवसान अमेरिकन यादवी युद्धात झाले.\n\"व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)[मृत दुवा]\n\"जेम्स ब्यूकॅनन: अ रिसोर्स गाइड (जेम्स ब्यूकॅनन: संसाधनांची मार्गदर्शिका)\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:३३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1723099", "date_download": "2021-05-18T02:46:28Z", "digest": "sha1:O46DSCOZHHA5PQOG27JVZQVNOEX5MU62", "length": 3344, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"लोकसंख्या\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"लोकसंख्या\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:०३, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती\n१ बाइट वगळले , १ वर्षापूर्वी\nबदल कला दुवा जोडली\n१२:००, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन)\n१२:०३, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n(बदल कला दुवा जोडली)\nघोषणा १६ एप्रिल [[इ.स. १९७६|१९७६]] रोजी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंबराज्य मंत्री डॉ. करणसिंग यांनी मांडले.\n=== उद्दिष्टे व उपाययोजना ===\n# योग्य कायदा करून विवाहाचे[[लग्न]] चे किमान वय मुलींसाठी १८ वष्रे व मुलांसाठी २१ वर्षांपर्यंत वाढवणे.\n# निर्बीजीकरण प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या राशीत वाढ करणे. दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन केल्यास १५० रुपये, तीन म��लांनंतर केल्यास १०० रुपये चार मुलांनंतर केल्यास ७० रुपये.\n# राज्य शासनांना अनिवार्य निर्बीजीकरणासाठी कायदे करण्याची अनुमती द्यावी.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/ganesh-mandal-help-to-hospital/", "date_download": "2021-05-18T02:30:19Z", "digest": "sha1:6EBCI37CCOZYLVLPZCV2GKLXEN7XGRK2", "length": 8283, "nlines": 110, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "या मंडळाचा निर्णय वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्ण उपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येईल तर भव्य आगमन सोहळा सुध्दा रद्द.. - Times Of Marathi", "raw_content": "\nया मंडळाचा निर्णय वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्ण उपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येईल तर भव्य आगमन सोहळा सुध्दा रद्द..\nसर्वाना प्रचलित असलेला चिंचपोकळी चा चिंतामणी गिरणगावातील १०१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदा लोकभावनेचा विचार करून तसेच सध्याची कोरोना सदृश परिस्थिती पाहता.आणि पोलिसांवर असलेली जबाबदारी आणि गणेशोत्सवात अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तर चिंतामणीच्या मंडपातच मूर्ती घडविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे…\nयाबद्दल माहिती मूर्तिकार यांनी दिली चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन होणारा सोहळा रद्द करून काही पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत योग्य ते अंतर ठेवून साधेपणाने पाटपूजन होईल. यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. भव्य सजावट आणि रोषणाईवर न करता\nजमा होणाऱ्या वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्ण उपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली.\n१५ जून २०२० पासून ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता..\nआक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७७ विविध गुन्हे\nकेंद्राने परवानगी दिल्यास सलून व्यवसाय सुरू करण्याची राज्य शासनाची तयारी : मंत्री छगन भुजबळ\n१५ जून २०२० पासून ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता..\nतर ही गोष्ट तुम्हाला कधीही आत्महत्या करण्यास प्रव��त्त करणार नाही\nतर ही गोष्ट तुम्हाला कधीही आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार नाही\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscworld.com/18-may-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-05-18T02:04:15Z", "digest": "sha1:5BXO32RKRAXN4SI7LF5QMTNAB26CW6NL", "length": 23667, "nlines": 243, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "18 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (18 मे 2020)\nआरोग्य सेतू अॅप सक्ती मागे :\nकरोना टाळेबंदीदरम्यान सरकारी किंवा खासगी कार्यालयांत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर आरोग्य सेतू अॅप सुरू ठेवणे बंधनकारक करणारा आदेश केंद्र सरकारने रविवारी जाहीर केलेल्या टाळेबंदी-4 च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शिथील केला आहे.\nतर त्यानुसार आता, ज्यांच्या फोनमध्ये हे अॅप चालू करणे शक्य आहे, त्या कर्मचाऱ्यांनी ते सुरू करावे, यासाठी संबंधित आस्थापनेच्या मालकाने पूर्ण प्रयत्न करावेत, असे सूचविण्यात आले आहे.\nत्याशिवाय, ज्यांच्या मोबाईल फोनवर हे अॅप चालू करणे शक्य आहे, त्या सर्व नागरिकांनी त्याचा वापर करावा, अशी सल्लावजा सूचना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना करावी, असेही नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.\nतसेच यापूर्वीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेतू अॅपचा वापर बंधनकारक होता. तसे न केल्यास संबंधित आस्थापनेस जबाबदार धरून कायदेशीर कारवाईची तरतूद केली होती.\nतर आरोग्य सेतू अॅपचा वापर बंधनकारक करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णया���ा केरळ उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. केंद्राचा हा निर्णय घटनात्मक चौकटीत बसत नसल्याचा आक्षेप याचिकादारांनी घेतला होता.\nचालू घडामोडी (17 मे 2020)\nराज्यांची कर्जमर्यादा ‘जीडीपीच्या’ 5 टक्के :\nआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्यांना कर्ज उभारण्याची मर्यादा वाढवून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी जाहीर केला.\nराज्य सकल उत्पन्नाच्या तीन टक्यांपर्यंत कर्ज उभारण्याची मर्यादा पाच टक्के करण्यात आली असली तरी चार अटींची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nपंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर साधलेल्या दूरचित्रसंवादावेळी कर्ज उभारण्याची मर्यादा वाढवून मिळावी, अशी मागणी अनेक मुख्यमंत्र्यांनी केली होती. महाराष्ट्राने ही मागणी सातत्याने केली होती.\nतर सध्या राज्यांना राज्य सकल उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपर्यंत खुल्या बाजारातून कर्ज उभारण्यास परवानगी आहे.\nतसेच यात दोन टक्के वाढ करून राज्य सकल उत्पन्नाच्या पाच टक्के कर्ज उभारण्यास परवानगी देण्यात आली.\nमात्र ही परवानगी सरसकट देण्यात आलेली नाही. यासाठी राज्यांना चार अटींची पूर्तता करावी लागेल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nनव्या निर्णयामुळे राज्यांना अधिक 4 लाख 28 हजार कोटी रुपये उभे करणे शक्य होईल. सध्या तीन टक्के दराप्रमाणे 6 लाख 41 हजार कोटी कर्जाच्या माध्यमातून राज्यांना उपलब्ध होतील.\nगटपातळीवरील आरोग्य केंद्रात संसर्गजन्य रोग विभाग :\nकरोना काळात वैद्यकीय सुविधांची मोठी गरज असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सार्वजनिक आरोग्यासाठीची तरतूद वाढवण्याचे जाहीर केले.\nआरोग्य खर्चात वाढ करण्याशिवाय सरकारने आता गट पातळीवरील प्रत्येक ठिकाणी संसर्गजन्य रोग विभाग सुरू करणे, सरकारी निदान प्रयोगशाळा सुरू करणे हे निर्णय जाहीर केले असून त्यामुळे तळागाळापर्यंत चाचण्यांची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.\nतर सध्या आरोग्यावर एक टक्क्य़ाच्या आसपास खर्च होतो. आगामी काळात करोनासारख्या आपत्तींना तोंड देण्यासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम राहावी यासाठी सुधारणा गरजेच्या आहे. त्यामुळे खेडेगावांमध्ये आरोग्य केंद्रे सुरू करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगून सीतारामन म्हणाल्या की, भविष्यकाळात अश��� आपत्ती पुन्हा आल्यास त्याला तोंड देता यावे यासाठी सार्वजनिक आरोग्यातील गुंतवणूक वाढवण्यात येत आहे.\nसाथीच्या रोग काळात ग्रामीण पातळीवर सरकारी प्रयोगशाळांची संख्या व जाळे वाढवल्याने आरोग्य पाहणी व तपासणीत सुधारणा करता येणार आहे. भविष्यातील संसर्गजन्य रोग साथींचाही विचार करून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत.\nतसेच ई संजीवनी दूरसल्ला सेवा सुरू करण्यात आल्या असून ई- आरोग्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. आरोग्य सेतू उपयोजनाच्या माध्यमातूनही देशातील हॉटस्पॉट ठरवण्यात मदत होत असून 10 कोटी लोकांनी आरोग्य सेतू उपयोजन डाऊनलोड केले आहे.\nशालेय शिक्षणासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा :\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.\nमागील तीन परिषदांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना दिल्या जाणाऱ्या मदतीची घोषणा केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी रविवारी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.\nतर यावेळी सीतारामन यांनी शिक्षण क्षेत्रातील भरीव उपाय योजनाबद्दल सांगितले. डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल तयार करणार आहेत.\nतसेच सध्या असे तीन चॅनल असून यामध्ये आणखी 12 चॅनलची भर पडणार आहे. ज्या विद्यार्थांकडे इंटरनेटच्या सुविधेचा अभाव असेल त्यांच्यासाठी हे फायदाचं होईल असं त्या म्हणाल्या.\nचॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे 12 वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील.\nपॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.\nतसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. देशातील टॉप 100 विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.\nज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन :\nमराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांचे काल रात्री निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.\nरत्नाकर मतकरी यांची 1955 मधे, वयाच्या सतराव्या वर्षी ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. त���व्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते.\nतर त्यांनी मराठीमध्ये बालसाहित्यापासून नाटकांपर्यंत विपुल साहित्य लेखन केले होते.\nमतकरींची ‘लोककथा 78’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोहोचवला.\nमोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.\nWHOमध्ये भारताला मोठे पद :\nभारत पुढच्या आठवड्यात जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) एक्झिक्युटिव्ह बोर्डाचा चेअरमन होत आहे.\nकोरोनाच्या मुद्यावर जगातील अनेक देश चीनवरोधात आवाज उठवत आहेत. असे असतानाच, या चीन विरोधाचा सामना भारत कशापद्धतीने करतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.\nचीनने या महामारीसंदर्भात जगाला अंधारात ठेवले, असा आरोप अनेक देशांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या चौकशीची मागणीही केली जाते आहे.\nभारत डब्ल्यूएचओमध्ये जपानची जागा घेईल. या जागतीक संघटनेच्या साउथ-ईस्ट आशिया ग्रुपने सर्वसंमतीने या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.\nभारत एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या पुढील बैठकीत हे पद स्वीकारेल. यात डब्ल्यूएचओचे 194 सदस्य देश आणि पर्यवेक्षक भाग घेतील. विशेष म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यात कोरोनाच्या मुद्यावर तणावाचे वातावरण असतानाच, भारत या पदाची सूत्रे आपल्या हाती घेत आहे.\nछत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा 18 मे 1682 मध्ये जन्म झाला.\nभारताचे 11वे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा जन्म 18 मे 1933 मध्ये झाल��.\n18 मे 1972 रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.\nभारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी सन 1974 मध्ये 18 मे रोजी केली.\nपुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने 18 मे 1998 रोजी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले.\nश्रीलंका सरकारने 18 मे 2009 रोजी ‘एलटीटीई’ला पराभूत करून सुमारे 26 वर्षच्या युद्धाला संपवले.\nचालू घडामोडी (19 मे 2020)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T03:02:31Z", "digest": "sha1:IWGJL5YYNU236TAKP5OIS2FX5QXN4KW2", "length": 4554, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तोमास कुस्चाक - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०२० रोजी ०८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%A6_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE,_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T01:05:47Z", "digest": "sha1:O33OHJSEA5YIUS4KHVKLAQBLOVNO6D2F", "length": 5962, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वास्को द गामा, गोवा - विकिपीडिया", "raw_content": "वास्को द गामा, गोवा\nवास्को द गामाचे गोवामधील स्थान\nवास्को द गामाचे Indiaमधील स्थान\nजिल्हा दक्षिण गोवा जिल्हा\nस्थापना वर्ष इ.स. १५४३\nसमुद्रसपाटीपासुन उंची ११७ फूट (३६ मी)\nवास्को द गामा (स्थानिक वापर: वास्���ो) हे गोव्यामधील एक शहर व मुरगांव तालुक्याचे मुख्यालय आहे. या शहराला प्रसिद्ध पोर्तुगीज खलाशी व शोधक वास्को द गामा ह्याचे नाव दिले आहे. हे शहर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर व झुआरी नदीच्या मुखाजवळ, राजधानी पणजीच्या ३० किमी दक्षिणेस वसले आहे.\nगोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ५ किमी अंतरावर आहे. वास्को द गामा रेल्वे स्थानक हे मडगांव रेल्वे स्थानकाखालोखाल गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ ए येथून सुरु होतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २३ मे २०२० रोजी १५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/contentment-zone-close-without-contentment-zone-r-open-decision/", "date_download": "2021-05-18T02:01:49Z", "digest": "sha1:A2XT3RJ4H5W5NORMLJJHDX5YVCJTGHYM", "length": 8716, "nlines": 117, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "कंटेनमेंट झोन सोडून सर्वच उघडणार- ठाकरे सरकार चा मेगा प्लॅन - Times Of Marathi", "raw_content": "\nकंटेनमेंट झोन सोडून सर्वच उघडणार- ठाकरे सरकार चा मेगा प्लॅन\nमुंबई : कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत (Maharashtra Lockdown 5 guidelines) वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्राने कालच आपली नियमावली जाहीर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 5 ची नियमावली जाहीर केली आहे. यात नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट देण्यात आली आहे.\nकंटेनमेंट झोनबाहेर जवळपास सर्व उघडणार\nकेंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत.\nपहिला टप्यात 8 जूनपासून पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल उघडले जातील. मात्र यासाठी नियम आणि अटी लागू असतील.\nदुसच्या टप्यात मध्ये शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था उघडल्या जातील. मात्र त्याबाबत राज्य सरकार आपल्या स्तरावर निर्णय घेतील. पालकांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. जुलै महिन्यात शाळा सुरु करण्याचा विचार आहे, मात्र त्याबाबत राज्य सरकारांनीच ठरवायचं आहे. त्यामुळे शाळा सुरु होणार की नाही हे जुलैमध्येच ठरेल..\nतिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमाने, मेट्रो रेल्वे, सिनेमा थिएटर, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, बार आणि ऑडिटोरियम याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.\nअश्या प्रकारे विविध टप्याने लॉकडाऊन उघडणार आहे.\nपरिस्थिती नुसार वेगवेगळ्या झोन मधील परवानगी असेल\nधक्कादायक – महाविद्यालयीन ९०% विद्यार्थी केले नापास\nठाण्यात रुग्णालयांचा अॅडमिट करुन घेण्यास नकार, गर्भवती महिलेचा रिक्षामध्ये मृत्यू\nविद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही – शिक्षण विभाग\nधक्कादायक – महाविद्यालयीन ९०% विद्यार्थी केले नापास\nमागील काही दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चाललेल्या वादात अखेर नवीन वळण आले आहे. समोरासमोर दोघांची गळा भेट सुध्दा झाली,\nमागील काही दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चाललेल्या वादात अखेर नवीन वळण आले आहे. समोरासमोर दोघांची गळा भेट सुध्दा झाली,\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2021-05-18T01:19:58Z", "digest": "sha1:G7F5MTE7ASL2VHWIZDKBAQQHNW7UO3IU", "length": 9471, "nlines": 121, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "देशभरातील आशा प्रतिनिधींनी पंतप्रधान���ंची भेट घेतली | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर देशभरातील आशा प्रतिनिधींनी पंतप्रधानांची भेट घेतली\nदेशभरातील आशा प्रतिनिधींनी पंतप्रधानांची भेट घेतली\nगोवा खबर:देशभरातील सुमारे 90 आशा प्रतिनिधींच्या गटाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला आणि मानधन आणि वीमा संरक्षणात वाढ करण्याबाबत अलीकडेच केलेल्या घोषणेबद्दल त्यांचे आभार मानले.\nपंतप्रधानांनी देशभरातील “आशा” आणि “अंगणवाडी” कर्मचाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकत्याच साधलेल्या संवादाची आठवण करुन दिली. त्या दिवशी आशा प्रतिनिधींनी सांगितलेले अनुभव आणि वैयक्तिक कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. अनेकांसाठी हे अनुभव नक्कीच प्रेरणादायी ठरतील असे ते म्हणाले.\nआज आशा कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करुन गरीब माता आणि बालकांचे प्राण वाचवण्यात कशी मदत केली याचे अनुभव कथन केले.\nपंतप्रधानांनी आशा कर्मचाऱ्यांच्या कौशल्य आणि समर्पणाची प्रशंसा केली. काळा आजारासारख्या रोगांचे निर्मूलन करण्यात आशा कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची, बील आणि मिलिंदा गेट्स यांनीही प्रशंसा केल्याची आठवण त्यांनी करुन दिली.\nआपल्या गावातील जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी अन्य सरकारी संस्थांच्या समन्वयातून काम करण्यासाठी आपली ऊर्जा वापरावी अशी सूचनाही त्यांनी दिली. सरकारी योजना आणि उपक्रमांचा उद्देश गरीबी विरोधात गरीबांना सक्षम करण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा हे देखील यावेळी उपस्थित होते.\nPrevious articleएनआयओकडून भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे 25 सप्टेंबर रोजी आयोजन\nNext articleराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार-2018 ची घोषणा, मीराबाई चानू आणि विराट कोहली यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर...\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे :...\nतौक्ते वादळाच्या संकटकाळात कॉंग्रेस पक्षाची तातडीने मदत कार्य पोचविण्याची तयारी : दिगंबर...\nतीन देशांच्या लॅटिन अमेरिका दौऱ्यामुळे ‘उच्च स्तरीय संबंधांची दरी’ सांधली गेली – उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू\nगोव्याला कृषी हब बनवण्याकामी सर्वतोपरी मदतीची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची तयारी\nविवाद से विश्वास: योजनेचा पर्याय निवडण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\nमद्य आणि अंमली पदार्थांचा दुरुपयोग रोखण्यासाठीच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्यांचा राष्ट्रपतींच्या...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपोस्टमन होणार आता कृषी दुत : कवळेकर\nमुख्यमंत्री जेव्हा घुमट वाजवत आरतीत सहभागी होतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/corona-vaccination-vaccination-more-96-lakh-beneficiaries-state-friday-a309/", "date_download": "2021-05-18T00:33:13Z", "digest": "sha1:7TKU7W4YBFISJURAEYPWSC37Y57IEPLL", "length": 31325, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Corona Vaccination : राज्यात शुक्रवारी ९६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण - Marathi News | Corona Vaccination: Vaccination of more than 96 lakh beneficiaries in the state on Friday | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप ब��ंधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उ���चारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nAll post in लाइव न्यूज़\nCorona Vaccination : राज्यात शुक्रवारी ९६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण\nCorona Vaccination :राज्यात आतापर्यंत १० लाख ४२ हजार ६०८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ५ लाख ४ हजार ३५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.\nCorona Vaccination : राज्यात शुक्रवारी ९६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण\nमुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात २ लाख ७२ हजार ४२१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत राज्यात एकूण ९६ लाख ३९ हजार ८०६ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.\nराज्यात आतापर्यंत १० लाख ४२ हजार ६०८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ५ लाख ४ हजार ३५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ९ लाख ३० हजार ५३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ३ लाख ७ हजार ५१ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असलेल्या ६७ लाख ३६ हजार ६४० लाभार्थ्यांना पहिला डोस, तर १ लाख १९ हजार ९७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.\nराज्यात आतापर्यंत मुंबईत १६ लाख ६ हजार ९४४ लाभार्थ्यांना, पुण्यात १३ लाख १० हजार ५६६, ठाण्यात ७ लाख १९ हजार ३९७, नागपूरमध्ये ६ लाख ८२ हजार ११९, नाशिकमध्ये ४ लाख २८ हजार ४४८ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.\nआतापर्यंत २ लाख ५७ हजार ६० आरोग्य कर्मचारी, २ लाख ७६ हजार १९२ फ्रंटलाइन कर्मचारी, ४५ ते ५९ वयोगटातील ४ लाख २६ हजार ६२३ आणि ६० हून अधिक वय असलेल्या ६ लाख ५४ हजार ४०३ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCorona vaccineCoronavirus in Maharashtraकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nIPL 2021: शिखर, पृथ्वी ‘दमदार’; दिल्ली कॅपिटल्सने केली सीएसकेची एकतर्फी शिकार\nIPL 2021: विश्वकपच्या तयारीसाठी आयपीएल महत्त्वाची स्पर्धा, संघातील स्थानासाठी चांगली कामगिरी करावी लागेल\nIPL 2021: पहिली लढत नव्हे स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे - रोहित शर्मा\nIPL 2021: आजचा सामना; ‘केकेआर’पुढे सनरायझर्सचे आव्हान\nIPL 2021: 'सुरुवात चांगली असेल तर अर्धे काम सोपे होते'\nIPL 2021: सुरेश रैना ‘बरसला’; चेन्नईची आव्हानात्मक मजल, कुरेनचीही निर्णायक खेळी\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\n'म्युकरमायकोसिस'च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nCyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना\nCoronaVirus: भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nCyclone Tauktae: कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई पाहतेय, विनाकारण घराबाहेर पडू नका: आदित्य ठाकरे\nMaratha Reservation : \"मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने समाजाची घोर फसवणूक\"\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3666 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2314 votes)\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nParam Bir Singh: परमबीर सिंहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nमदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्क���ांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.royalchef.info/2020/04/make-tutti-frutti-from-watermelon-rind-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-05-18T01:46:01Z", "digest": "sha1:DM76E4BKCHDJLV7GFB6DWO45JGPS4HX7", "length": 6922, "nlines": 62, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Make Tutti Frutti from Watermelon Rind Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nसहज सोपी कलिंगड टरबूज किंवा वाटरमेलन ह्या पासून टुटी फ्रूटी कशी बनवायची\nटरबूजची साल टाकून न देता त्यापासून बनवा टुटी फ्रूटी\nटुटी फ्रूटीहा लहान मुलांना नुसती खायला फार आवडते तसेच टुटी फ्रूटी वापरुन आपण टुटी फ्रूटी केक, टुटी फ्रूटी आईसक्रीम डेझर्ट मध्ये वापरू शकतो. टुटी फ्रूटी दिसायला सुद्धा आकर्षक दिसते.\nआजकाल वर्षभर कलिंगड टरबूज किंवा वाटरमेलनचा सीझन चालू असतो. कलिंगड खल्याने आपल्या शरीराला शीतलता मिळते. तसेच त्याची साल आपण टाकून देतो. कलिंगडची साल टाकून न देता त्यापासून आपण टुटी फ्रूटी बनवू शकतो. टुटी फ्रूटी बनवायला अगदी सोपी आहे.\n1 मध्यम आकाराचे कलिंगड टरबूज\n2-3 थेंब हिरवा, पिवळा व लाल खायचा रंग\nकलिंगड टरबूज किंवा वाटरमेलनची साल टाकून न देता त्यापासून टुटी फ्रूटी बनवा. सालाचा बाहेरील हिरवा भाग काढून टाका व पांढर्या भागाचे बारीक बारीक तुकडे फोडी करून घ्या.\nएका मोठ्या आकाराच्या भांड्यात सर्व तुकडे घेवून त्यामध्ये फोडी बुडून वर थोडे पाणी राहील एव्हडे घ्या. भांडे विस्तवावर ठेवून मध्यम आचेवर 5-7 मिनिट फोडी शिजवून घ्या. फोडी पारदर्शक झाल्या पाहिजे. मग चाळणीवर फोडी काढून घ्या. पाणी पूर्ण निथळू द्या. मग त्याचे एक सारखे तीन भाग करा.\nदुसर्या भांड्यात 1 कप साखर घेवून 1 1/2 कप पाणी घ्या व त्याचा पाक बनवायला ठेवा. पाक बनवतांना 1 तारी पाक बनवा. पाक थोडा चिकट झाला पाहिजे.\nसाखरेचा पाक बनवून झाल्यावर त्याचे एक सारखे तीन भाग करा. एका भागात लाल रंग दुसर्या भागात हिरवा रंग व तिसर्या भागात पिवळा रंग घालून मिक्स करा. प्रतेक रंगामध्ये शिजवलेल्या फोडी घालून हलवून परत विस्तवावर 5 मिनिट गरम करून घ्या. विस्तव बंद करून तिन्ही भांडी झाकून 12 तास तशीच ठेवा. 12 तास झाल्यावर सर्व फोडी एका कापडावर पसरवून ठेवा. त्याफोडी 24 तास तश्याच वाळत ठेवा. वाळल्यावर डब्यात भरून ठेवा. पाहिजे तेव्हा मुलांना खायला द्या किंवा केक, बिस्किट, आईसक्रीम मध्ये वापरा. वर्षभर छान टिकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-dam-jal-poojan-issue-in-nashik-4339445-NOR.html", "date_download": "2021-05-18T01:24:48Z", "digest": "sha1:XVM6NJFYDNRICKGF3RYS2JVT247YJU3F", "length": 10139, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dam jal poojan issue in Nashik | प्रथेला फाटा: धरणातून विसर्ग तरी जलपूजनाचा विसर; विरोधकांचा संताप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nप्रथेला फाटा: धरणातून विसर्ग तरी जलपूजनाचा विसर; विरोधकांचा संताप\nनाशिक- समाधानकारक पाऊस पडण्याचे भाग्य सर्वच महापौरांना लाभते असे नाही. आजवर ज्यांच्या कारकिर्दीत चांगला पाऊस झाला आणि गंगापूर धरण भरले त्या त्या वेळी संबंधितांनी जलपूजन करून आपले कर्तव्य बजावले. यंदा धरण भरून त्यातून दोन विसर्गही करण्यात आले; मात्र आजवर जलपूजनाचा कार्यक्रमच झालेला नाही. ही उदासीनता म्हणजे सत्ताधार्यांचे कर्मदारिद्रय़ म्हणावे की नाशिककरांचे दुर्भाग्य, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.\nपावसाळ्यात गंगापूर धरण भरल्यानंतर त्याचे पूजन करण्याची प्रथा वर्षानुवर्षांपासून पाळली जात आहे. सामान्यत: महापौर, नगरसेवक व अधिकारी धरणाला भेट देऊन त्यानंतर र्शीफळ अर्पण करून पूजन करतात. धरणाचे पूजन हे केवळ धार्मिकतेचे प्रतीक नसून, निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचे ते एक माध्यम असते. म्हणूनच धरण पूजनाची प्रत्येकालाच प्रतीक्षा असते. धरणाचे पूजन झाले म्हणजे वर्षभराचा पाणीप्रश्नही सुटला, असा संदेश त्यातून नाशिककरांपर्यंत अपसूकपणे पोहोचतो. परंतु, हा आनंद शहरवासीयांना मिळूच नये, अशाच भूमिकेतून सत्ताधारी वावरत आहेत. धरणातील जलपूजनाचा विसर पडणे ही बाब त्यातीलच एक म्हणावी लागेल.\nगेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने धरण पूजनाची संधी विद्यमान महापौरांना मिळाली नव्हती. त्यामुळे यंदा ते पूजनासाठी उत्सुक असतील, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात महापौरांनीच या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे. दोन वर्षांपूर्वी जलपूजनावरून मोठी राजकीय सुंदोपसुंदी झाली होती. तत्कालीन महापौर नयना घोलप या गावी गेल्याचे निमित्त साधत स्थायी समितीचे तत्कालीन सभापती संजय साबळे, शिवसेनेचे तत्कालीन गटनेते अशोक गवळी व नगरसेवक अजय बोरस्ते यांनी धरण पूजन परस्पर उरकवले होते. यावर कडी करीत त्याच दिवशी सायंकाळी तत्कालीन आयुक्त भास्कर सानप, तत्कालीन उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे यांनी पुन्हा धरण पूजन केले होते. यंदा मात्र पूजनाच्या स्पर्धेत कोणीही नसतानाही मनसेने धरणाच्या बाबतीत बघ्याची भूमिका घेतल्याने विरोधकांना आयताच मुद्दा मिळाला आहे.\nमहत्त्वाच्या विधीचाच पडला विसर\nनाशिककरांची तृष्णा भागविण्याचे काम गंगापूर धरण करीत असते. मात्र, गेल्या वर्षी दुर्दैवाने कमी पाऊस झाल्याने धरण पूर्णत: भरले नव्हते. त्यामुळे जलपूजनाचा कार्यक्रमही घेण्यात आला नव्हता. यंदा मात्र पाऊस चांगला झाल्याने धरण शिगोशीग भरले आहे. परंतु, आपल्याच मस्तीत मश्गुल असणार्या सत्ताधार्यांना या महत्त्वाच्या विधीचाही विसर पडला आहे. नाशिककरांचेच हे दुर्दैवच म्हणावे.\n-अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना\nमनसेच्या नेत्यांमध्ये आपापसात ताळमेळ नसल्यामुळेच धरणातील जलपूजनाचे त्यांना विस्मरण झाले आहे. धरण पूजनाचेच काय; पण या मंडळींना शहरवासीयांचादेखील विसर पडला आहे. शहरातील खड्डे आणि अन्य प्रश्नांवरून याची प्रचिती येते. आज मनसेचे आमदार विधानसभेत आवाज उठविण्याऐवजी प्रभाग सभांना उपस्थित राहत आहेत. यावरूनच या पक्षाचा दृष्टिकोन लक्षात येतो.\n-लक्ष्मण जायभावे, गटनेता, काँग्रेस\nधरणाच्या पूजनावर विश्वास नाही, याचा अर्थ मनसेचा निसर्गावरच विश्वास नाही. धरण पूजनाला विलंब करणे ही न उमजणारी बाब आहे. शहरात यंदा भरपूर पाऊस पडलेला असताना आणि गंगापूर धरणही तुडुंब भरलेले असताना पाणी कपात रद्द करण्याचे कर्तव्यही महापौरांना पाळता आलेले नाही. म्हणूनच जनतेची त्यांच्यावरील नाराजी वाढत आहे.\n-विनायक खैरे, गटनेता, राष्ट्रवादी कॉँग्रेस\nमहापौर जलपूजन लवकरच करतील\nहिंदू रीतीरिवाजाप्रमाणे जलपूजन होणे आवश्यक आहे; परंतु महापौर बाहेरगावी गेल्यामुळे धरणातील जलपूजन होऊ शकले नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आम्ही जलपूजनासाठी आग्रही आहोतच. महापौर लवकरच पूजनाचा कार्यक्रम आयोजित कर��ील, अशी अपेक्षा आहे. - -संभाजी मोरुस्कर, गटनेता, भाजप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-top-15-home-remedies-for-weight-loss-5350517-PHO.html", "date_download": "2021-05-18T00:58:45Z", "digest": "sha1:7IRZUHFIXXB34SYGEASTHXLD4MDA5QCW", "length": 3982, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Top 15 Home Remedies For Weight Loss | डायटिंग न करता वजन कमी करायचे असल्यास करा हे 15 सोपे उपाय... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nडायटिंग न करता वजन कमी करायचे असल्यास करा हे 15 सोपे उपाय...\nलठ्ठपणामुळे डायबिटीज, हार्ट डिसिज, हाय ब्लड प्रेशर सारख्या गंभीर समस्या होण्याची शक्यता वाढू शकते. आयुर्वेदात अनेक असे पदार्थ आणि उपायांविषयी सांगितले आहे, जे बॉडी फॅट दूर करुन वजन कमी करण्यात मदत करु शकतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वृशाली डफलापुरकर सांगत आहे अशाच काही सोप्या उपायांविषयी सविस्तर माहिती...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन कमी करण्याचे इतर उपाय...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n10 फायदे : कडूलिंबामध्ये लपले आहे आरोग्याचे रहस्य, वजन होते कमी...\nत्वरीत वजन कमी करेल हा मसाला, जाणुन घ्या असेच 12 फायदे...\n10 फायदे : रोज सकाळी पाण्यासोबत घ्या त्रिफळा, कमी होईल वजन...\nAlert: तुमचे वाढते वजन देत आहे या 10 आजारांना आमंत्रण, राहा सावध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/how-to-make-homemade-facial-ubtan-with-orange-juice-for-healthy-skin-in-marathi/articleshow/82100572.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2021-05-18T02:35:31Z", "digest": "sha1:GOJRV5ST5KOIFS2V3TGPHND2PR3O2FLA", "length": 17538, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nOrange Juice Ubtan संत्र्याच्या रसापासून तयार करा घरगुती फेशिअल उटणे, नितळ व चमकदार होईल त्वचा\nचेहऱ्याच्या त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यासाठी आपण देखील महागडे फेस वॉश आणि क्लींझरचा उपयोग करता का या प्रश्नाचे उत्तर हो असे असेल तर या ब्युटी प्रोडक्टची आवश्यकता नाही. या लेखाद्वारे आपण घरगुती उपचाराची माहिती (Skin Care Home Remedies) जाणून घेणार आहोत. ज्याद्वारे नैसर्गिक स्वरुपात त्वचेची (Summer Skin Cleaning) खोलवर स्वच्छता होण्यास मदत मिळेल.\nOrange Juice Ubtan संत्र्याच्या रसापासून तयार करा घरगुती फेशिअल उटणे, नितळ व चमकदार होईल त्वचा\nगरम हवा, धूळ - माती आणि प्रदूषणामुळे त्वचेवरील रोमछिद्रांमध्ये दुर्गंध जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे चेहऱ्यावर मुरुम येणे, ब्लॅकहेड्सची समस्या (Blackheads Prevention), त्वचेवर खाज येणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात.\nएवढंच नव्हे तर त्वचा काळवंडू देखील लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी कित्येक प्रोडक्ट बाजारामध्ये उपलब्ध असतात. पण यातील केमिकलमुळे त्वचेचं प्रचंड नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी आपण घरगुती औषधोपचार करून त्वचेची (Deep Skin Cleaning) देखभाल करू शकता.\n(Homemade Hair Oil उन्हाळ्यातही कोंड्याच्या समस्येमुळे आहात त्रस्त, आठवड्यातून ३ वेळा लावा हे घरगुती आयुर्वेदिक तेल)\nत्वचेची खोलवर स्वच्छता करण्यासाठी घरगुती उपाय\nआपल्या त्वचेची देखभाल करण्यासाठी आपण घरगुती उटणे वापरू शकता. या लेखाद्वारे समर स्पेशल उटणे तयार करण्याची पद्धत आपण जाणून घेणार आहोत. या नैसर्गिक उपचाराद्वारे तुमची त्वचा चमकदार व निरोगी राहण्यास मदत मिळेल.\n(Herbal Skin Care चेहऱ्याच्या त्वचेची होईल खोलवर स्वच्छता, स्वयंपाकघरातील 'या' सामग्रीपासून तयार करा हर्बल लेप)\nफेशिअल उटणे तयार करण्याची पद्धत\nसर्वप्रथम एका बाउलमध्ये एक चमचा हळद घ्या. हळदीमधील अँटी - बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळते. यानंतर एक चमचा दही मिक्स करा. दह्यामधील औषधी गुणधर्मामुळे त्वचा उजळण्यास मदत मिळते तसंच त्वचेची खोलवर स्वच्छता देखील होते. आता या मिश्रणामध्ये संत्र्याचा रस किंचितसा मिक्स करावा. संत्र्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या, डाग यासारखी वृद्धत्वाची लक्षणे दूर होण्यास मदत मिळते.\n(Henna Hair Care सूर्याच्या हानिकारक किरणांपासून केसांचे नुकसान होणार नाही, मोहरीच्या तेलात मिक्स करा फक्त ही हर्बल)\nउटण्याचा असा करावा उपयोग\nही आहे घरगुती उटणे तयार करण्याची सोपी पद्धत. उटणे तयार झाल्यानंतर चेहऱ्यासह मानेवर लावा. पाच ते १० मिनिटे लेप चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर हलक्या हाताने त्वचेचा मसाज करून चेहऱ्यावरील पेस्ट काढा.\nहे उटणे आपण संपूर्ण शरीरावरही लावू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळेल. हा नैसर्गिक उपाय आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता. टॅनिंग आणि सनबर्नची समस्या दूर करण्यासाठीही हे उटणे उपयुक्त ठरू शकते.\n(Neck Darkness Removal नैसर्गिक सामग्रींचा उपयोग करून दूर करा काळवंडलेल्या मानेची समस्या, त्वचा होईल स्वच्छ व सुंदर)\nवृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी\nया घरगुती उटण्यामुळे त्वचा सतेज व चिरतरुण राहण्यास मदत मिळेल. दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा या उटण्याचा वापर करावा. यातील नैसर्गिक सामग्रींमुळे त्वचेमध्ये सकारात्मक बदल तुम्ही स्वतः अनुभवाल. हा उपाय नियमित स्वरुपात केल्यास त्वचा निरोगी राहील.\nया उटण्याचा उपयोग केल्यास कोणते लाभ मिळू शकतात\nत्वचेवरील रोमछिद्रांची खोलवर स्वच्छता होऊ शकते.\nत्वचा सैल पडत नाही.\nचेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.\nडार्क सर्कलची समस्याही दूर होईल\n(Malaika Arora मलायका अरोराच्या चमकदार व सुंदर त्वचेचं रहस्य, दररोज करते 'या' खास पाण्याचा उपयोग)\nNOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या व्यक्तीचे स्किन केअर रुटीन देखील फॉलो करू नये. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार एकसारखा नसतो.\nसंत्र्याच्या सालीपासून घरगुती फेस पॅक कसे तयार करावे \nसंत्र्याच्या सालीचा फेसपॅक लावून मिळवा सुंदर व तजेलदार चेहरा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nNatural Skin Care घरच्या घरी करा पर्ल फेशिअल ट्रीटमेंट,‘या’ नैसर्गिक सामग्रींमुळे चेहऱ्यावर येईल तेज महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ मे २०२१ मंगळवा��� : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस या राशींसाठी उत्तम\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ उभारणार ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nमुंबईTauktae Live : मुंबई विमानतळावरील विमानसेवा ११ तासांनंतर झाली सुरू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/on-sony-marathi/", "date_download": "2021-05-18T01:27:37Z", "digest": "sha1:YXQNOLHZ7G7TK6BKWCJI6A4KF7VDBO4J", "length": 3165, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "on sony marathi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNew Show ‘Singing Star’: सोनी मराठीवर रंगणार ‘सिंगिंग स्टार’\nएमपीसी न्यूज - चार महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता छोट्या पडद्यावरील मालिका जोर धरु लागल्या आहेत. अनेक नियमांचे पालन करत मालिकांचे शूटींग सुरु झाले आहे. तरीदेखील त्यात अजून तो पूर्वीचा उत्साह कमीच दिसत आहे. कारण पहिल्यासारखा मोकळेपणा…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल��प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/entertainment/mirzapur-2-best-dialogue-memes-jokes-viral-social-media-a583/", "date_download": "2021-05-18T02:51:11Z", "digest": "sha1:O62QN5HCPUNZNK3XPKRSIHIJPNDSA47E", "length": 24291, "nlines": 322, "source_domain": "www.lokmat.com", "title": "इंटरनेटवर 'मिर्झापूर २'च्या डायलॉग्सचा धुमाकूळ, व्हायरल झालेत पोट धरून हसायला लावणारे मीम्स - Marathi News | Mirzapur 2 best dialogue memes jokes viral on social media | Latest entertainment News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर���षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अं��्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nइंटरनेटवर 'मिर्झापूर २'च्या डायलॉग्सचा धुमाकूळ, व्हायरल झालेत पोट धरून हसायला लावणारे मीम्स\n'मिर्झापूर २' रिलीज होताच पुन्हा एकदा इंटरनेटवर मीम गॅंगने धमाका केला आहे. यावेळी तर सीझनमध्ये काही नवीनही चेहरे आहेत आणि डायलॉग्सही अधिक दमदार आहेत. अशात मीम्स व्हायरल झाले नसते तर नवल.\n'मिर्झापूर २' सीझन रिलीजसोबत मीम्सची दुनियाही गुलजार झाली. बऱ्याच दिवसांपासून 'मीमसेने'चे खेळाडू पहिल्या सीझनच्या डॉयलॉग्सवर काम चालवत होते. पण सीझन २ रिलीज होताच पुन्हा एकदा इंटरनेटवर मीम गॅगने धमाका केला आहे. यावेळी तर सीझनमध्ये काही नवीनही चेहरे आहेत आणि डायलॉग्सही अधिक दमदार आहेत. अशात मीम्स व्हायरल झाले नसते तर नवल.\nमिर्झापूर वेबसीरिज मिम्स सोशल मीडिया\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आ��ी पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\n शनिवारच्या मध्यरात्रीपासून १४ तास NEFT सेवा बंद राहणार\nदिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBI चा नकार; सरकारकडून दारे खुली\nम्युच्युअल फंडांतील इक्विटी योजनांच्या गुंतवणुकीमध्ये झाली वाढ\nजपानचं 'हे' हॉटेल ‘चुकीची ऑर्डर’ देण्याकरिता प्रसिद्ध; तरीही लोकांची प्रचंड गर्दी, काय आहे कारण\n\"तुम्ही उधळे आहात की मूर्ख; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण...\"\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/cook-who-was-hired-by-the-company-for-cooking-hit-rs-60-lakh-nrpd-123067/", "date_download": "2021-05-18T02:26:00Z", "digest": "sha1:DNV6JBQRHJTVPBUF5ZNUIGCWT5SL4LBB", "length": 10935, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Cook, who was hired by the company for cooking, hit Rs 60 lakh nrpd | कंपनीतर्फे स्वयंपाकासाठी नेमलेल��या 'कुक' ने मारला ६० लाखांवर डल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nकंपनीतर्फे स्वयंपाकासाठी नेमलेल्या ‘कुक’ ने मारला ६० लाखांवर डल्ला\nकंपनीतील कामगारांच्या पगारासाठीचे ६० लाख रुपये बेडरूममधील लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते.आरोपी स्वयंपाकीने बनावट चावीद्वारे कपाट आणि लॉकर उघडून ६० लाख रुपये चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.\nपिंपरी: कंपनीने नेमलेल्या स्वयंपाक्याने कामगारांच्या पगारासाठी लॉकरमध्ये ठेवलेले साठ लाख रुपये चोरले. ही घटना नेहरुनगर येथील महिंद्रा अॅण्टीया येथे घडल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.\nअजित राजहंस हे एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या स्मार्ट वल्र्ड अँड कम्युनिकेशन विभागात नोकरीला आहेत. त्यांनी आपल्या तीन सहकारी अभियंत्यांसाठी कंपनीमार्फत ‘कुक’ नेमला. अनोदकुमार यादव हा स्वयंपाकी यांच्यासमवेतच सदनिकेत एकत्र राहत असे. फिर्यादी राजहंस यांनी कंपनीतील कामगारांच्या पगारासाठीचे ६० लाख रुपये बेडरूममधील लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते.आरोपी स्वयंपाकीने बनावट चावीद्वारे कपाट आणि लॉकर उघडून ६० लाख रुपये चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.\nअनोदकुमार राजकुमार यादव (वय २८, रा. कुमाडांडा, सदरापुर, बाराबंकी, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या स्वयंपाक्याचे नाव आहे. अजित संजयकुमार राजहंस (वय ३१, रा. महिंद्रा अॅण्टीया, नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमरा��ी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/prayers-for-india-from-pakistan-shoaib-maliks-link-to-allah-nrms-120561/", "date_download": "2021-05-18T01:27:13Z", "digest": "sha1:BGXBOAJR655L5E3SVML4VB2GWS25WSJM", "length": 10544, "nlines": 166, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Prayers for India from Pakistan Shoaib Malik's link to Allah nrms | पाकिस्तानातून भारतासाठी प्रार्थना ; शोएब मलिकची अल्लाहकडे दुवा म्हणतो... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nअल्लाह आपल्याला मदत करो...पाकिस्तानातून भारतासाठी प्रार्थना ; शोएब मलिकची अल्लाहकडे दुवा म्हणतो…\nभारताचा शेजारी पाकिस्तानमधून भारतीय बांधवांसाठी दुवा- प्रार्थना सुरु आहे. पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शोएब मलिक याने आपल्या भावना भारतीयांप्रती व्यक्त करत अल्लाहकडे दुवा मागितली आहे.\nनवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोना रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी लक्षणीय वाढ होतेय. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होतीय. कुठे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतीय तर कुठे बेड मिळेनात… अशा सगळ्या कठीण प्रसंगी भारताचा शेजारी पाकिस्तानमधून भारतीय बांधवांसाठी दुवा- प्रार्थना सुरु आहे. पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शोएब मलिक याने आपल्या भावना भारतीयांप्रती व्यक्त करत अल्लाहकडे दुवा मागितली आहे.\nशोएब मलिकची अल्लाहकडे दुवा\nभारतीयांसाठी सध्या कठीण दिवस आहेत. प्रत्येक जण कोरोनाच्या या अवघड परिस्थितीतून जात आहे. संपूर्ण पाकिस्तानच्या भावना भारतीयांसोबत आहे. मी अल्लाहकडे दुवा मागतो की, भारतीयांना लढण्यासाठी अल्लाहने शक्ती द्यावी. भारतीयांना कोरोनाला हरविण्यासाठी आता हिम्मत ठेवावी लागेल. मला आशा आहे की भारतीय बांधव लवकरच कोरोनावर मात करतील’, अशा भावना शोएब मलिकने व्यक्त केल्या आहेत.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2020/11/blog-post_906.html", "date_download": "2021-05-18T02:31:07Z", "digest": "sha1:W7KOXO2QBIDCNL2HUNGOFADBPTEGD5JH", "length": 10367, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे\nशिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे\nकल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णाल��ात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानंतर २५ तारखेपासून रुग्णालय बंद ठेवत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नगरसेवकाने संबंधित डॉक्टरची माफी मागितल्यावर डॉक्टरांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली आहे.\nकल्याण पश्चिमेतील वैष्णवी रुग्णालयामध्ये शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि रुग्णालयाचे डॉक्टर अश्वीन कक्कर यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादाचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या वादानंतर डॉक्टरांनी रुग्णालय बंद ठेवत आपल्या स्टाफसह उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र रुग्णालय बंद राहिल्यास याचा फटका रुग्णांना बसू शकतो, या जाणीवेतून नगरसेवक महेश गायकवाड यांनी माघार घेत डॉक्टरांची माफी मागितली आहे.\nदोन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेला रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेतले. रुग्णालयाच्या बाहेर महिलेच्या नातेवाईकांनी थांबू नये, अशी ताकीद देण्यात आली होती. मात्र, तरी देखील गर्भवती महिलेचे नातेवाईक घरी गेले नाहीत. त्यामुळे नातेवाईकासह गर्भवती महिलेससुद्धा डॉक्टर कक्कर यांनी बाहेर काढले. या प्रकरणी गायकवाड यांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली होती प्रसूती रुग्णालय असल्याने एकाही पुरुषाला आत सोडले जात नाही. त्यासाठी त्यांना ताकीद दिली होती. त्यांच्यासोबत अनुचित प्रकार केला नाही, अशी भूमिका डॉक्टर कक्कर यांनी मांडली आहे.\nशिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे Reviewed by News1 Marathi on November 24, 2020 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की ��ाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_927.html", "date_download": "2021-05-18T02:13:50Z", "digest": "sha1:NY4QUXLGBRWCLOPGUJNAMLTQSKWOEHXL", "length": 9270, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "कचोरे येथे वन विभागाची पूर्व सूचना न देता कारवाई - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / कचोरे येथे वन विभागाची पूर्व सूचना न देता कारवाई\nकचोरे येथे वन विभागाची पूर्व सूचना न देता कारवाई\nडोंबिवली , शंकर जाधव : कचोरे येथील वन विभागाच्या जागेवर बेकायदा घरे वसली असल्याचे सांगत ती तोडण्याची कारवाई गुरुवारी सकाळपासून वन विभागाच्या पथकाने सुरू केली आहे. मात्र भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी आले असता नागरिकांनी कारवाईच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. कोणतीही पूर्व सूचना आणि नोटीस न देता ही कारवाई केली जात होती.\nस्थानिक भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी त्यांनी कारवाईच्या ठिकाणी धाव घेत कारवाईला विरोध केला. मात्र पथकांना समजावण्याच्या प्रयत्न करूनही पथक कारवाई करत असल्याने चौधरी यांनी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना येथील संपूर्ण परिस्थितीबाबत माहिती दिली. आमदार चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारवाई थांबवा असे पथकाला सांगण्याचा प्रयत्न केला. घरातील नागरिकांना कारवाईपूर्वी नोटीसा दिलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधींची बैठक घेतलेली नाही. या घरातील नागरिकांना वीज, पाणी पुरवठा दिला गेला आहे. ते घरपट्टी भरत असताना ही घरे बेकायदा कशी आहेत असा प्रश्न ही चव्हाण यांनी उपस्थित केला.\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूक���ची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.hindigatha.com/2020/03/marathi-essay-on-computer-is-my-companion-for-kids-and-students.html", "date_download": "2021-05-18T00:59:10Z", "digest": "sha1:XTBGYBAKNET6ESZTRLOHCK3IKJWFT5OB", "length": 15734, "nlines": 96, "source_domain": "www.hindigatha.com", "title": "Marathi Essay on \"Computer is my companion\", \"संगणक माझा सोबती\" for Kids and Students.", "raw_content": "\n1970 सालात हिंदुस्थानात संगणक आला. झटपट काम करणारे जादुचे यंत्र अशी किर्ती असलेला हा संगणक इंग्रजी पुस्तकात धडा म्ह्णुन होता.\nत्या काळातला संगणक अत्यंत कमी स्मरणशक्ती साठ्वणारा भल्या मोठया आकाराचा होता. त्यात विशिष्ट पंचकार्ड वापरले जायचे. आता लॅपटॉप, पामटॉप असेछोटेछोट आणी भरपुर स्मरणशक्ती असलेले संगणक जागतिक जीवनाच महत्वाच् अंग होत चालले आहेत.\nया जुन्या आठवणींवर जुन्या कमी स्मरणशक्तीच्या फ्लॉपी, सीडी वापरात असणारे मोठे मोठे संगणक भंगारात जाउन छोटे छोटे जास्त स्मरणशक्ती साठ्वणारे संगणक या भुतलावर अवतरले. स्टीव्ह जॉबज याने हा संगणक स्वतःच्या वडीलांच्या गॅरेजात बनवला तेव्हां त्याची किंमत 666 डॉलर एवढी होती.\nकेबी,एमबी,जीबी,टी.बी करीत संगणक स्मरणशक्ती वाढ्वत गेला. त्याचा जगातील वापरही वाढत गेला नेट,फेसबुक,आयपॉड अशी उत्क्रांती ही वाढत गेली संगणकाने मानवी जीवनातली सर्व क्षेत्र कमी वेळात व्यापुन टाकली. त्यामुळे माणसाच्या जीवन शैलीचा चेहरा मोहराच संगणकाने बदलुन टाकला. आणी आता तर संगणकाच्या करामतीने खरा चेहराही बदलण शक्य झाल आहे. त्यामुळे त्याचा उपयोग जास्त प्रमाणात सिनेमा सृष्टीत व्हायला लागला आहे.\nऑस्कर विजेते 60 वर्षीय अभिनेते जेफ बिजेश यांनी पुन्हा एकदा तिशीतल्या तारुण्यात नेण्याच काम संगणकाने केले आहे. त्यामुळे हा 60 वर्षीय म्हातारा 30शीतला तरुण म्ह्णुन चित्रपटात काम करणार आहे .आतापर्यंत एखादी व्यक्तीरेखा सिनेमात लहानपणापासुन वृद्धत्वापर्यंत दाखवताना किमान तीन जणांना ती साकारावी लागत असे आणी त्यामुळे काही बारकावे नजरेआड करावे लागत असत संगणकातील सर्वात नवीन आणी धक्कादायक क्रांती आपल्या समोर आहे\nहिंद���स्थानात संगणक आला तेंव्हा परदेशात रहाणारी आपली मुल रोज रात्री आपल्याशी बोलु लागली तिथे काय करताआहेत ते घर बसल्या दिसु लागली. त्यामुळे मुल लांब गेल्याच दुःख कमी झाल. मुल घरातच असल्याचा भास होऊ लागला. त्यामुळे सुखदुःख वाटता आली ही हिंदुस्थानातील् आईबाबांना एक पर्वणीच ठरली.जे काही मनात आहे ते संगणकामुळे दाखवु व बोलुही शकली.\nसंगणकावर आपले विचार कथा, कविता,पाककृती,गोष्टी लिहिता येतात त्यासाठी प्रकाशकाची किंवा वृत्तपत्रकारांची गरज लागत नाही. प्रसिद्धिसाठी कुठल्याही माद्धमाची गरज नाही. जो संगणक वापरतो तो ती माहीती वाचु शकतो आणी आजच्या घट्केला संगणक न वापरणारा मिळणच कठिण झाल आहे त्यामुळे संगणक माणसाचा मित्र,सोबती झाला आहे.\nपुस्तक वाचा ,गाणी ऐका,चित्र काढा पत्ते खेळा किंवा इतरही विविध खेळ खेळा एकाच वेळी बर्याच व्यक्तींशी चाट करा स्वतःची कामे करा,हिशोब ठेवा किंवा दुसर्याकडुन माहीती मिळ्वा आपल्याकड्ची माहीती दुसर्याला पोहचवा अगदी क्षणात शक्य झाले आहे.\nआज संगणकाचा आकारही लहान म्हणजे आपल्या तळहाताएवढा झाला आहे. आणि किंमतही पहिल्यापेक्षा खुपच कमी झालेली आहे ज्यांना टाईप करायचा कंटाळा आहे त्यांना संगणकावर विशिष्ट काठीने लिहीता येत. लिहिलेले जतनही करता येत. पुस्तकरुपी छापताही येत किती गोष्टी हा संगणक करतो. जादुच कपाट म्ह्णाव इतकी मजल हया संगणकाने मारली आहे.आपण जाऊ तिथे त्याला बरोबर नेता येत खर्या अर्थाने संगणक माणसाचा सोबती झाला आहे\nआपल्याला हव्या त्या भाषा निवडीच स्वातंत्रही त्यात उपलब्ध आहे त्यामुळे मराठी माणसे संपुर्ण मराठीतुन संगणकावर काम् करु शकतात. पूर्वी इंग्रजी येणारेच त्यावर हक्क दाखवायचे भाषा निवडीच्या स्वातंत्र्यामुळे घराघ्ररातुन लहान मोठ्यांचा ,वृद्धांचा संगणक सोबती झाला आहे. काही ठिकाणी तर इंग्रजीतून टाइप केल्यावर ते आपोआप मराठीत बदलते ही किमया लोकसत्ता वर्तमान पत्राने वाचकांना मिळ्वून दिलेली आहे . आपली प्रतिकिया आपण मराठी शब्द इंग्रजीत लिहावीत ती मराठीत बदलतात. हा बदल तर क्रांती घडवतो आहे. असा हा संगणक लहान थोराचा खर्या अर्थाने सोबती, मित्र् बनला आहे. मानवाची विचारश्क्ती इतकी भन्नाट आहे की अजुनही भरपुर बदल संगणकात सतत होतच रहातील यात शंकाच नाही.\nहिंदी निबंध | हिंदी अनुछेद | हिंदी पत्र ���ेखन | हिंदी साहित्य | हिंदी भाषण | हिंदी समाचार | हिंदी व्याकरण | हिंदी चुट्कुले | हिंदी जीवनियाँ | हिंदी कवितायेँ | हिंदी भाषण | हिंदी लेख | रोचक तथ्य |\nसामाजिक मुद्दों पर निबंध\nहिन्दी गाथा एप इंस्टॉल करें\nआप सभी का हिंदी गाथा वेबसाइट पर स्वागत है | जैसा की आपको जानकर बहुत ख़ुशी होगी की हमारी मातृभाषा \"हिंदी\" आज वर्ल्ड वाइड वेब में बहुत ज्यादा प्रचलित होती जा रही है | इसी कारण हमारा भी दायित्व बनता है की हम अपने सभी हिंदी पढने वाले पाठकों को हिंदी में ज्ञानवर्धक जानकारिय दे सके चाहे वह अनुछेद हो या निबंध हो या हिंदी साहित्य हो या और कुछ | हमारा यही प्रयास रहता है की अपने सभी पाठकों को उनकी जानकारी की पाठन सामाग्री प्रदान कर सके |\nयदि हमारे किसी पाठक को लगता है की वह भी अपना योगदान हिंदी गाथा वेबसाइट पर देना चाहता है तो हिंदी गाथा उसके लिए सदेव खुला है | वह पाठक किसी भी तरह का आर्टिकल या निबंध या कुछ और अगर हिंदी गाथा वेबसाइट में प्रकाशित करना चाहता है तो वह Contact Us पेज में जा कर अपनी पठान सामाग्री भेज सकता है |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.royalchef.info/2016/11/spicy-kolhapuri-chicken-tambda-rassa-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-05-18T00:29:43Z", "digest": "sha1:6P4HN5SJP4CIT4MZORF7DER4FXIKT4UI", "length": 6264, "nlines": 77, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Spicy Kolhapuri Chicken Tambda Rassa Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nकोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा: कोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा ही एक नॉनव्हेज कोल्हापूरची लोकप्रिय डीश आहे. कोल्हापुरी तांबडा रस्सा म्हंटले की आपल्या डोळ्या समोर छान झणझणीत रस्सा येतो. कोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा हा छान चवीस्ट रस्सा आहे. आपण ह्या पद्धतीने जर रस्सा बनवला तर अगदी हॉटेलमध्ये जसा बनवतात अगदी तसा बनतो.\nबनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट\n५०० ग्राम चिकन (बॉयलर)\n२ टे स्पून कोल्हापुरी मसाला\n१/२ कप टोमाटो प्युरी\n२ टे स्पून आले-लसूण पेस्ट\n१ टे स्पून लाल मिरची पावडर\n१ टे स्पून तेल\n३-४ हिरव्या मिरच्या (चिरून)\n१/२ टे स्पून तेल\n१/२ कप सुके खोबरे\n१ टे स्पून तेल\n१ मोठा कांदा (बारीक चिरून)\n१ टी स्पून लाल मिरची पावडर\n१ मोठा टोमाटो उकडून, सोलून मिक्सरमध्ये वाटुन घ्या.\nचिकनचे तुकडे धऊन एका काचेच्या बाऊलमध्ये ठेवा. मग त्यामध्ये टोमाटो प्युरी, कोल्हापुरी मसाला, लाल मिरची पावडर, लिंबूरस, मीठ, तेल घालून मिक्स करून एक तास झाकून बाजूला ठेवा.\nएका कढईमधे ते�� गरम करून चिरलेला कांदा व सुके खोबरे गुलाबी रंगावर परतून घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या.\nकढाई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घेतल्यावर त्यामध्ये भिजवलेले चिकन घालून तेल सुटे परंत परतून घ्या. मग त्यामध्ये २ कप पाणी घालून कढई वर झाकण ठेवून मंद विस्तवावर चिकन १०-१५ मिनिट शिजू द्या.\nचिकन शिजले की त्यामध्ये वाटलेला मसाला, मीठ, व २ कप पाणी घालून कोथंबीर घाला व ५ मिनिट शिजू द्या.\nगरम गरम कोल्हापुरी तांबडा रसा पराठा/ तांदळाची भाकरी किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bezzia.com/mr/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-05-18T01:26:16Z", "digest": "sha1:YL3L5LCVNBKUWIL6LS2SZRID5B3I24YD", "length": 13989, "nlines": 92, "source_domain": "www.bezzia.com", "title": "ब्रिजर्टन्स - दोन हंगामात पुष्टी झाली बेझिया", "raw_content": "\nब्रिजर्टन्स: हंगाम दोनची आता पुष्टी झाली आहे\nसुझाना गोडॉय | 27/04/2021 14:00 | बातम्या\nवर्ष 2020 बंद करण्यासाठी ब्रिजर्टन्स एक उत्तम यश आहे. पहिल्या सीझनचा प्रीमियर आधीच्या वर्षाच्या ख्रिसमसमध्ये झाला, तरीही काही महिन्यांनंतर लोक अजूनही प्लॉट आणि त्यातील मुख्य पात्रांबद्दल बोलत आहेत. म्हणूनच, या कालावधीतील कथेच्या मोठ्या यशानंतर, केवळ दुसर्या हप्त्याची प्रतीक्षा करणे शक्य झाले.\nआम्ही चांगल्या प्रकारे भाष्य केले होते म्हणून ही अपेक्षा होती, परंतु बहुतेक बहुतेक आपल्याला जे आवडत नाही तेच आहे ड्यूक ऑफ हेस्टिंग्ज बहुप्रतीक्षित दुसर्या हंगामात येणार नाही. होय, हे चुनांपैकी एक आहे आणि वाळूचे दुसरे आहे, म्हणूनच आपल्याला अद्याप हे माहित नाही आहे की या सर्व गोष्टींचा नेमका शुटिंग सुरू झालेल्या दुस part्या भागाच्या यशावर कसा परिणाम होईल.\n1 नेटफ्लिक्स मालिकेचा दुसरा सीझन कसा असेल\n2 ब्रिजर्टन सीझन 2 कधी येणार आहे\n3 ब्रिजर्टन मधील नवीन चेहरे\nनेटफ्लिक्स मालिकेचा दुसरा सीझन कसा असेल\nबिघडविणार्यामध्ये न जाता, आम्ही हे स्पष्ट करतो की पहिल्या हंगामाच्या प्रेमापोटी आम्हाला मूलभूत ब्रशस्ट्रोक बनवले. ड्यूक आणि डाफ्ने पूर्णपणे प्रेमात पडले आणि एकत्र राहण्यासाठी काही अडथळे ठोठावले.. त्यांना बर्या��� समस्यांचा सामना करावा लागला, त्यातील मुलंही होती. परंतु अद्याप ज्यांनी हे पाहिले नाही अशा सर्वांसाठी आम्ही दुसरे काहीच पुढे करणार नाही.\nया क्षणी, आमच्यापैकी ज्यांनी हे केले, ही सुंदर कथा कशी सुरू राहील हे आम्हाला माहित असले पाहिजे, परंतु असे दिसते की असे होणार नाही. नवीन सीझन पहिल्यासारखा चालू राहणार नाही, परंतु आता ब्रिजर्टनच्या सदस्यांकडे लक्ष केंद्रित करेल आणि तो मोठा भाऊ असेल. कारण आपल्याला नक्कीच माहिती आहे की ते पुस्तकांशी संबंधित आहेत. तर, आम्ही कसे कार्य घडवून आणू ते दिसेल जेणेकरुन तरुण डाफ्ने तिच्या ड्यूकसाठी उदासिन होणार नाही आणि उलट. असे दिसते आहे की hंथनी त्या नेतृत्त्वाची भूमिका स्वीकारतील आणि नवीन प्रेम, नवीन कथा किंवा रहस्ये आपल्याला आनंदित करतील.\nब्रिजर्टन सीझन 2 कधी येणार आहे\nब्रिजर्टन हंगाम 2 कधी येईल याबद्दल बोलणे अद्याप लवकर आहे. त्याचे चित्रीकरण या वसंत .तूपासून सुरू झाले आहे. आम्हाला माहित आहे की कधीकधी या कॅलिबरची कथा शूट करणे किती गुंतागुंतीचे आहे काय निश्चित आहे की या वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा 2021 च्या सुरूवातीस, आपल्याकडे कोणतीही चांगली बातमी नाही आमच्या हात दरम्यान. होय, त्याची उत्सुकतेने प्रतिक्षा आहे परंतु हे आम्हाला पचायला वेळ देईल की मुख्य नाटकांपैकी एक यापुढे या चित्रपटाच्या चित्रीकरणात आणि त्याच्या आगामी रिलीजमध्ये असणार नाही.\nब्रिजर्टन मधील नवीन चेहरे\nहे आयुष्यासारखेच आहे, काही सुट्टी घेतात आणि इतर शक्तीने येतात. बरं, ब्रिजर्टन्समध्ये ते काही वेगळं होणार नव्हतं. जरी, रेगे जीन-पेज कलाकारांमध्ये नाही, सायमन leyशली आला. असे दिसते की हे अँथनीचे नवीन प्रेम असेल, म्हणजेच कुटुंबातील प्रथम जन्मलेले असेल. नक्कीच असे दिसते की ही कथा परत बर्याच भावनांनी आणि प्रणयने आणि सामर्थ्याने भरली आहे. पण हे खरं आहे की नाटकही पूर्वी कधी नव्हतं. स्फोटक मिश्रणापेक्षा अधिक जे आपल्याला थोड्या पूर्वावलोकनासाठी अधिकाधिक इच्छिते बनविते. असे मानले जाते की अत्यंत प्रेमळ कुटुंबातील उर्वरित पात्र आपल्याकडे आणखी एक हंगाम सुरू ठेवतील. पण हे खरं आहे की पूर्णपणे खात्री बाळगण्यासाठी आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nहोय, आम्ही खूप आग्रह करतो, परंतु ते खरोखरच मुख्य पात्र होते आणि यशस्वी मालिकांमध्ये असे सहसा होत नाही, सामाजिक नेटवर्क अभिनेत्याकडे वळले आहे. म्हणूनच, इन्स्टाग्रामवर आम्ही पाहिले आहे की स्वत: ड्यूकने आतापर्यंत त्याच्या महान यशाचा निरोप कसा घेतला. असे दिसते आहे की त्याने फक्त एका हंगामासाठी स्वाक्षरी केली होती आणि त्याप्रमाणे, तो यापुढे भाग घेणार नाही, परंतु त्याच्या संघातील सहका him्यांसाठी आणि त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेल्या महान कार्याबद्दल नेहमीच चांगले शब्द आहेत. आपण दुस season्या सत्रात होऊ इच्छिता\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: बेझिया » बातम्या » ब्रिजर्टन्स: हंगाम दोनची आता पुष्टी झाली आहे\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nडंबेल रो योग्यरित्या कसे करावे\nआपले टेबल पूर्ण करण्यासाठी 5 प्रकारचे चष्मा\nबेझिया डॉट कॉमचे वृत्तपत्र\nबेझीयामध्ये विनामूल्य सामील व्हा आणि आपल्या ईमेलमध्ये आमच्या सर्व सामग्री प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nसर्वात इच्छित सौंदर्य उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/dry-swab-technology-for-corona-infection-testing", "date_download": "2021-05-18T02:06:44Z", "digest": "sha1:TVJCHHWTFUMYJKSW6SHWB4AUPSRQ5NWV", "length": 15180, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोना संसर्गाच्या चाचणीसाठी ‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञान", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nकोरोना संसर्गाच्या चाचणीसाठी ‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञान\nसकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था\nनवी दिल्ली - कोरोना झाला की नाही, याची खात्री करायची, तर आरटी-पीसीआर टेस्ट करायला लागते. त्या चाचणीचे निष्कर्ष समजायला किमान २४ तास लागतात. याचा खर्चही पाचशे ते दीड ���जारांपर्यंत येतो. मात्र, हा वेळ आणि खर्च अर्ध्यावर आणणारे ‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञान हैदराबाद येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. सध्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी नाकात किंवा घशातील ‘स्वॅब’ घेऊन तो रसायनिक द्रव असलेल्या ट्यूबमध्ये टाकतात. नंतर तो प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. कोरोनाचा संसर्ग झाला की नाही, हे पाहण्यासाठी ‘स्वॅब’मधील विविध कणांमधील ‘आरएनएन’ वेगळा करण्याची (एक्सट्रॅक्शन) प्रक्रिया असते. त्यानंतरच्या चाचणीत हा ‘आरएनए’ कशाचा आहे, हे समजते आणि कोरोना संसर्ग झाला की नाही, याचे निदान होते. त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा असली, तर चार तासांचा अवधी लागतो.\nवैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) हैदराबाद येथील संस्थेने (सीसीएमबी) नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात ‘आरएनए एक्सट्रॅक्शन’ ही महत्त्वाची प्रक्रिया न करतानही ‘ड्राय स्वॅब’द्वारे संबंधित व्यक्ती कोरोना संक्रमित आहे की नाही, याचा निष्कर्ष काढता येणार आहे. यासंस्थेत अशा प्रकारे ६० हजार चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात चाचणीचा अचूक निष्कर्ष मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nहेही वाचा: देशात कोरोनानं २ लाखांहून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्री म्हणतात भारताचा मृत्यूदर कमीच\nसेंटर फॉर सेल्यूलर ॲन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी ‘सीसीएमबी’तील प्रवक्ता डॉ. सोमदत्ता कारक यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की नव्या तंत्रज्ञानाला ‘आयसीएमआर’ने मान्यता दिली आहे. ‘सीएसआयआर’चे संचालक डॉ. शेखर मांडे यांनीही या संशोधनाला दुजोरा दिला. या चाचण्यासाठी नवे किट तयार करण्याची आणि मनुष्यबळाला वेगळे प्रशिक्षण देण्याचीही गरज नाही, असे ते म्हणाले.\n‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञानामुळे आरटी-पीसीआर चाचणीच्या विश्लेषणाचे प्रमाण तीन पटींने वाढेल. त्याची किंमत निम्म्यावर येऊ शकते. सध्या स्वॅब हा रासायनिक द्रवात टाकून त्याचे वहन करावे लागते. नव्या तंत्रज्ञानामुळे स्वॅबची हाताळणी सहज होईल, त्यासाठी खूप सुरक्षा उपायांची गरज नाही. वाहतुकीदरम्यान द्रव दूषित होण्याचा धोकाही टळेल. येत्या काही दिवसांत हे तंत्रज्ञान वापरासाठी उपलब्ध होईल.\n- डॉ. राकेश मिश्रा संचालक, सेंटर फॉर सेल्यूलर ॲन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी, हैदराबाद\nकोरोना संसर्गाच्या चाचणीसाठी ‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञान\nनवी दिल्ली - कोरोना झाला की नाही, याची खात्री करायची, तर आरटी-पीसीआर टेस्ट करायला लागते. त्या चाचणीचे निष्कर्ष समजायला किमान २४ तास लागतात. याचा खर्चही पाचशे ते दीड हजारांपर्यंत येतो. मात्र, हा वेळ आणि खर्च अर्ध्यावर आणणारे ‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञान हैदराबाद येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले\nसंसर्गाची दुसरी लाट तुमच्यामुळेच आली; मद्रास उच्च न्यायालय भडकले\nचेन्नई - आज अवघा देश कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या तीव्र लाटेला सामोरे जात असून त्यासाठी केवळ निवडणूक आयोगच जबाबदार आहे. तुमच्यावरच खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे खडे बोल आज मद्रास उच्च न्यायालयाने आयोगाला सुनावले. देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असतानाही तुम्ही पाच राज्यांमधील निवडणू\nमाणसांमुळे प्राण्यांनादेखील कोरोना संसर्गाचा धोका\nपुणे - माणसांमुळे (Human) प्राण्यांनादेखील कोरोना संसर्गाचा (Coronvirus) धोका (Danger) होऊ शकतो. या अनुषंगाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने देशभरातील राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य व इतर संरक्षीत भागांमध्ये असलेल्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी (Security) सूचना जारी केल्या आ\n मग वेळीच करा 'हे' ७ उपचार\nअनेकदा थंड पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा गार पाणी प्यायल्यामुळे आपला घसा (throat)दुखतो. यात काहींच्या टॉन्सिल्सला सूजदेखील येते. ज्यामुळे मग पुढील काही दिवस कोणताही पदार्थ नीट खाता येत नाही किंवा पाणीदेखील पिता येत नाही. सतत घसा दुखतो, जळजळ होते. यामध्येच सर्दी होण्यापूर्वीदेखील अनेक जणांचा घस\nपिंपरी-चिंचवडमध्ये संसर्गाला लागत आहे ब्रेक\nपिंपरी - कोरोनाचे संसर्ग खंडित करण्यासाठी सरकारने पंधरा एप्रिलला ‘ब्रेक द चैन’ धोरण जाहीर केले. सोमवार ते शुक्रवार केवळ तीन तास किराणा व भाजी मंडईला परवानगी दिली. शनिवार व रविवारी कडकडीत विकेंड लॉकडाउन पाळले जात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कारण, गेल्या दहा दिवसांत संसर्गाचे\nडोळ्यांना लेन्स लावून अंघोळ करताय मग आधी हे वाचा\nआपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव म्हणजे डोळे. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणं आणि निगा राखणं गरजेचं आहे. डोळ्यात धूळ, कचरा गेल्यास डोळ्यांना इजा पोहोचू शकते. तसंच सतत कॉम्प्युटर, लॅपटॉप यांच्यावर काम केल्यासदेखील डोळ्यांना त्रास होऊ शकतो. आजवर लॅपटॉप, कॉम्प्युटर यांच्या स्क्रीनच्या सं\nपती, आई, मुलासह संसर्गावर मात केलेल्या महिलेची कहाणी\nपुणे - ‘माझे पती राजेश (Rajesh) यांना एकाएकी ताप आला, औषधे (Medicine) घेतली पण ताप (Flu) काही कमी होत नव्हता. दोन दिवसांत माझ्या आईलादेखील (Mother) त्रास होऊ लागला. तेव्हा समजले की आमचे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित (Corona) आहे. त्यात राजेश आणि आईला रुग्णालयात (Hospital) दाखल करावे लागले. मु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://niyathifoundation.com/blogs/blog5-details.php", "date_download": "2021-05-18T02:36:06Z", "digest": "sha1:A6YHSQF22E33EJSMRGUVKF5JR2RB5TFE", "length": 4002, "nlines": 25, "source_domain": "niyathifoundation.com", "title": "Niyathi Foundation", "raw_content": "\nपालकांनी मुलांवर अपेक्षा लादु नये-स्वामी धर्मानंद\nपालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत.मुलांची इच्छा,आवड काय आहे ते ध्यानात घेऊन त्याप्रमाणे त्यांना शिक्षण द्यावे असे विचार रामकृष्ण मिशन आश्रमाचे स्वामी धर्मानंद यांनी व्यक्त केले.नियती फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अपयशाने खचू नका,आत्मविश्वास बाळगा या विषयावर स्वामी धर्मानंद यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षेत अपयश मिळाले म्हणून निराश होऊ नका.,अभ्यासात सातत्य ठेवा. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काहीतरी विशेष गुण असतो.त्याप्रमाणे पालकांनी आपल्या मुलाच्या अंगी असलेले गुण ओळखून त्याला प्रोत्साहन द्यावे असा सल्लाही स्वामी धर्मानंद यांनी दिला. स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रचंड उर्जा असते.त्या ऊर्जेचा वापर करून आपले आयुष्य यशस्वी बनवा असा संदेशही स्वामी धर्मानंद यांनी दिला.व्याख्याना नंतर पालक,विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची स्वामी धर्मानंद यांनी उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले.\nया कार्यक्रमात मोटारसायकल वरून भूतानचा दौरा करून आलेले माधव आणि अमृता भिडे यांचाही स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी डॉ सोनाली सरनोबत यांनी स्वामीजींचा पुष्पगुच्छ ,शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. मोनाली शहा यांनी नियती फाउंडेशनचा परिचय करून दिला.भूमिका बाजीकर यांनी भिडेंच्या भूतान दौऱ्याची माहिती दिली.विलास अध्यापक यांनी स्वामी धर्मानंद यांचा परिचय करून दिला.डॉ. समीर सरनोबत यांनी आभार मानले.अमित देसुरकर यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-05-18T02:02:54Z", "digest": "sha1:TQQ3GBUOO37OYIZV7SMRJOHP47OAKX7T", "length": 2677, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७९४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १७९४ मधील जन्म\nइ.स. १७९४ मधील जन्म\n\"इ.स. १७९४ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१५ रोजी ११:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/10/aandoln-2/", "date_download": "2021-05-18T01:25:27Z", "digest": "sha1:YPWK7MJ662ETF67X4IIFG4HJPE3TNCKF", "length": 6289, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "‘अन्यथा मध्यप्रदेश प्रमाणे आंदोलन होईल ‘ – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n‘अन्यथा मध्यप्रदेश प्रमाणे आंदोलन होईल ‘\nमुंबई : कर्जमाफी आणि एकूण सर्व मागण्यांवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा. अन्यथा जे मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये झाले, तेच महाराष्ट्रात होईल, असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या उच्चाधिकार समितीसोबत चर्चा करायला आम्ही तयार आहोत. असेही शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीने सांगितले.\nसरकारबरोबर चर्चा करायची की नाही, या मुद्दयावर सुकाणू समितीत मतभेद होते. त्यापार्श्वभूमीवर आज सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारशी चर्चा करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. त्याची माहिती पत्रकार परिषदेत देताना हा इशारा देण्यात आला. खासदार ��ाजू शेट्टी, रघूनाथदादा पाटील आणि जयंत पाटील यांनी ही पत्रकार परिषद घेतली.\n← ‘अन्यथा मध्यप्रदेश प्रमाणे आंदोलन होईल ‘\nश्री शिवाजीराव देशमुख ज्युनियर कॉलेज च्या १२ वी चा निकाल १०० टक्के. →\nयेथील घर हि,गुंतवणूक नसून गरज- त्रिवेणी बहुउद्देशीय संकुल\nबांबवडे चे श्री विष्णू यादव ‘ यशवंत सरपंच ‘ पुरस्काराने सन्मानित\n” शित्तूर आरोग्यवर्धिनी ” कानसा खोऱ्यासाठी जीवनदायिनी ठरतेय…\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/07/28/chopdaidevi/", "date_download": "2021-05-18T01:48:58Z", "digest": "sha1:WM2MHBYVKYRZWCZH3R3HWLGYMQQHK65P", "length": 7889, "nlines": 99, "source_domain": "spsnews.in", "title": "जोतिबा डोंगर येथे चोपडाईदेवी षष्ठी यात्रा उत्साहात साजरी – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nजोतिबा डोंगर येथे चोपडाईदेवी षष्ठी यात्रा उत्साहात साजरी\nआज श्रावणषष्ठी निमित्त जोतिबा डोंगर येथे चोपडाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक वाडी रत्नागिरी, जोतिबा डोंगर येथे दाखल झाले आहेत.उ द्या सकाळी या यात्रेची सांगता होणार आहे.\nआज श्रावणषष्ठी निमित्त जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीची यात्रा भरली आहे. श्रावणषष्ठी दिवशी देवींने रत्नासुराचा वध केला, अशी आख्यायिका आहे. म्हणून श्रावणषष्ठीला जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीची यात्रा भरते. त्या युद्धानंतर देवीला प्रचंड दाह झाला, आणि तो दाह शांत करण्यासाठी देवीला लिंबू , दुर्वा आणि बेलपत्र अर्पण करण्यात आले, म्हणून या यात्रेनिमित्त देवीची पूजा, दाहकता शांत करणाऱ्या लिंबू, दुर्वा आणि बेल अशा वनस्पती मध्ये बांधण्यात आली आहे.\nआज पहाटे पासून मंदिरामध्ये धूप आरती अखंड प्रजवलीत केली गेली ह��ती. भाविक आज षष्ठीचा उपवास करतात. हा उपवास उद्या सकाळी देवीला पूरण पोळीचा नैवेद्य अर्पण करून सॊडला जातो. षष्ठीच्या यात्रेला येणारे भाविक मंदिरातून श्रीफळ, राखणेचा नारळ म्हणून घरी नेतात. या यात्रेसाठी राज्य भरातून साधारणपणे २ लाख भाविक जोतिबा डोंगरावर येतात. यात्रा सुरळीत पार पडावी म्हणून, कोडोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने हि विशेष दक्षता घेण्यात आली आहे. या यात्रेची सांगता उद्या दि.२९ जुलै रोजी सकाळी होणार आहे. तसेच आज रात्रभर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले रहाणार आहे.\n← नागपंचमीच्या गर्दीत चेन स्नॅचींग – दोघांना अटक\nदेश विरोधी प्रवृत्ती ठेचून काढू : आमदार राजेश क्षीरसागर →\nसजीव देखाव्यांसह भगवी शिवमय मिरवणूक बोरपाडळे इथ संपन्न\nइको-सेन्सिटिव्ह झोन मधील गावांनी हरकती घ्याव्यात-आम.सत्यजित पाटील\nसह्याद्रीच्या मानबिंदुंचा अमृतमहोत्सव : मा.सुरेशराव गायकवाड\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11474/", "date_download": "2021-05-18T02:15:18Z", "digest": "sha1:BYEQUKKCGMRSEQ3YYNAH7MEHYYRCH6IH", "length": 12798, "nlines": 77, "source_domain": "aajdinank.com", "title": "सामाजिक न्याय विभागांतर्गत ५ योजनांसाठी सव्वा चौदाशे कोटी रुपये निधी वितरित – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nसामाजिक न्याय विभागांतर्गत ५ योजनांसाठी सव्वा चौदाशे कोटी रुपये निधी वितरित – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे\nऔरंगाबाद ,२२एप्रिल /प्रतिनिधी :कोरोनाच्या अनुषंगाने कडक निर्बंधांच्या क���ळात गरीब जनतेला दिलासा मिळावा या हेतूने राज्य सरकारने यापूर्वीच विशेष पॅकेज घोषित केले आहे. यामधून सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील ३५ लाख लाभार्थ्यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे प्रतिमहिना एक हजार रुपये प्रमाणे दोन महिन्यांचे अर्थसहाय्य देण्यासाठी १ हजार ४२८ कोटी ५० लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.\nऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हास्तरावर योजनेच्या लाभार्थीच्या संलग्न बँक खात्यांवर ही रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमावली संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या ५ योजनांसाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबद्दल श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.\nयाबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत जारी करण्यात आला असून, त्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण) ३३० कोटी रुपये, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जाती) ६० कोटी रुपये, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जमाती) ४५ कोटी, श्रावणबाळ योजना (सर्वसाधारण) – ६६० कोटी रुपये, श्रावणबाळ योजना (अनु. जाती) १२० कोटी रुपये, श्रावणबाळ योजना (अनु.जमाती) – ९० कोटी रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना – ११० कोटी रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना – 12 कोटी रुपये आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना – १.५० कोटी रुपये असे एकूण १ हजार ४२८ कोटी ५० लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. पुढील दोन तीन दिवसात तातडीने हा निधी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात यावा, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यात लागू निर्बंधांमुळे होणाऱ्या परिस्थितीत या योजनांमधील रा���्यातील ३५ लाख लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.\n← राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’स्थापन करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे →\nखासगी मालकीच्या जागेवर रमाई आवास योजना राबविण्याबाबत आठ दिवसात धोरण निश्चिती करण्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश\nअनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे\nस्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करा- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-after-shilpa-shinde-bhabhiji-ghar-par-hai-shubhangi-atre-to-quit-show-5757545-PHO.html", "date_download": "2021-05-18T01:53:30Z", "digest": "sha1:A365SYXD77TIBBT4ECWWGHX63FAZK53L", "length": 5610, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "After Shilpa Shinde, Bhabhiji Ghar Par Hai Shubhangi Atre to QUIT Show | ऐकलं का.. शिल्पा शिंदेनंतर आता शुभांगी अत���रे ठोकणार मालिकेला रामराम, हे आहे त्यामागचे कारण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nऐकलं का.. शिल्पा शिंदेनंतर आता शुभांगी अत्रे ठोकणार मालिकेला रामराम, हे आहे त्यामागचे कारण\nछोट्या पडद्यावरील गाजत असलेली ‘भाभीजी घर पर है’मधील अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे या मालिकेला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. मालिकेच्या टीमने आता तिच्या जागी नवी अभिनेत्री शोधायला सुरूवात केलेय. यापूर्वी शिल्पा शिंदे हिने अंगुरी भाभीची भूमिका साकारली होती. मात्र, निर्मात्यांसोबत वाद झाल्यानंतर ती या मालिकेतून बाहेर पडली होती. शुभांगी अत्रे हिचे ही मालिका सोडण्यामागचे कारण वेगळे आहे. तिचा निर्मात्यांशी वाद झालेला नाही.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी अत्रे राजकारणात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी ती एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमातसुद्धा सहभागी झाली होती. त्यावेळी शुभांगीला राजकीय क्षेत्रात काम करायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी अजूनही याबाबत संभ्रमात असल्याचे तिने सांगितले होते. मात्र, या सगळ्या घडामोडींनंतर शुभांगी मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nशिल्पाने मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी नवीन अभिनेत्रीला शोधणं निर्मात्यांसाठी कठीण काम होतं. शिल्पा शिंदेंने अंगुरी भाभी म्हणून प्रेक्षकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे मालिकेचा टीआरपीसुद्धा वधारला होता. प्रेक्षकांनीही शुभांगीला अंगुरी भाभीच्या रूपात स्वीकारले होते. मात्र, आता शुभांगीही मालिका सोडून जात असल्याने निर्मात्यांसमोर पुन्हा नवा चेहरा शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. आता कुठली अभिनेत्री अंगुरी भाभीच्या भूमिकेत झळकणार हे बघणं इंट्रेस्टिंग ठरणार हे नक्की.\nपुढे बघा, अंगुरी भाभीच्या लूकमधील शुभांगीची निवडक छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-maharashtra-state-governor-k-shankarnarayan-visit-at-aurangabad-4357588-NOR.html", "date_download": "2021-05-18T00:57:47Z", "digest": "sha1:X2HKEYZ2AQX52W66VJPF7SGUWFSBAMA6", "length": 3791, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra State Governor K Shankarnarayan Visit at Aurangabad | राज्यपालांसाठी भरपावसात औरंगाबादेत खड्डे बुजवण्याची मोहीम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nराज्यपालांसाठी भरपावसात औरंगाबादेत खड्डे बुजवण्याची मोहीम\nऔरंगाबाद- राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या सोमवारच्या दौर्यामुळे मनपाची यंत्रणा हलली असून ज्या रस्त्यांवरून राज्यपाल जाणार आहेत त्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम भरपावसात हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे केवळ दगड-माती टाकून खड्डे बुजवले होते. ते एका पावसातच वाहून गेले.\nराज्यपालांचा औरंगाबादमधील प्रवास सुखरूप व्हावा यासाठी भरपावसात व्हीआयपी रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी डांबरीकरण करून हे खड्डे बुजवले जात आहेत. शहराच्या इतर भागांतील रस्त्यांवरील खड्डे आजपर्यंत बुजवणे शक्य झालेले नाही. उलट पाऊस असल्याने डांबर बसत नाही, खड्डे बुजत नाहीत, अशी कारणे सध्याचे शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी दिली होती. मात्र, राज्यपालांचा दौरा येताच पावसातदेखील हे काम सुरू करण्यात आले. पावसाच्या नावाखाली खड्डय़ांत वेट मिक्स अर्थात माती व दगड भरण्यात आले. पावसात ते लगेच वाहून गेल्याने हे खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/mumbai/cbi-team-speeds-probe-parambir-singhs-letter-case-nia-office-a584/", "date_download": "2021-05-18T03:00:57Z", "digest": "sha1:WDL3MSTFQST5ZJEQDGAZKLTR5SNXNR5D", "length": 33046, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "परमबीर सिंग ‘लेटर बॉम्ब’प्रकरणी तपासाला वेग; सीबीआय पथक एनआयए कार्यालयात - Marathi News | CBI team speeds up probe into Parambir Singhs letter case at NIA office | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्य�� सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nपरमबीर सिंग ‘लेटर बॉम्ब’प्रकरणी तपासाला वेग; सीबीआय पथक एनआयए कार्यालयात\nसीबीआयने एनआयएने जप्त केलेली सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी तपासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यामध्��े वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्सचा तपशील आहे.\nपरमबीर सिंग ‘लेटर बॉम्ब’प्रकरणी तपासाला वेग; सीबीआय पथक एनआयए कार्यालयात\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) एक पथक शुक्रवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कार्यालयात दाखल झाले होते. निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेच्या जप्त केलेल्या डायरीसह अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांबाबत चौकशी करण्यात आली.\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी पोलीस दलाला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे.\nसीबीआयने परमबीर सिंग यांच्यासह याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि वाझेचे जबाब नोंदवले आहेत. तर, मुंबई पोलीस दलातील उपायुक्त डॉ. राजू भुजबळ यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.\nदरम्यान, सीबीआयने एनआयएने जप्त केलेली सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी तपासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यामध्ये वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्सचा तपशील आहे. शुक्रवारी एनआयए कोर्टाने डायरी उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य केली. ही डायरी सीबीआयसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानुसार सीबीआयने शुक्रवारी एनआयए कार्यालयात दाखल होत, तपासासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत चौकशी केली. तसेच या वेळी वाझेकडेही चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nसुमारे साडेतीन तास सीबीआय पथक कार्यालयात होते. तसेच मुंबईतील बार, रेस्टॉरंट यांची माहिती घेऊन, यापैकी काही व्यावसायिकांकडेही सीबीआय चौकशी करणार असल्याचे समजते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्��ा\nParam Bir SinghCBINIAपरम बीर सिंगगुन्हा अन्वेषण विभागराष्ट्रीय तपास यंत्रणा\nIPL 2021 MI vs RCB: आरसीबीत ‘हर्षल’लहर; पुन्हा मुंबई इंडियन्सची अपयशी सुरुवात\nIPL 2021: पुजारा यशस्वी ठरणार की नाही \nIPL 2021: धोनी अखेरची आयपीएल खेळतोय CSKच्या CEOनी स्पष्टच सांगितलं\nIPL 2021: मी हसत-हसत गोलंदाजी करणार- झाय रिचर्डसन\nIPL 2021 CSK vs DC: गुरू-शिष्य लढतीवर नजर; दिल्लीसमोर चेन्नईचं आव्हान\nIPL 2021 : MI vs RCB T20 Live : सलग ९व्या वर्षी मुंबई इंडियन्स मागचं 'ग्रहण' कायम, रोमहर्षक सामन्यात RCBचा विजय\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3670 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2319 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/dam/", "date_download": "2021-05-18T00:58:17Z", "digest": "sha1:I7BAFHV3E3XOZCABCTBSYAMSKUHUGV7Y", "length": 30840, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "धरण मराठी बातम्या | Dam, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपड��वर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nAll post in लाइव न्यूज़\nजिल्ह्यात बहुतांश मध्यम, लघुप्रकल्पांना गळती; सर्वेक्षण करण्याचे प्रशासनाचे ऐनवेळी दिले आदेश\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिल्ह्यात जायकवाडी हा मोठा प्रकल्प आहे. तसेच १६ मध्यम, तर ९६ लहान असे एकूण ११३ पाटबंधारे प्रकल्पांशिवाय बरेच पाझर तलाव, जुने तलावही आहेत. ... Read More\nआनंदवाडी बंदर प्रकल्पाचा गाळ काढण्याचे काम पुन्हा सुरू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nDevgad Dam Sindhudurg : मशिनरीमधील तांत्रिक बिघाडामुळे देवगड आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा गाळ काढण्याचे काम अचानक बंद पडले होते. त्यामुळे मच्छिमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, हे काम सुरू झाले आहे. देवगडचे अर्थकारण बदलणाऱ्या आनंदवाडी बंदर प् ... Read More\nDevgad Police StationsindhudurgDamदेवगड पोलिस स्टेशनसिंधुदुर्गधरण\nउजनी धरणाने गाठला तळ; पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवणार पाणी संकट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउजनी धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती अवलंबून आहे ... Read More\n\"माझ्या आईची काळजी घ्या व्हाईस मेसेज पाठवत तरुण व्यावसायिकाची खडकवासला धरणात उडी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतरुण व्यावसायिकाने धरणात उडी मारून केली आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट ... Read More\nपालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची बदनामी करणाऱ्या अतुल खुसपेचा राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखुसपेच्या प्रतिमेला चप्पलांचा हार घालून उजनी धरणात विसर्जन ... Read More\nपद्मावती धरणात बुडाल्याने दाेन युवकांचा मृत्यू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nTwo youths drown in Padmavati dam : अभिषेक प्रवीण श्रीवास्तव (१९)आणि महेश शंकर काटोले (१९) अशी मृतांची नावे आहेत़. ... Read More\nमुळशी सत्याग्रह, पहिल्या धरणविरोधी लढ्याची १०० वर्षे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुळशी धरणविरोधी सत्याग्रहाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अनिल पवार आणि जिंदा सांडभोर या करीकर्त्यांनी मुळशी परिसरात गवले ३महिने भ्रमंती केली. सत्याग्रहात सहभागी झालेल्या कुटुंबातील अनेकांशी बोलून आठवणी संकलित केल्या.१०० वर्षात काय बदल झाले ... Read More\nमातीच्या धरणाची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nDam Khed Ratangiri-मातीच्या धरणांची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात सुरू केला आहे. तालुक्यातील कोंडिवली धरणाच्या गळती लागलेल्या भिंतीवर जिल्ह्यातील पहिला प्रयोग सुरू करण्यात आला आहे. ... Read More\nपवना धरणातील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा विस्कळीत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबुधवार आणि गुरुवार सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत ... Read More\nधरणावर फोटो काढणं पडलं महागात; बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nDrowning Case : या दुर्घटनेने जुने नाशिकमधील खडकाळी भागात शोककळा पसरली आहे. ... Read More\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3666 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2314 votes)\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nParam Bir Singh: परमबीर सिंहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nमदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/otherwise-gandhi-will-be-the-mayor-before-the-cms-residence/12141416", "date_download": "2021-05-18T01:52:51Z", "digest": "sha1:O3DAENZEL3ACK4J2N2SHOHRSKU3MDCPY", "length": 9728, "nlines": 56, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "...अन्यथा मुख्यमंत्री निवासापुढे महापौर करणार गांधीगिरी Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n…अन्यथा मुख्यमंत्री निवासापुढे महापौर करणार गांधीगिरी\nजपानी उद्यानामध्ये सकाळी शुल्क न घेण्याबाबत उपवनसंरक्षकांना निवेदन\nनागपूर : सेमीनरी हिल्स येथील जपानी उद्यानामध्ये सकाळी फिरायला जाणा-या नागरिकांकडून शुल्क घेण्यात येते. दररोज सकाळी फिरायला जाणा-या व्यक्तींकडून शहरातील कोणत्याही उद्यानामध्ये शुल्क घेण्यात येत नाही. त्यामुळे जपानी उद्यानातीलही शुल्क बंद करण्यात यावी, अन्यथा येत्या २० डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या निवासापुढे नागरिकांसह गांधीगिरी आंदोलन करू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.\nजपानी उद्यानामध्ये सकाळी फिरायला येणा-यांकडून शुल्क घेण्यात येउ नये अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी (ता.१३) महापौर संदीप जोशी यांनी उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांना दिले. याप्रसंगी नगरसेविका प्रगती पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, लाफ्टर क्लबचे किशोर ठुठेजा आदी उपस्थित होते.\n‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमांतर्गत २५ नोव्हेंबरला महापौर संदीप जोशी यांनी सेमिनरी हिल्स येथील जपानी उद्यानात नागरिकांशी संवाद साधला. शहरातील कोणत्याही उद्यानांमध्ये किमान नउ वाजतापर्यंत सकाळी फिरायला येणा-यांकडून शुल्क घेतले जात नाही. मा��्र जपानी उद्यानामध्ये दररोज नागरिकांकडून शुल्क घेण्यात येते, यासंदर्भात ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’मध्ये महापौरांकडे नागरिकांनी तक्रार मांडली होती.\nजपानी उद्यान मनपाच्या अखत्यारित नसून वन विभागाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे उद्यानात फिरायला येणा-यांकडून शुल्क न घेण्याबाबत नागरिकांच्या सोबतीने शहराचा महापौर म्हणून वन विभागाच्या संबंधित अधिका-यांना निवेदन देउ व त्यानंतरही शुल्क बंद झाल्यास नागरिकांसह आंदोलन करू, असे आश्वासन त्यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले होते.\nत्या आश्वासनानुसार शुक्रवारी (ता.१३) महापौरांनी उपवनसंरक्षक संरक्षकांशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले. जपानी उद्यानात येणा-यांकडून येत्या १८ डिसेंबरपर्यंत शुल्क घेणे बंद न करण्यात आल्यास २० डिसेंबरला सकाळी ७ वाजता मुख्यमंत्र्यांच्या ‘रामगिरी’ या निवासस्थानापुढे नागरिकांसह गांधीगिरी आंदोलन करू, असा इशारा यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिला.\nशहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ\nपथविक्रेत्यांवर होणार्या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर\nकोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी\n७९१४ विनाकारण फिरणा-या नागरिकांची मनपा – पोलिसांनी केली चाचणी\nबंद शटर के अंदर साड़ी की भव्य साड़ी सदन दुकान में छपडे 13 ग्राहक\nशहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ\nपथविक्रेत्यांवर होणार्या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर\nकोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी\n७९१४ विनाकारण फिरणा-या नागरिकांची मनपा – पोलिसांनी केली चाचणी\nशहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ\nMay 18, 2021, Comments Off on शहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ\nपथविक्रेत्यांवर होणार्या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर\nMay 18, 2021, Comments Off on पथविक्रेत्यांवर होणार्या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर\nकोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी\nMay 18, 2021, Comments Off on कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी\n७९१४ विनाकारण फिरणा-या नागरिकांची मनपा – पोलिसांनी केली चाचणी\nMay 18, 2021, Comments Off on ७९१४ विनाकारण फिरणा-या नागरिकांची मनपा – पोलिसांनी केली चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11385/", "date_download": "2021-05-18T01:28:52Z", "digest": "sha1:R27ZYCDYFPITXWAIIYYTD42M54R7M2B3", "length": 11252, "nlines": 81, "source_domain": "aajdinank.com", "title": "मंत्रिमंडळ निर्णय:राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासकीय विभागांच्या माल वाहतुकीची परवानगी - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमंत्रिमंडळ निर्णय:राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासकीय विभागांच्या माल वाहतुकीची परवानगी\nमुंबई, दि. 20 : विविध शासकीय विभागांच्यामार्फत खाजगी माल वाहतूकदारांकडून जी वाहतूक करण्यात येते त्यातील 25 टक्के माल वाहतुकीचे काम राज्य परिवहन महामंडळास देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षस्थानी होते.\nराज्य परिवहन महामंडळाकडे उपलब्ध माल वाहतुकीची वाहने विचारात घेता राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत निविदा प्रक्रिया करुन खाजगी माल वाहतूकदार यांच्यामार्फत जी वाहतूक करण्यात येते त्यामध्ये राज्य परिवहन महामंडळास 25 टक्केपर्यंत माल वाहतुकीचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nयासंदर्भात मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करून अंमलबजावणीबाबत तसेच रा. प. महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत सर्वंकष विचार विनिमय करून उपाययोजना सुचवेल असा निर्णय घेण्यात आला.\nयाशिवाय महामंडळाच्या टायर्स पुन:स्तरण संयत्र (Tyre Retreading Plant) कडून शासकीय परिवहन उपक्रम, महानगरपालिका परिवहन सेवा व इतर शासकीय उपक्रमांच्या 50 टक्के अवजड व प्रवासी वाहनांचे टायर्स पुन:स्तरण करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमहामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत अवजड व प्रवासी शासकीय वाहनांची देखभाल व दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n१०० जलदगती न्यायालयांना मुदतवाढ\nराज्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी 100 जलदगती न्यायाल���ांना 1 एप्रिल, 2021 ते 31 मार्च, 2022 या 1 वर्षाच्या कालावधीकरीता मुदतवाढ देण्यास, तसेच सदर न्यायालयांकरीता तदर्थ जिल्हा न्यायाधीश व कर्मचारी वर्गासह पुढीलप्रमाणे एकूण 500 पदे पुढे सुरु ठेवण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली\nयाकरीता येणाऱ्या अंदाजे रु. 53 कोटी 51 लक्ष 40 हजार इतक्या वार्षिक खर्चास मंजुरी देण्यात आली.\n← राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान जाहीर – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब\nरुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारावे-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण →\nमहा_जॉब्स योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची, की शिवसेना-राष्ट्रवादीची\nविधानसभा अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीची दमदार वाटचाल…\nकोविड – १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी १४१ कोटी ६४ लाख रुपये निधी वितरित – मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-05-18T02:17:46Z", "digest": "sha1:644SASNW7BDT25E6CBHBVI76PQ3XR33P", "length": 9185, "nlines": 282, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स. १७९१ मधील जन्म\nसांगकाम्या: 78 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q6645374\nसांगकाम्याने वाढविले: hif:Category:1791 janam\nसांगकाम्याने वाढविले: jv:Kategori:Lair 1791\nसांगकाम्याने वाढविले: dsb:Kategorija:Roź. 1791\nसांगकाम्याने वाढविले: la:Categoria:Nati 1791\nनवीन पान: * वर्ग:इ.स. १७९१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/05/samajkalyan/", "date_download": "2021-05-18T02:40:17Z", "digest": "sha1:ANF4U2UAADMES67KH2SH7CVNFAZLIR42", "length": 8318, "nlines": 112, "source_domain": "spsnews.in", "title": "जिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nजिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप\nजिल्हापरिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आज वारणानगर येथे शालेय विद्यार्थिनींना सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाचे सभापती विशांत महापूरे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले.\nग्रामीण विभागातील विद्यार्थिनीना शाळेला जाण्यासाठी चालत किंवा सायकलने जावे लागतंय, पण काही विद्यार्थिनीच्या पालकांना सायकल खरेदी करणे शक्य नसल्याने, त्या विद्यार्थीनीना शाळेला चालत जावे लागते. त्यांचे हे कष्ट कमी करण्यासाठी जिल्हापरिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत २३ सायकलीचे वाटप वारणा-कोडोली परिसरातील विधार्थिनींना करण्यात आले. तसेच पोखले येथील बिरदेव कला क्रीडा मंडळाला सार्वजनिक जेवणाच्या भांड्यांचा सेट देण्यात आला. तसेच जाखले येथील मातंग समाजाला हि अशा प्रकारचा भांड्यांचा सेट देण्यात आला. आज य�� समारंभात साधारणपणे एकूण ५ लाख रुपये किमतीच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य गीतादेवी पाटील, तेजस्विनी शिंदे, अनिल कंदुरकर, कोडोली गावचे सरपंच नितीन कापरे, वारणा कारखाना संचालक बाळासाहेब जाधव, वारणा बँक संचालक डॉ. प्रताप पाटील, वारणा दूध संघ संचालक आनंद कुरणे आदी उपस्थित होते.\n← ‘प्रतिभा दुध’ च्या टेम्पो तील दुध स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांनी उलटले : शांततेतील ‘महाराष्ट्र बंद ‘ ला गालबोट\nसागांव मध्ये विनयभंग : शिराळा पोलिसात फिर्याद →\nकोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप आघाडीचा झेंडा\nमाणुसकीची उंची गाठणारे उपसभापती : विजयराव खोत\nस्व. श्रीमती पाटील यांना “एसपीएस न्यूज” ची श्रद्धांजली :रक्षाविसर्जन २ एप्रिल\n2 thoughts on “जिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप”\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/in-the-city-of-solapur-there-is-no-oxygen-and-ventilator-bed", "date_download": "2021-05-18T02:45:17Z", "digest": "sha1:ILIEYRFAF7SDN5VLZIKSZQK3USQGRWJI", "length": 22432, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑक्सिजन अन् व्हेंटिलेटर बेड नाहीच ! रुग्णाला घेऊन नातेवाईक हॉस्पिटलच्या दारोदारी", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nऑक्सिजन अन् व्हेंटिलेटर बेड नाहीच रुग्णाला घेऊन नातेवाईक हॉस्पिटलच्या दारोदारी\nतात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा\nसोलापूर : शहर-जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. लक्षणे असतानाही आजार अंगावर काढून विलंबाने अनेकजण हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. तर दुसरीकडे, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेल्या काही (को-मॉर्बिड) रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. मात्र, ऑक्सिजन बेड हाउसफुल्ल झाल्याने रुग्णाला घेऊन नातेवाईक हॉस्प��टलच्या दारोदारी फिरू लागल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.\nसद्य:स्थितीत शहरात तीन हजार 360 तर ग्रामीण भागात दहा हजार 699 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमधून उपचार सुरू आहेत. त्यातील अंदाजित दोन हजार 600 रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज आहे. धक्कादायक बाब म्हणजे शहर- जिल्ह्यात सध्या एक हजार 113 ऑक्सिजन बेड तर 215 व्हेंटिलेटर बेड आहेत. कोरोना रुग्णांची दररोज सरासरी दीड हजाराने वाढ होत असून त्यातील किमान अडीचशे ते तीनशे रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडू लागली आहे. त्यामुळे कोव्हिड नसलेल्या रुग्णांना सध्या कुठेही बेड मिळत नसल्याचीही स्थिती पाहायला मिळत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिव्हीर पुरेशा प्रमाणात नाहीत, लसीची मागणी सहा ते साडेसहा लाखांपर्यंत असतानाही त्याचा पुरवठा होत नाही. कोणतीच वस्तू मुबलक मिळत नसल्याने मृत्यूदर वाढतोय, अशीही चर्चा सुरू आहे.\nहेही वाचा: स्टेट बॅंक भरणार क्लर्कची पाच हजारांवर पदे अर्ज प्रक्रिया झाली सुरू; जाणून घ्या सविस्तर\nएकूण बेड्स : 20,153\nऑक्सिजन बेड्स : 1,113\nशिल्लक ऑक्सिजन बेड : 34\nव्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड कमीच\nकोरोनाची लागण झालेल्या एकूण ऍक्टिव्ह रुग्णांपैकी 15 ते 20 टक्के रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या पाठपुराव्यातून दररोज ऑक्सिजनचा साठा रुग्णालयांना पुरविला जात आहे. व्हेंटिलेटर बेड सध्या गुंतले असून ऑक्सिजन बेड शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात 34 शिल्लक आहेत.\n- भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर\nकोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच बेड\nपूर्वीचा गंभीर आजार असलेली एका 72 वर्षीय महिलेला धाप लागत असल्याने व छातीत कफ झाल्याने त्यांचे नातेवाईक वसंत विहार येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली आणि तो रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यांची ऑक्सिजन लेव्हल 90 पर्यंत असल्याने त्यांना ऑक्सिजनची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, आमच्याकडे ऑक्सिजन बेड शिल्लक नसून तुम्ही दुसरीकडे रुग्णाला घेऊन जा, असा सल्ला नातेवाइकांना देण्यात आला. त्यानंतर त्यांनी जुळे सोलापूर परिसरातील तीन रुग्णालयांस भेट दिली आणि त्यातील दोन रुग्णालयांनीही ऑक्सिजन बेड नसल्याचे उत्तर दिले. नातेवाइकांची चिंता वाढली आणि त्यांनी तिसऱ्या हॉस्पिटलची वाट धरली. दोन-तीन तास फिरल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात तात्पुरते दाखल करून घेतले आणि त्यानंतर काही तासांनी ऑक्सिजन बेड मिळाला आणि उपचार सुरू झाले. तत्पूर्वी, कामगार विमा रुग्णालयात संपर्क केला. तेथे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरच ऑक्सिजन बेड मिळेल, असेही उत्तर मिळाल्याचे नातेवाइकांनी सांगितले.\nशहरात दररोजची रुग्णसंख्या कमीच आहे, परंतु पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्यांचाच सर्वाधिक समावेश आहे. सर्वोपचार रुग्णालयातील 310 बेड कायमस्वरूपी गुंतलेल्याच असतात. उर्वरित सहकारी रुग्णालये असो वा खासगी रुग्णालयांमध्ये अनेकजण घरातील सदस्यांना त्रास होत असताना दवाखान्यात जाण्यापूर्वीच बेड ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवत असल्याचाही अनुभव अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना येऊ लागला आहे. महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावर बोट ठेवत, नागरिकांसह रुग्णालयांना आवाहन केले होते. मात्र, त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही.\nमृत आजीचं अख्खं कुटुंब क्वारंटाइन खाकी वर्दी आली धावून अन् केला अंत्यविधी\nकरकंब (सोलापूर) : त्यांच्या घरातील सर्वांना कोरोनाची लागण... सर्वजण पंढरपूर येथे विलगीकरण कक्षात... नाही म्हणायला घरात एकटी 60 वर्षांची आजी... पण तिचाही घरातच कोरोनाने मृत्यू... गावातील कोणीही जवळ जायलाही धजावेना... पोलिस पाटलाची करकंब पोलिस ठाण्यात वर्दी... मग काय, कोरोना काळात देव बनून र\nशिक्षकांना सर्व्हेची 45 दिवस ड्यूटी ड्यूटी करणारे 18 शिक्षक पॉझिटिव्ह\nसोलापूर : शहरातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी 9 एप्रिलपासून प्राथमिक व माध्यमिक शिक्षक घरोघरी जाऊन सर्व्हेची जबाबदारी पार पाडत आहेत. सध्या कोरोना रुग्णांबरोबरच मृत्यूदर वाढत असतानाही शिक्षक सर्व्हेची ड्यूटी करीत आहेत. सद्य:स्थितीत कोरोना ड्यूटी करणाऱ्या 18 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली अस\nमृत्यूदरात \"दक्षिण' पहिल्या तर अक्कलकोट दुसऱ्या क्रमांकावर उपचाराच्या विलंबामुळेच वाढले मृत्यू\nसोलापूर : शहराचा मृत्यूदर 4.21 टक्क्यांवर आला असून वास्तविक पाहता तो तीन टक्क्यांपर्यंतच असणे अपेक्षित आहे. ग्रामीण व शहरी अशी मृत्यूदरात स्पर्धाच सुरू झाल्याचे ���ित्र असून 11 तालुक्यांपैकी दक्षिण सोलापूरचा सर्वाधिक 6.04 टक्के मृत्यूदर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अक्कलकोट असून या तालु\n म्हणाले \"डॉक्टरांच्या पाया पडतो, त्यांनी कोव्हिड सेंटरसाठी पुढाकार घ्यावा'\nकरमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पाहिजे ते कष्ट मी घेण्यासाठी तयार आहे. आता खासगी डॉक्टर मंडळींनी पुढाकार घेऊन या लढाईत सहभागी व्हावे. मी करमाळ्यातील सर्व डॉक्टरांच्या पाया पडतो, पण कोव्हिड सेंटरसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दत्\n एकत्र लढ्यास येतेय यश; \"असा' आहे ऍक्शन प्लॅन\nभोसे (सोलापूर) : अचानक गावावर आलेले कोरोनाचे संकट, त्यातून दररोज होत असलेले मृत्यू, पॉझिटिव्ह सापडत असलेली वाढती रुग्णसंख्या यामुळे भोसे (ता. मंगळवेढा) येथील ग्रामस्थ भयभीत झाले. त्यांना दिलासा देण्यासाठी तालुकास्तरीय प्रशासनाला सोबत घेऊन भोसे येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तरुण वर्ग, गाव\nबुधवारी एका दिवसात आढळले 1878 रुग्ण 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nसोलापूर : कोरोनाने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आजवरील सर्वांत जास्त रुग्णांची नोंद बुधवारी (ता. 28) झाली. शहर- जिल्ह्यात एका दिवसात दहा हजार 131 संशयितांमध्ये एक हजार 878 रुग्ण सापडले. तर शहर व ग्रामीणमध्ये प्रत्येकी 19 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत.\nपंचवीस लाखांचा दंड भरला मात्र मास्क नाही घातला \nसोलापूर : शहरात कडक लॉकडाउन असतानाही मास्कविना फिरणारे, रस्त्यांवर दुचाकीसह अन्य वाहनातून फिरताना नियमांचे पालन न करणारे, किरकोळ कारणावरून शहरातून ये- जा करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. शहर पोलिसांनी 13 ते 24 एप्रिल या काळात सहा हजार 533 जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल\nऑक्सिजन अन् व्हेंटिलेटर बेड नाहीच रुग्णाला घेऊन नातेवाईक हॉस्पिटलच्या दारोदारी\nसोलापूर : शहर-जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. लक्षणे असतानाही आजार अंगावर काढून विलंबाने अनेकजण हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. तर दुसरीकडे, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेल्या काही (को-मॉर्बिड) रुग्णा\nनगरसेवक म्हणतात, आयुक्त किंमत देत नाहीत कोरोनामुक्तीसाठी एकही घेतली नाही नगरसेवका��ची बैठक\nसोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त टेस्ट करणे, जनतेला कोरोनाच्या परिणामांची जाणीव करून देणे, प्रभागातील हातावरील पोट असलेल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रभागातील कोणत्या नगरात कोरोना वाढतोय, त्याची कारणे शोधून नगरसेवकांच्या\nना रेमडेसिव्हीर ना ऑक्सिजनची लागली गरज अठ्ठ्याण्णव वर्षीय आजोबांनी केली कोरोनावर मात\nचिखलठाण (सोलापूर) : शेटफळ (ता. करमाळा) येथील 98 वर्षीय आजोबा कोरोना पॉझिटिव्ह आले. घरातील सर्व मंडळींना काळली वाटू लागली. त्यांना जेऊर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मनाची खंबीरता व जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आजोबांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शन व कृत्रिम ऑक्सिजनविना कोरोनावर यशस्वी मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/satara/inauguration-of-corona-help-center-at-parli-by-mla-shivendrasinharaje-bhosale-satara-news", "date_download": "2021-05-18T00:42:09Z", "digest": "sha1:OPFVNWVAQQWQAZLZFQASYR7NSJQTIVCP", "length": 16645, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज; आमदार शिवेंद्रसिंहराजेंची स्पष्ट भूमिका", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nकोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज; आमदार शिवेंद्रसिंहराजेंची स्पष्ट भूमिका\nसातारा : कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन धोक्यात आले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे काटेकोर पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून, प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.\nपरळी (ता. सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वयंम सामाजिक संस्था आणि सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्या वतीने सुरू केलेल्या कोरोना मदत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सदस्या विद्या देवरे, स्वयंम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनोज विभूते, कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, सरपंच निकम, परळी आरोग्य केंद्राचे डॉ. यादव, कर्मचारी ���पस्थित होते.\nया कोरोना मदत केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना कोरोना आजाराबद्दल माहिती देणे, कोरोना तपासणीबद्दलचे गैरसमज दूर करणे, बाधित रुग्ण व कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करणे, लसीकरणाबद्दल माहिती देणे व जनजागृती करणे, भागात बेडची उपलब्धता जाणून घेणे आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,\"\" कोरोना मदत केंद्रामुळे ग्रामस्थांना कोरोनापासून बचावासाठी मार्गदर्शन तर होईलच. पण, बाधित रुग्णांनाही याचा निश्चित फायदा होईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.\nलसीकरणावरुन कऱ्हाडात घाणेरडं राजकारण; कॉंग्रेसची मुख्याधिकाऱ्यांकडे धाव\nकऱ्हाड (सातारा) : कोरोनाला रोखण्याचे सांघिक प्रयत्न कोठेच नसताना केवळ शासकीय यंत्रणेवर दबाव आणून लसीकरणाचे श्रेय लाटण्याचे कऱ्हाडात सुरू असलेले घाणेरडे राजकारण व लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप वेळीच थांबावा, असा इशारा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना दिला.\nकराडजवळ झालेल्या अपघातात भेंडवडेचे दोघे जागीच ठार\nपेठ वडगाव (कोल्हापूर) : कराड तालुक्यातील उंडाळे येथे कराड- रत्नागिरी महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून दुचाकीखाली कोसळल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. मृत हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील आहेत. पूल बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्ता व्यवस्थित न अडवल्याने\nभर पावसात पोलिसांनी जप्त केली 13 किलो गांजाची झाडे\nपाटण (जि. सातारा) : मोरणा विभागामध्ये भर पावसात पाटण पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 किलो 130 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. तीन शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी गांजाचे उत्पादन किती वर्षांपासून सुरू आहे, राजरोस चाललेल्या गांजा शेतीचा दरवळ कोणाला आजपर्यंत का कळाला नाही\nकऱ्हाडात कोरोना लसीवरुन 'राजकारण'; नगरसेवक पोस्टरबाजीत गर्क\nकऱ्हाड (सातारा) : कोविडच्या जागतिक महामारीच्या काळात औषधोपचारासाठी पालिका धडपडत आहे. प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे उभारण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र, या सुविधा आम्ही वॉर्डात कशा राबविल्या, या पोस्टरबाजीत नगरसवेक गर्क आहेत. मात्र, पोस्टरबाजीत गर्क असलेल्या या नगरसेवकांबद्दल अत्यं\nप��टण तालुक्यात पाच गव्यांचा कळप विहिरीत कोसळला; धावडेत मुक्या प्राण्यांचे जीवन धोक्यात\nपाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. तेथेही घनदाट जंगल आहे. उन्हाळ्यात डोंगरांना मोठ्या प्रमाणात वणवे लावले जातात. त्यामुळे हिरवेगार डोंगर काळेकुट्ट होतात. वनविभागाला सुद्धा त्याची भनक नसते. वनक्षेत्र असलेले पाणवठे पाण्याअ\nकऱ्हाडात Corona Vaccine नसल्याने सात केंद्र बंद; नागरिकांचे दिवसभर हेलपाटे\nकऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड शहरातील कोरोबाधितांचा मृत्यूदर वाढत असून, शहराचा मृत्यूदर पाच टक्के झाला आहे. त्यामुळे शहरात चिंता वाढली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहणाऱ्या शहरात 119 ऍक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. आजअखेर 103 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पालिकेने कोरोनाच्या विरोधात लढण्य\nघरातील सर्व बाधित, मुलगीसह पत्नीलाही कोरोना; मैत्रीच्या 'Oxygen'ने वाचवले प्राण\nसातारा : कोरोनाबाधित झाल्यानंतर कृष्णा रुग्णालयात तब्बल 20 दिवस आयसीयूमध्ये होतो. त्यातही चार दिवस व्हेंटिलेटरवर, तर 16 दिवस ऑक्सिजनवर (Oxygen) काढले. घरातील सर्व कोरोनाबाधित (Coronavirus) होते. मुलगी साक्षीसह पत्नी संध्या यांनाही कोरोना होता. त्या दोघीही रुग्णालयात होत्या. मला बरे होण्या\nकऱ्हाडात कारवाईचा धडाका; विनामास्क फिरणाऱ्या 80 जणांना दंड\nकऱ्हाड (सातारा) : राज्य सरकारने पुकारलेल्या संचारबंदीला प्रतिसाद न देणाऱ्यांवर पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशाही कारवाई केली. त्यासाठी वेगवेगळ्या पाइंटवर पोलिस तैनात होते. त्यात 80 जणांवर कारवाई करताना पोलिसांनी 16 हजारांच्या दंडाची वसुली केली. एक दुकानही सील करण्यात आले आहे.\nकोयना-कृष्णेच्या प्रीतिसंगमावर सापडला 18 व्या शतकातील अप्रकाशित 'शिलालेख'\nकऱ्हाड (सातारा) : येथील कोयना-कृष्णेच्या प्रीतिसंगमावर 18 व्या शतकातील मंदिरांची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणांचा अभ्यास करताना संकेत फडके यांना अप्रकाशित शीलालेख आढळला. ग्रामदेवता श्री कृष्णामाईच्या मंदिराजवळील नारायणेश्वर मंदिराच्या भिंतीवर तो शिलालेख आहे. त्या शिलालेखाची भाषा मराठी असली\nबाजारपेठेसह मंडई, किराणा दुकानांत Social Distance चा फज्जा\nकऱ्हाड (जि. सातारा) : संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बुधवारी जीवनावश्यक वस्तूंसह ���न्य साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. भाजी मंडई, मुख्य बाजारपेठेतील विविध दुकानांसह किराणा माल दुकानांतही नागरिकांनी रांगा लावून खरेदी केली. गर्दीमुळे शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तर उडालाच,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/gadchiroli-news-marathi/destroy-three-drums-of-jaggery-joint-action-of-village-organization-and-muktipath-nrat-119698/", "date_download": "2021-05-18T02:30:53Z", "digest": "sha1:Z3R6W5LNVJAVW5T3ZP5LNZQ7JBUCP3EW", "length": 10769, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Destroy three drums of jaggery Joint action of village organization and Muktipath nrat | तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट; गाव संघटना व मुक्तीपथची संयुक्त कृती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nगडचिरोलीतीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट; गाव संघटना व मुक्तीपथची संयुक्त कृती\nसिरोंचा पोलिस स्टेशनपासून १५ किमी अंतरावरील कोटा पोचमपल्ली येथे गाव संघटन व मुक्तीपथ तालुका चमूने अहिंसक कृती करीत एका दारूविक्रेत्याच्या घर परिसरात असलेला तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट केला आहे.\nगडचिरोली (Gadchiroli). सिरोंचा पोलिस स्टेशनपासून 15 किमी अंतरावरील कोटा पोचमपल्ली येथे गाव संघटन व मुक्तीपथ तालुका चमूने अहिंसक कृती करीत एका दारूविक्रेत्याच्या घर परिसरात असलेला तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट केला आहे.\nचामोर्शी/ दुकानदारावर १० हजारांचा दंड; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन\nसिरोंचा तालुक्यातील कोटा पोचमपल्ली येथे गाव संघटनेच्या प्रयत्नांतून अवैध दारूविक्री बंद आहे. मात्र, गावातील एक मुजोर दारूविक्रेत्याने दारूविक्री करण्याच्या उद्देशाने घराजवळ गुळाचा सडवा टाकला होता. याबाबतची माहिती गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूला प्राप्त होताच अहिंसक कृतीचे नियोजन केले.\nत्यानुसार दारू विक्रेत्याच्या घर परिसराची तपासणी केली असता जमिनीत मोठे तीन ड्रम गाळ��न गुळाचा सडवा टाकला असल्याचे दिसून आले. एकूण 18 हजार रुपये किंमतीचा तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट करण्यात आला. तसेच गावात पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी दारूविक्रेत्यास देण्यात आली.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/01/04/internet-and-mobile-apps-new-weapons-of-terrorist-organizations/", "date_download": "2021-05-18T02:20:13Z", "digest": "sha1:IYHCAWCL7G5TPXGRRM45CIJ2U4KLYZOZ", "length": 15786, "nlines": 174, "source_domain": "yuvakatta.com", "title": "इंटरनेट आणि मोबाईल Apps दहशदवादी संघटनांचे नवीन शस्त्र.! - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या इंटरनेट आणि मोबाईल Apps दहशदवादी संघटनांचे नवीन शस्त्र.\nइंटरनेट आणि मोबाईल Apps दहशदवादी संघटनांचे नवीन शस्त्र.\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nइंटरनेट आणि मोबाईल Apps च्या मदतीने भारतीय तरुणांना दहशदवादी आपल्या जाळ्यात ओढत आहेत.\nभारतीय सेनेने उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानमधील दहशदवादी संघटना काश्मीरमध्ये त्यांच्या ठाराविक योजनांना राबवण्यास अपयशी होत आहेत. भारतीय सेनेने या संघटनांच्या मुळावरच वार केला आहे, यामुळे त्यांना नवीन दहशतवादी भरती करणे कठीण झाले आहे.\nपाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटनांनी मिळून यावर एक तोडग काढ��ा आहे. हे लोक आता इंटरनेट आणि मोबाईल अॅप्सद्वारे भारतीय तरुणांची भरती दहशदवादी संघटनांमध्ये करीत आहेत.\nबनावट व्हिडिओ दाखवून तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न.\nआयबी च्या एका रिपोर्टनुसार, भारतीय सेनेच्या कठोरपणामुळे दहशतवादी संघटनांना आता तरुणांची भरती करणे कठीण झाले आहे, म्हणूनच आता ते तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. भारतीय तरुणांना भडकवण्यासाठी पाकिस्तानमधील आयएसआय हँडलर त्यांना बनावट व्हिडिओ दाखवत आहेत. त्यांना या व्हिडिओंद्वारे सांगितले जात आहे की, भारतीय सेना त्यांच्या परिसरातील लोकांवर अतिशय क्रूरतेने अत्याचार करत आहे.\nआजपर्यंत हे दहशदवादी तरुणांना स्वतः संपर्क करायचे, परंतु भारतीय सुरक्षा दलांनी पहारा कडक केल्यापासून त्यांना असे करणे शक्य राहिले नाही. यावर पर्याय म्हणून त्यांनी आता नवीन भरती करण्याची पद्धत बदलली आहे. आयएसआय आणि दहशतवादी संघटना आता तरुणांना ऑनलाइन भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षी सुरक्षा संस्थांकडून २० हून अधिक दहशतवादी मोड्यूल्सचा भंडाफोड करण्यात आला आणि ३० हून अधिक दहशतवादी समर्थकांना अटक करण्यात आली आहे.\nभारतीय सेनेपुढे आत्मसमर्पण केलेल्या दोन दहशतवाद्यांनी सांगितले की, त्यांना दोघांनाही यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांची भेट हि केवळ एकदाच त्यांच्या चीफ सोबत झाली होती. स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा एजन्सींनी काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी एजन्सी आयएसआयच्या स्लीपर सेल्सचा भांडाफोड केला आहे.\nभारतीय सैन्याच्या कडकपणामुळे दहशतवादी संघटना दारूगोळ्याची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. यामुळेच पाकिस्तानमध्ये असलेले त्यांचे चीफ आता जास्तीत जास्त शस्त्रे भारतात पाठविण्याचा प्रयत्न करीत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात रोखण्यात सैन्याला यश आले आहे. आतापर्यंत अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. या व्यतिरिक्त दहशतवाद्यांना आर्थिक मदत व समर्थन देणारे सार्वजन हे भरतीय सैन्याच्या रडारवर आहेत.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleनिरोगी केसांसाठी ह्या ६ प्रकारच्या तेलाचा वापर कराव���\nNext articleमानवाने आतापर्यंत खोदलेला सर्वात खोल खड्डा.\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखेरचा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊनची तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय…\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\nकरोडो रुपयाच्या अपहार प्रकरणी भाजपच्या या मोठ्या नेत्यासह १६ जणांवर गुन्हा...\nगुजरातमध्ये दिसला भारतातील पहिला रहस्यमय ‘मोनोलिथ’बघा काय आहे रहस्य\nकेळाच्या झाडाच्या फुलात लपलेले हे आरोग्यदायी फायदे जाणून चकित व्हाल.\nलव्ह जिहाद विरोधात लवकरच येणार नवीन कायदा..\nकंगना ,संजय राऊत आणि राजकीय नाट्य…\nह्या संभावित कारणांमुळे गर्भवती महिलांच्या पोटी किन्नर अपत्य जन्माला येऊ शकते.\nगलवान खोऱ्यातील शहीद झालेल्या बहादूर जवानांवर हा स्टार अभिनेता सिनेमा बनवनार…\nधकधक गर्ल माधुरीशी लग्न करण्यास गायक सुरेश वाडकरांनी दिला होता ‘या’...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसा���ी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11296/", "date_download": "2021-05-18T02:49:35Z", "digest": "sha1:RQBTI63RN23R2XUEBDAK2WYIPSN5E5IJ", "length": 12099, "nlines": 76, "source_domain": "aajdinank.com", "title": "केंद्र सरकारने फडणवीस आणि भाजपला रेमडेसिवीरची साठेबाजी करण्याची परवानगी दिली आहे का?: नाना पटोले - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nकेंद्र सरकारने फडणवीस आणि भाजपला रेमडेसिवीरची साठेबाजी करण्याची परवानगी दिली आहे का\nपोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाडविरोधात कारवाई करा\nमुंबई, दि. १८ एप्रिल.मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला व मालकाला ताब्यात घेतले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून त्याला सोडवले आणि तो साठा भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगीने मिळवल्याचा दावा केला. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खाजगी व्यक्तीला करता येत नाही तर मग फडणवीस यांनी परवानगी कशी काय मिळवली केंद्रीय मंत्र्यांने भाजप आणि फडणवीसांना रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का केंद्रीय मंत्र्यांने भाजप आणि फडणवीसांना रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का असा प्रश्न उपस्थित करून महामारीच्या काळात साठेबाजांवर पोलीस कारवाई करत असताना त्यात हस्तक्षेप करण्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून दबाव टाकणा-या देवें���्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.\nयासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली व ब्रुक फार्मा कंपनीच्या एका अधिका-याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करून ते रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ जनतेला उपलब्ध करून दिले पाहिजेत.आज राज्यात रेमेडीसीवर, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुडवडा असून केंद्र सरकार राज्याबरोबर आणि राज्यातील जनतेबरोबर जे घाणेरडे राजकारण करत आहे ते निषेधार्ह आहे. रेमडेसीवरच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमिवर काही कोटींचा रेमडेसीवरचा साठा कुठून आला याचा काळा बाजार करणारे ते कोण आहेत याचा काळा बाजार करणारे ते कोण आहेत या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत आणि फडणवीस यांनी दाखवलेले ते पत्र सार्वजनिक केले पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भानगडीत जनता भरडली जाणार नाही याची खबरदारी घेऊन या संकटात आपण जनतेला सर्व प्रकरणाची आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी आणि कोरोनाच्या या महामारीत जनतेचे जीव वाचवण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करावेत असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.\n← प्रतिष्ठित कंपनीच्या मालकाला संशयास्पद पद्धतीने अटक करण्यामागे महाविकास आघाडीचा काय हेतू असावा -माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकेवळ 92 दिवसांत 12 कोटींचे लसीकरण करत भारत ठरला जगातील सर्वात वेगवान देश →\nविजयी भव, पंखात बळ दिले आहे, जिंकण्याची जिद्द ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकेंद्राने केलेली १०२ वी घटनादुरुस्ती आणि त्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने केलेल्या कायद्यामुळेच मराठा आरक्षण नाकारले गेले – नवाब मलिक\nराज्यभरात आज कोरोनाचे १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शु���्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/8180/", "date_download": "2021-05-18T01:13:59Z", "digest": "sha1:PC66T2JAELQZ2QQPXUMNJ3RGSDPOGXD4", "length": 8531, "nlines": 79, "source_domain": "aajdinank.com", "title": "सीबीएसई बोर्डाच्या 2021 मधील परीक्षांच्या तारखा ३१ डिसेंबरला जाहीर होणार - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nदिल्ली देश विदेश शिक्षण\nसीबीएसई बोर्डाच्या 2021 मधील परीक्षांच्या तारखा ३१ डिसेंबरला जाहीर होणार\nनवी दिल्ली, 30 डिसेंबर 2020\nकेंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ सीबीएसई बोर्डाच्या 2021 मधील परीक्षांच्या तारखा उद्या जाहीर करणार आहेत. उद्या म्हणजे- दि. 31 डिसेंबर, 2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजता पुढच्या वर्षीच्या- 2021 च्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येतील, अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी व्टिटरच्या माध्यमातून दिली आहे.\nयासंदर्भात शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी शिक्षकांबरोबर आभासी संवाद साधताना सांगितले की, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यां��ी केलेल्या सूचना सीबीएसई विचारात घेणार असून 2021च्या बोर्ड परीक्षांचे आयोजन करताना त्यानुसार आवश्यक तयारी करण्यात येणार आहे.\n← जालना जिल्ह्यात 35 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nअल्पवयीन मुलीचे अपहरण ,नराधमाला अटक →\nशिक्षक व विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती\nवैद्यकीय ऑक्सीजन वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून रिकाम्या ऑक्सीजन कंटेनरची विमानाने वाहतूक\nबारावीची परीक्षा मे अखेरीस तर १० वीची परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबतचे नियोजन आणि परिपूर्ण तयारी करा – मुख्यमंत्री\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/business/paishacha-jhad/mtar-technologies-ipo-opens-from-tomorrow/articleshow/81291878.cms", "date_download": "2021-05-18T01:13:48Z", "digest": "sha1:DWGVOXOKQPDZJGYC6U6UCKXFASSXK7G4", "length": 16244, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIPO गुंतवणूक संधी; जाणून घ्या कसा आहे 'एमटीएआर टेक्नोलॉजिज'चा आयपीओ\nभांडवली बाजारातील तेजी आणि आतापर्यंत प्रारंभिक समभाग विक्री योजनांना मिळालेला प्रतिसाद पाहून हैदराबादमधील एमटीएआर टेक्नोलॉजिजने समभाग विक्री योजनेची घोषणा केली आहे. उद्यापासून एमटीएआर टेक्नोलॉजिजचा आयपीओ खुला होणार आहे.\nप्रिसिजन इंजिनीअरिंग सोल्युशन्समधील आघाडीची कंपनी आहे एमटीएआर टेक्नोलॉजिज\nकंपनीकडून प्रारंभिक समभाग विक्री योजनेची घोषणा\n३ मार्चपासून खुला होणार आयपीओ\nमुंबई :एमटीएआर टेक्नोलॉजिज (MTAR Technologies Announce IPO) या हैदराबाद येथील प्रिसिजन इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीने भांडवली बाजारातून निधी उभारणीचा निर्णय घेतला आहे. कंपनीची समभाग विक्री योजना बुधवार ३ मार्च रोजी खुली होणार असून ५ मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना शेअर खरेदीसाठी अर्ज करता येईल.\nसोने-चांदीमध्ये घसरण ; सात महिन्यांत सोनं तब्बल ११००० रुपयांनी झाले स्वस्त\nआयपीओसाठी कंपनीने प्रति इक्विटी शेअरसाठी ५७४ रुपये ते ५७५ रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदाराला किमान २६ शेअरसाठी बोली लावता येईल. तसेच १३ लॉटसाठी अर्ज करता येऊ शकतो, असे माहिती पत्रकात म्हटलं आहे. आयपीओत १२४ कोटीपर्यंत फ्रेश इश्यू आणि ४७३ कोटींचे ८,२२,२७० इक्विटी शेअर्सपर्यंत विक्री (ऑफर ऑन सेल) करण्याची योजना आहे. १० मार्च रोजी शेअर वाटप होण्याची शक्यता आहे. तर १५ मार्चपासून गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर जमा होतील.\nमध्य रेल्वेचा दणका ; प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली पाच पटीने वाढ\nक्वालिफाइड इन्स्टिट्युशन बायरर्सना प्रमाणानुसारी पायाच्या आधारे (क्यूआयबी, क्यूआयबी पोर्शन) नेट ऑफरच्या ५० टक्क्यांहून अधिक ऑफर उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे ऑफर किमतच्या किंवा त्याहून अधिक किमतीच्या वैध बोली उपलब्ध झाल्यास सेबी आयसीडीआर नियमनांच्या आधारे नॉन-इन्स्टिट्युशनल बिडर्सना प्रामाणानुसारी पायाच्या आधारे १५ टक्क्यांपर्यंत ऑफर उपलब्ध असेल आणि किरकोळ गुंतवणूकदारांना वाटपासाठी ३५ टक्क्यांपर्यंत ऑफर उपलब्ध असेल.\nकाय आहे कंपनीचा व्यवसाय\n- एमटीएआर टेक्नोलॉजिज ही कंपनी स्वच्छ ऊर्जा (क्लीन एनर्जी), अणु आणि अवकाश व संरक्षण क्षेत्रामधील मिशनसाठी महत्त्वाच्या प्रिसीजन भागांसाठी आणि महत्त्वाच्या असेंब्लीच्या उत्पादन निर्मिती आणि विकासामध्ये कार्यरत आहे.\n- अभियांत्रिकी क्षमता ही कंपनीची महत्त्वाचे बलस्थान आहे. या क्षमतेमुळे क्लीन एनर्जी, अणु, अवकाश आणि संरक्षण क्षेत्र या उच्च मूल्य असलेल्या धोरणात्मक व महत्त्वाच्या क्षेत्रांना कंपनी सातत्याने उच्च दर्जाच्या गुंतागुंतीच्या प्रिसीजन मॅन्युफॅक्चर्ड असेंब्लीज आणि सुटे भाग आपल्या ग्राहकांना पुरवू शकते.\n- एमटीएआर टेक्नोलॉजिजच्या महत्त्वाच्या पोर्टफोलिओमध्ये क्लीन एनर्जी क्षेत्रताली तीन प्रकारची उत्पादने, अणु क्षेत्रातील १४ प्रकारची उत्पादने आणि अवकाश व संरक्षण क्षेत्रातील ६ प्रकारची उत्पादने समाविष्ट आहेत.\n- बहुतांश प्रकरणांमध्ये निश्चित वेळेत कठोर गुणवत्ता आवश्यकतांचे पालन करत गुंतागुंतीच्या उत्पादनांची डिलिव्हरी करणे यामुळे एमटीएआरने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल), इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशन्स (इस्रो), डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑरगनायझेशन (डीआरडीओ) आणि ब्लू एनर्जी (यूएसए) यांच्याशी दीर्घकालीन संबंध दृढ केले आहेत.\nपेट्रोल-डिझेल दरवाढ थांबली; पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला 'हा' निर्णय\n'आयपीओ'तील भांडवलाचा असा होणार खर्च\nया फ्रेश इश्युमधून संकलित होणारी रक्कम कंपनीने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतांसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरण्यात येणार आहे असल्याचे कंपनीने माहितीपत्रकात म्हटलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसोन्यामध्ये गुंतवणूक संधी; सोमवारपासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजना खुली होणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसिनेमॅजिकचित्रीकरणावेळी निक जोनस झाला जखमी, हॉस्पिटलमध्ये केलेलं भरती\nमुंबई‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत अंतर्भाव\nविदेश वृत्तचीनने पूर्ण ताकद लावली, अखेर अमेरिकाच इस्रायलसाठी मैदानात उतरली\nक्रिकेट न्यूजIPL 2021 : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी पोहोचले; पण कुटुंबियांना भेटता येणा�� नाही, जाणून घ्या का...\nक्रिकेट न्यूजक्रिकेटमध्ये होणार मोठा भूकंप; क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बॉल टॅम्परिंगची पुन्हा चौकशी\nसिनेमॅजिकतौक्ते चक्रीवादळाचा 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या सेटला तडाखा\nअहमदनगरमहाराष्ट्रावर संकटं, मुख्यमंत्र्यांबद्दल तृप्ती देसाई म्हणाल्या…\nक्रिकेट न्यूजभारताच्या कसोटी सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाली होती का, आज समोर आलं सत्य...\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/amitabh-bachchan-granddaughter-navya-naveli-nanda-will-join-family-business-121021700026_1.html", "date_download": "2021-05-18T02:15:51Z", "digest": "sha1:SSUY2KAYDE3F4Q5A2C53KWY5SXCDC55K", "length": 12514, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा चित्रपटात काम करणार नाहीत, वडिलांचा व्यवसाय वाढवेल | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा चित्रपटात काम करणार नाहीत, वडिलांचा व्यवसाय वाढवेल\nबॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा कदाचित चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह राहते. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. चाहत्याला नव्याच्या प्रत्येक पोस्टावर बरीच लाइक आणि कमेंट करतात.\nप्रत्येकाला अशी आशा होती की नव्या लवकरच लवकरच मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवेल. पण नव्याने सर्वांसमोर हे स्पष्ट केले आहे की ती चित्रपटांमध्ये काम करणार नाही, आणि तिचा कौटुंबिक व्यवसाय पुढे वाढवेल.\nबातमीनुसार नव्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ती आत��� वडिलांसोबत कौटुंबिक व्यवसायात काम करण्याची तयारी करत आहे. नव्या म्हणाली की मी कुटुंबाची चौथी पिढी आहे आणि या व्यवसायाचे नेतृत्व करणारी पहिली महिला आहे. आणि आजोबा एचपी नंदा यांनी सोडलेला हा वारसा पुढे नेणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.\nदेशातील अनेक महिलांचे उदाहरण देताना नव्याने सांगितले की आपल्या देशातील बर्याच महिलांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे आणि अनेक विक्रम मोडले आहेत. अशा परिस्थितीत, माझे सौभाग्य आहे की जेव्हा मी देखील त्या काळाचा एक भाग आहे जेव्हा स्त्रिया कार्यभार सांभाळत आहे. .\nनव्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे आणि तिने अलीकडेच तिचे इंस्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केले आहे. ती इतकी लोकप्रिय आहे की तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांनी व्हायरल होऊ लागतात. त्याचबरोबर ती सामाजिक अभिप्राय देत राहते.\nकुछ दिन तो गुजारो उत्तराखंड में... अमिताभ बच्चन गुजरातच्याप्रमाणे पर्यटन वाढविण्यासाठी शो करतील\nबाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nउत्तर प्रदेश: फटाक्यांच्या आगीत रीता बहुगुणा जोशी यांचा आठ वर्षांची नात मरण पावली\n9 वर्षे -9 फोटो, अमिताभ बच्चन यांनी नात आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एका खास पद्धतीने, म्हणाले - माझे सर्व प्रेम तुझे आहे\nनेपोटिझमवरील अभिषेक बच्चन म्हणाला - पापाने माझ्यासाठी कधीही चित्रपट बनविला नाही\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nप्रियांका चोप्राचा पती निक जोनास शूटच्या वेळी जखमी ...\nप्रियंका चोप्रा आणि निक जोनास सोशल मीडियावर खूप अॅ क्टिव असतात. प्रियंका चोप्रा सध्या ...\n१. ���ळशी बायको:- स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा. २. धमकवणारी बायको:- कान खोलून ...\nRadhe: ईदवर सलमान खानला रिटर्न गिफ्ट मिळाले, राधेने ...\nयंदाच्या ईदच्या निमित्ताने सलमान खानने 'राधे' चित्रपटाद्वारे आपल्या चाहत्यांना एक खास भेट ...\nकोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठीचा सलाम'\n१३ मे २०१७ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी प्लॅनेट मराठी या पहिल्या मराठी ओटीटी ...\nदेशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर\nदेशात कोरोनाचा कहर सुरुच असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/mahadev-mantra-121040500010_1.html", "date_download": "2021-05-18T02:15:13Z", "digest": "sha1:MPWCSYYFZ5FI72AFADW72CSMIHYNXI7Z", "length": 15942, "nlines": 172, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे\n- ओम साधो जातये नम:\n- ओम वाम देवाय नम:\n- ओम अघोराय नम:\n- ओम तत्पुरूषाय नम:\n- ओम ईशानाय नम:\n-ॐ ह्रीं ह्रौं नमः शिवाय\nॐ तत्पुरुषाय विदमहे, महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात्\n– ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्द्धनम्\nउर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः भुवः ॐ सः जूं हौं ॐ ॥\n– ऊँ नम: शिवाय\nशिव पंचाक्षर स्त्रोत :\nनागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय.\nनित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे\"न\" काराय नमः शिवायः॥\nमंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय|\nमंदारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मे \"म\" काराय नमः शिवायः॥\nशिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय.\nश्री नीलकंठाय वृषभद्धजाय तस्मै\"शि\" काराय नमः शिवायः॥\nवषिष्ठ कुभोदव गौतमाय मुनींद्र देवार्चित शेखराय.\nचंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै\"व\" काराय नमः शिवायः॥\nयज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकस्ताय सनातनाय.\nदिव्याय देवाय दिगंबराय तस्मै \"य\" का���ाय नमः शिवायः॥\nपंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत शिव सन्निधौ|\nशिवलोकं वाप्नोति शिवेन सह मोदते॥\nसोमवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य\nसोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख\nहरतालिका: आपल्या राशीप्रमाणे जपा महादेव मंत्र आणि दाखवा नैवेद्य\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह २०१ ते ३००\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १०१ ते २००\nयावर अधिक वाचा :\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये...अधिक वाचा\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या....अधिक वाचा\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात...अधिक वाचा\nआज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली...अधिक वाचा\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल....अधिक वाचा\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल....अधिक वाचा\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. ...अधिक वाचा\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा...अधिक वाचा\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. ...अधिक वाचा\nआर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या...अधिक वाचा\nइतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार...अधिक वाचा\nहुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये...अधिक वाचा\nगंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व\nभागीरथ एक प्रतापी राजा होते. त्यांनी आपल्या पूर्वजांना जीवन-मरण या दोषापासून मुक्त ...\nGanga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि ...\nयंदा गंगा सप्तमी सण मंगळवारी, 18 मे रोजी साजरा केला जाईल. गंगा नदी ही हिंदूंच्या ...\nआपल्यावर भगवान शिवाचे ऋण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती\nमनुष्य जन्म घेतो आणि त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक प्रकाराचे ऋण, पाप, पुण्य त्याचा पिच्छा ...\nशास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे\n1. धर्मग्रंथानुसार या जीवाची उत्पत्ती पाच घटकांपासून झाली आहे. मृत्यूनंतर, सर्व घटक ...\nधार्मिक मान्यतानुसार, आदी शंकराचार्य यांचा जन्म वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या ...\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/uddhav-thackeray-wrote-letter-to-pm-modi-121041500047_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2021-05-18T01:07:35Z", "digest": "sha1:OD6YCJHDR6DSSC7QE5O2OER3372JNWZU", "length": 16964, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांकडे मागितली मदत लिहिले पत्र; कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांकडे मागितली मदत लिहिले पत्र; कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा\nराज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिली आहेत.\nऑक्सिजनविषयी मुख्यमंत्री म्हणतात की, राज्यात मोठ्या प्रमाणावर कोविडच्या चाचण्या होत असून रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. ३० एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या ११.९ लाखापर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे. मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये संपूर्ण देशात सक्रिय रुग्ण १०.५ लाख होते. राज्यात आजमितीस ५.६४ लाख सक्रिय रुग्ण आहेत अशा परिस्थितीत वैद्यकीय कारणासाठीच्या ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा चिंतेची बाब आहे.\nराज्यात १२०० मेट्रिक टन उत्पादनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिल अखेरीपर्यंत ऑक्सिजनची मागणी दिवसाला २ हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सिजन घेण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, आम्ही देखील स्थानिक व आजूबाजूच्या ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध करीत आहोत. मात्र वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गानी आणि त्यातही प्रामुख्याने हवाई मार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.\nरेमडीसीव्हीरची निर्यात थांबविण्याच्या निर्णयाविषयी धन्यवाद देऊन मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात की, इंडियन पेटंट ॲक्ट १९७० च्या कलम ९२ नुसार या औषधांच्या निर्यातदारांना कायमस्वरूपी परवाने द्यावेत जेणे करून ते रेमडीसीव्हीर औषध स्थानिक बाजारपेठेत विकू शकतील.\nगरीब व प्राधान्य गटातील कुटुंबाना अर्थ सहाय्य\nसंसर्ग हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावा तसेच टाळेबंदीच्या काळात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना प्रति प्रौढ व्यक्ती दररोज १०० रुपये आणि मुलांना प्रत्येकी ६० रुपये दररोज असे सानुग्रह अर्थसहाय करण्यास राज्य सरकारला परवानगी द्यावी अशी विनंतीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.\nएसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी)\nमधील केंद्राच्या वाट्याचा पहिला हप्ता देखील लगेच मिळावा जेणे करून कोविड मुकाबल्यात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणतात.\nकर्ज हप्ते न आकारण्याबाबत\nअनेक लघु उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घातली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांची ओढाताण होते आहे. निर्बंधांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण देखील पडत आहे. हे पाहता चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत त्यांच्याकडून हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणतात.\nजीएसटी परताव्याला मुदतवाढ मिळावी\nकोविड संसर्गामुळे लहान व्यापारी व उद्योग अडचणीत आहेत त्यामुळे मार्च एप्रिलची जीएसटी परतावा मुदत आणखी ३ महिने वाढवून मिळावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे.\nलॉकडाऊन सुरू: उद्धव ठाकरेंचा इशारा, 'नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल'\nराज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या\nकोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी, कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nराज्यात बुधवारी रात्रीपासून पंधरा दिवसांची संचारबंदी\nमहाराष्ट्र कोरोना : लॉकडाऊन लावल्यास उद्धव ठाकरे सरकार गरजूंना थेट आर्थिक मदत करू शकतं\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nराज्यात कोरोना प्रकरणात मोठ्या प्रमाणात ...\nराज्यात दीर्घ काळापासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे कोरोना विषाणूच्या नवीन ...\nकोरोना : शाहीद जमील यांनी दिला कोव्हिड पॅनलच्या ...\nभारत सरकारच्या INSACOG पॅनलचे अध्यक्ष डॉ. शाहीद जमील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. ...\nतौक्ते चक्रीवादळाचा मुबंईत कहर ,6 जण दगावले ,चक्रीय वादळ ...\nतौक्ते चक्रीय वादळाने मुबंईत कहर करून आता गुजरातकडे वाटचाल करत आहे. मुंबई आणि त्याच्या ...\nतौक्ते चक्रीवादळ : महाराष्ट्रातील किनारपट्टी जिल्ह्यातून 12 ...\nतौक्ते चक्रीवादळ आता अत्यंत तीव्र चक्रीवादळाच्या वादळात बदलले आहे. वादळाच्या ...\nतौक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्ग-रत्नागिरीला तडाखा\nतौक्ते चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना बसला आहे. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T00:40:38Z", "digest": "sha1:PD7Z5SJUQE4J6DHM2XTPG7QXEJNPXKTB", "length": 3488, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्गशीर्ष कृष्ण एकादशी - विकिपीडिया", "raw_content": "\nमार्गशीर्ष कृष्ण एकादशी ही मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०११ रोजी ००:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमा��्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/03/27/darubandi/", "date_download": "2021-05-18T01:49:41Z", "digest": "sha1:LWNZFZYUMN3OOIIWHUXKP52BZI5FQIXR", "length": 5783, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "शिवारेत आज दारूबंदीसाठी मतदान – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nशिवारेत आज दारूबंदीसाठी मतदान\nबांबवडे ( प्रतिनिधी ) :शिवारे तालुका शाहुवाडी इथं आज दि.२७ मार्च रोजी सकाळी ११.०० ते संध्याकाळ पर्यंत दारूबंदी साठी मतदान होणार आहे.तरी आपली भावी पिढी निर्व्यसनी व सुदृढ राखण्यासाठी दारूबंदी होणे काळाची गरज आहे.\nआजवर दारूमुळे अनेक संसारे उध्वस्त झाल्याची उदाहरणे रोजच्या जिवनात आपल्याला पहायला मिळत आहेत. म्हणून ग्रामीण जनतेच्या संसारात ढवळाढवळ करणारी दारूची बाटली आडवी झाल्याशिवाय लोकांचे संसार मार्गी लागणार नाहीत.\nम्हणूनच आज होणाऱ्या दारूबंदीच्या मतदानासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन, ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.\n← वीज कनेक्शन न मिळाल्याने गुनुगाडे यांचे बेमुदत धरणे आंदोलन\nशिवाऱ्यात ४२६ मतांनी बाटली आडवी :जनसेवा प्रतिष्ठानचे यश →\nआदरणीय भिडे गुरुजींचे व्याख्यान हे, होणारच …\nमहिला व बालविकास तसेच संरक्षण प्रकल्प विभाग रस्त्यावर …\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2020/09/10/riyas-lawyer-satish-maneshinde/", "date_download": "2021-05-18T01:28:31Z", "digest": "sha1:CE6JRLKYFPQJ6NAM5XLKYWH7DXR6K3WV", "length": 20024, "nlines": 178, "source_domain": "yuvakatta.com", "title": "सतीश मानेशिंदे हे आहेत भारतातील सर्वात महागडे वकील, एका केससाठी तब्बल एवढी घेतात फिस...! - YuvaKatta", "raw_content": "\nHome व्यक्तिविशेष सतीश मानेशिंदे हे आहेत भारतातील सर्वात महागडे वकील, एका केससाठी तब्बल एवढी...\nसतीश मानेशिंदे हे आहेत भारतातील सर्वात महागडे वकील, एका केससाठी तब्बल एवढी घेतात फिस…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब\nसतीश मानेशिंदे सर्वात महागडे ‘सेलिब्रेटी लॉयर’…\nकर्नाटकातील एका मध्यमवर्गीय परिवारात जन्मलेले सतीश मानेशिंदे हे आज भारतातील एक ‘हाय प्रोफाईल क्रिमिनल लॉयर’ म्हणून ओळखल्या जातात. सतीश मानेशिंदे यांनी अनेक राजनेता, चित्रपट कलाकार आणि काही प्रसिध्द व्यक्तींसाठी खटले लढले आहेत. सतीश मानेशिंदे यांनी अनेक बहुचर्चित आणि वादग्रस्त प्रकरणांमध्ये वकिली केली आहे. यामुळे लोकं त्या वादग्रस्त प्रकरणाबद्दल आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळे विचार मांडत असले तरीही सतीश मानेशिंदे हे आज एक सर्वात महागडे ‘सेलिब्रेटी लॉयर’ बनले आहेत.\nसतीश मानेशिंदे यांनी त्यांची एलएलबीची पदवी हि ‘कर्नाटका युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’ येथून मिळवली होती. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वकिलीमध्ये करिअर बनवण्यासाठी १९८३ मध्ये मुंबईला आले. येथूनच त्यांचा सर्वात महागडे वकील बनण्याचा प्रवास सुरु झाला होता. त्यांनी प्रसिध्द वकील रामजेठ मलानी यांच्या सोबत जुनिअर लॉयर म्हणून तब्बल दहा वर्षांपर्यंत इंटर्नशिप केली होती.\nरामजेठ मलानी हे त्याकाळी भारतातील सर्वात महागडे वकील होते त्यांची फीस २५ लाख पर अपिरेंस एव्हढी होती. रामजेठ मलानी यांनी देशातील मोठ मोठ्या नेत्यांचे प्रकरने न्यायालयात निकाली लावले होते. मलानी यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे हत्या प्रकरण, लालूप्रसाद यादव, बीएस येदयुराप्पा, जयललीथा, हर्षद मेहता स्टोक मार्केट घोटाळा, लालकृष्ण अडवाणी, आसाराम बापू यांसारखे अनेक बहुचर्चित प्रकरने हाताळली होती.\nरामजेठ मलानी यांच्या सोबत काम करत राहिल्यामुळेच सतीश मानेशिंदे हे त्यांच्या कामामध्ये अधिकच एक्स्पर्ट झाले होते. यामुळे आता त्यांच्या ओळखी मोठमोठे नेते आणि व्यावासाहिक यांच्यासोबत होत होत्या. नंतर सतीश मानशिंदे यांनी मलानी यांना सोडून आपल्या स्वतंत्र केसेस हाताळन्यास सुरुवात केली होती.\nसतीश मानेशिंदे यांच्या जीवनात सर्वात मोठा बदल झाला तो बॉलीवूड मधील प्रसिध्द अभिनेता संजय दत्त याची १९९३ मधील बॉम्बस्फोट केस त्यांना मिळाल्या नंतर. हे प्रकरण हाताळल्यामुळे त्यांचे करिअर हे यशाच्या शि���रावर पोहचले होते आणि ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले होते. सर्वांनाच माहित आहे या प्रकरणामध्ये संजय दत्तला शिक्षा पण झाली होती. या केसनंतर सतीश मानेशिंदे यांना मोठमोठ्या सेलिब्रिटी कडून अटेंशन मिळू लागले. यानंतर त्यांनी अभिनेता सलमान खान याचीही केस हाताळली होती.\nयासोबतच सतीश मानेशिंदे यांनी मोठमोठ्या राजानेत्यांची मोठमोठी प्रकरने हाताळली आहेत जशे कि, मुंबई पोलीस इन्स्पेक्टर दया नायक यांची केस, शोबन मेहता मॅच फिक्सिंग केस, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची पत्नी सुजाता निकलजे हिची केस, बिंदू दारा सिंग याची बेटिंग केस, एव्हढेच नाही तर त्यांनी राखी सावंतची सुसाईड अबेटमेंटची केस सुद्धा हाताळली होती.\nसतीश मानशिंदे यांच्याबद्दल असेही म्हटले जाते कि त्यांची बोलण्याची शैली हि सर्वांपेक्षा वेगळी आहे त्यासोबतच ते ज्याप्रमाणे साक्ष आणि पुरावे न्यायाधीशासमोर मांडतात हे त्यांच्या सफलतेचे सर्वात मोठे कारण आहे. कोर्टात त्यांचा बोलण्याचा अॅटीट्युड हा त्यांना सर्वात युनिक बनवतो.\nगेल्या काही दिवसांपासून सतीश मानेशिंदे परत चर्चेमध्ये आले आहेत कारण, सुशांत सिंग प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीने त्यांना आपला वकील म्हणून नेमले आहे. सतीश मानशिंदे हे सामान्यतः हाय प्रोफाईल केसच घेतात हे त्यांच्या आजपर्यंतच्या केसेस बघितल्यावर कळते आणि यामुळेच ते भारतातील सर्वात महागडे सेलिब्रेटी वकील आहेत.\nदहा वर्ष पहिले मानेशिंदे हे १० लाख रुपये फीस पर हेअरिंग साठी घेत होते. आजच्या वेळी त्यांची फीस किती आहे हे कोणालाही माहित नाही परंतु काही लोकांच्या मते त्यांची आजची फीस हे २० ते २५ लाख पर हेअरिंग एव्हढी असू शकते. त्यांची आजची संपती हि ६०० ते ७०० कोटी रुपये एव्हढी आहे असेही म्हटले जाते.\nलोकांच्या मनात सतीश मानशिंदे यांच्याबद्दल अलग अलग विचार आहेत, काही लोकांच्या मते त्यांनी अनेक चुकीच्या केसेस आणि चुकीच्या माणसांसाठी काम केले आहे यामुळेच आज ते प्रसिध्द आहेत, तर काहींच्या मते हि त्यांच्या व्यवसाह्याशी निगडीत गोष्ठ आहे आणि प्रत्येक वकिलाला प्रत्येक प्रकारचे केस हाताळावे लागतात. यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे हे अवश्य कळवा.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहे पण अवश्य वाचा : हे आहेत भारतातील अत्यंत विषारी असे ५ साप …\nPrevious articleमहात्मा गांधींनी सुरू केलेल्या वृत्तपत्रामुळे ‘ह्या’ देशाला स्वातंत्र्य मिळाले होते.\nNext articleया लहानशा चुकीमुळे कल्पना चावला यांनी आपले प्राण गमावले होते..\nपुण्यातील ही तरुणी सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी जन’जागृती’ करतेय…\n७० वर्षीय मीनाताईं १६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’…..\nपुण्यातील हे मुस्लीम कुटुंब देतेय कोरोनाच्या लढाईत योगदान….\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी केलीय….\nचित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे आदर्श मांडलाय…\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्यांने कमवले लाखो रुपये\nनोकरीकरते वेळेस त्यांच्याकडे होते फक्त 39 रुपये,आज चीन मध्ये आहे 8 करोड रुपयांचा व्यवसाय…\nममता बॅनर्जी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित….\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\n‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.\nही आहे रामोशी समाजातील पहिली महिला रिक्षाचालक…\nया व्यक्तीने इन्स्टाग्रामच्या एप्लिकेशन मध्ये दोष शोधून 20 लाख रुपये कमावले\nनरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेर येताच राहुल फॉर्ममध्ये,पहिल्या वनडेत शानदार अर्धशतक…\nरोहित-कोहली नव्हे तर ‘या’दहा खेळाडूंनी आयपीएलमध्ये ठोकलंय सर्वात वेगवान अर्धशतक….\nरोमहर्षक सामन्यात बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा एक धावांनी केला पराभव: विराटची टीम...\n90च्या दशकातील लोकं या फोटोमधील सर्व ब्रँड आणि त्यांच्या जाहिराती ओळखू...\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे...\nअशी बनवा रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी अद्रकची चटणी; चवीला आहे जबरदस्त….\nHappy Birthday Sachin Tendulkar: सचिन तेंडूलकरचे ‘हे’ विक्रम मोडणे जवळपास अशक्यच…\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/05/nagrdhyaksh/", "date_download": "2021-05-18T01:16:19Z", "digest": "sha1:4X2IMGRZAAUACFEDKAPQA7K2K2GI6MH3", "length": 9192, "nlines": 99, "source_domain": "spsnews.in", "title": "शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी ? : शिराळकरांची उत्सुकता शिगेला – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nशिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी : शिराळकरांची उत्सुकता शिगेला\nशिराळा : शिराळा नगरपंचायत चे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड दि.१५ जून रोजी होणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nशिराळा नगरपंचायत ची पहिलीच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत १७ पैकी ११ जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जिंकल्याने त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नगराध्यक्ष पद हे ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ‘ साठी राखीव आहे. याठिकाणी भाजप चा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदावर त्यांचा दावा असल्याची सर्वत्र चर्चा होती. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून सर्वसाधारण गटातून नागरिकांचा मागास प्रवर्गातील तीन स्त्री उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे हे तीन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी गृहीत धरले जातात, असा राष्ट्रवादी चा दावा आहे. त्यामुळे नगराध���यक्ष कोण होणार ,याची उत्सुकता शिराळकरांना लागली आहे.\nनगराध्यक्ष पदासाठी बुधवार दि.७ जून रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे, दुपारी २ नंतर छाननी, सायंकाळी ५ वजता उमेदवारी नाकारलेल्यांची याद्दी प्रसिद्ध करणे. ९ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी नाकारलेल्यांची अपीलाची मुदत आहे. १२जुन रोजी वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणेत येईल. १३जुन नामनिर्देशन अर्ज माघारीची मुदत आहे. १५ जूनला नगराध्यक्ष निवड आहे. आवश्यकता असल्यास मतदान व मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल.\n१५ जून रोजी उपनगराध्यक्ष पदासाठी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येतील . नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर १५ मिनिटात अर्ज माघार व उपनगराध्यक्ष पदाची निवड करणेत येईल. त्यामुळे बहिष्काराच्या मुद्द्यावर गाजलेल्या या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याचीच सर्वत्र चर्चा होत आहे.\n← आज कोडोली बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला पाठींबा\n‘प्रतिभा दुध’ च्या टेम्पो तील दुध स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांनी उलटले : शांततेतील ‘महाराष्ट्र बंद ‘ ला गालबोट →\nधरणग्रस्त व अभयारण्य ग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा- श्री. सत्यजित देशमुख\nदेश विरोधी प्रवृत्ती ठेचून काढू : आमदार राजेश क्षीरसागर\nकर्जमाफीसाठी आम.सत्यजित पाटील यांचा विधानसभेत हल्लाबोल\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://tractorguru.com/mr/implements/mahindra/gyrovator-zlx-145/", "date_download": "2021-05-18T00:48:17Z", "digest": "sha1:TTH7ZNPJXN52RV6JK6G46A3NDZADIUDX", "length": 14560, "nlines": 129, "source_domain": "tractorguru.com", "title": "महिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 145 किंमत भारतात, गेयरोवेटर झेडएलएक्स 145 रोटाव्हेटर", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर ला��वड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ\nमहिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 145 वैशिष्ट्ये\nयेथे सर्व तपशील महिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 145 रोटाव्हेटर भारतात.\nमहिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 145 लोकप्रिय आहे रोटाव्हेटर of महिंद्रा ब्रँड.\nमहिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 145 इम्प्लिमेंट्स शक्ती ही आहे 35-60 HP.\nमहिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 145 इम्प्लिमेंट्स आपल्या शेतीची उत्पादकता सुधारेल.\nमहिंद्रा रोटाव्हेटर भारतात वापरला जातो जमीन तयारी ऑपरेशनसाठी.\nआपण शोधत असल्यास महिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 145 रोटाव्हेटर किंमत, ट्रॅक्टरगुरू डॉट कॉमसह रहा.\nशक्ती: एन / ए\nशक्ती: एन / ए\nशक्ती: एन / ए\nशक्ती: एन / ए\nशक्ती: एन / ए\nमहिंद्रा आणि बुदानी अहवालाद्वारे प्रदान केलेला डेटा. प्रकाशित माहिती सामान्य उद्देशाने आणि चांगल्या विश्वासासाठी प्रदान केली जाते. तरीही आपल्याकडे सामायिक केलेल्या डेटासह काही समस्या असल्यास कृपया महिंद्रा ट्रॅक्टर डीलरला भेट द्या.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अट��� आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/police-children-appealed-by-social-media-to-stay-safe-from-corona", "date_download": "2021-05-18T00:40:03Z", "digest": "sha1:AJDWCDAKOHYO7D4QZ5RR2MFACQJ7TAXH", "length": 20611, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"आमच्या पोलिस बाबांना सहकार्य करा, रस्त्यावर उगाच फिरू नका !'", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\n\"आमच्या पोलिस बाबांना सहकार्य करा, रस्त्यावर उगाच फिरू नका \nवाळूज (सोलापूर) : पोलिसांच्या चिमुकल्यां मुलांनी नागरिकांना केलेले \"पोलिसांना सहकार्य करा, घरीच राहा, जय हिंद..' हे भावनिक आवाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. \"आम्ही पोलिसांची मुले आव्हान करतो की, पोलिसांना सहकार्य करा, घरीच राहा, जय हिंद..' हे भावनिक आवाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. \"आम्ही पोलिसांची मुले आव्हान करतो की, पोलिसांना सहकार्य करा, घरीच राहा, जय हिंद..' अशी रंगीबेरंगी अक्षरपाटी हातात घेऊन कोव्हिड वॉरियर्स म्हणून आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस सर्व स्तरावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांच्या पोटच्या गोळ्यांनी \"आमच्या पोलिस बाबांना सहकार्य करा, रस्त्यावर उगीच फिरू नका' हे सांगण्यासाठी फोटो चेनद्वारे हा संदेश दिला आहे. हा संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.\n\"सोलापूर ग्रामीण पोलिस' या फेसबुक पेजवर सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अतुल झेंडे यांनी \"प्लीज स्टे होम, स्टे सेफ, सपोर्ट कोव्हिड वॉरियर्स' असे आवाहन केले आहे. या पेजवरून पोलिसांच्या चिमुकल्या निरागस लेकरांनीही, लॉकडाऊनमध्येही रस्त्यावर मोकाट फिरू नका म्हणून दिलेल्या भावनिक बोबड्या आवाहनाला सोशल मीडियावरील सपोर्टरकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nहेही वाचा: डॉक्टरचा दिलदारपणा उद्घाटनापूर्वीच दिले हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी\nराज्यात आणि देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पोलिस सर्व आघाड्यांवर सतत बजावत असतात. दहशतवादी हल्ले, राजकीय कार्यक्रम, धार्मिक गर्दीचे कार्यक्रम जसे विविध उत्सव, जत्रा, यात्रा, कुंभमेळे, दंगली, चोऱ्या-दरोडे, अपघात, विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती, संचारबंदी, टाळेबंदी, नाकाबंदी यांसारख्या कर्तव्यावर ते सतत मानसिक तणावात असतात. त्यांचेही कुटुंब आहे. त्यांनासुद्धा आपल्यासारखे आई, वडील, नातेवाईक, पत्नी, छोटी छोटी गोंडस मुलं- मुली आहेत. त्यांना त्यांच्यासाठी वेळ देता येत नाही. ही बाबा म्हणणारी गोंडस चिमुकली बाबांची वाट पाहून रोज झोपते, तेव्हा बाबा रात्री- अपरात्री एक- दोन वाजता येतो आणि लेकरांना झोपेतच गोंजारून सकाळी ते उठायच्या आत ड्यूटीवर जातो. बाळ उठून बाबाला पाहू शकत नाही. त्याला लाडाने त्याच्या कुशीत शिरून दोन पापे घ्यावे वाटतात, पण ते सुख या धावपळीत त्यांच्यापासून कायमचं हिरावतं. कधी कधी कामावर जाताना त्यांच्या हाताला व पायाला धरून \"बाबा, लवकर घरी या, आम्ही वाट पाहतो' ही हाक काळीज चिरून जाते.\nसोलापूर जिल्ह्यासह राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. तरी पण काही लोक रस्त्यांवर बिनकामाचे फिरत आहेत. काहीजण विनामास्क फिरत आहेत. नियमांचे पालन न करता इतरांचे आयुष्य धोक्यात घालत आहेत. पोलिसांनी हटकले तर त्यांच्याशीच वाद घालून उलट शिव्या, झटापट करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नागरिकांनी कोव्हिड विषाणूचा झपाट्याने होत असलेली संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने व पोलिसांच्या पोटच्या गोळ्यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद द्यावा, अशी चर्चा सर्वत्र होत आहे.\nहेही वाचा: आता आवाहन, सूचना, इशारा बंद थेट ग्रामपंचायत करातून होणार दंडाची वसुली\nनागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामासाठी, अत्यावश्यक सेवेसाठीच घराबाहेर पडावे. रस्त्यावर उगीच मोकाट फिरू नये. स्वतःची, कुटुंबाची व समाजाची या जीवघेण्या संसर्गापासून काळजी घ्यावी. नियमांचे पालन करा. पोलिसांना सहकार्य करा.\n- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण\n\"आमच्या पोलिस बाबांना सहकार्य करा, रस्त्यावर उगाच फिरू नका \nवाळूज (सोलापूर) : पोलिसांच्या चिमुकल्यां मुलांनी नागरिकांना केलेले \"पोलिसांना सहक��र्य करा, घरीच राहा, जय हिंद..' हे भावनिक आवाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. \"आम्ही पोलिसांची मुले आव्हान करतो की, पोलिसांना सहकार्य करा, घरीच राहा, जय हिंद..' हे भावनिक आवाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. \"आम्ही पोलिसांची मुले आव्हान करतो की, पोलिसांना सहकार्य करा, घरीच राहा, जय हिंद..' अशी रंगीबेरंगी अक्षरपाटी हातात घेऊन कोव्हिड वॉर\nगृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी केली पाच लाखांची मागणी \nसोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त वैद्यकीय सुविधा सोडता अन्य कोणालाही आस्थापने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने कडक निर्बंधांमध\nपाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उभारतंय शंभर बेडचे हॉस्पिटल\nसोलापूर : पोलिस वेल्फेअर फंडातून पोलिस मुख्यालयातील पोलिस पब्लिक स्कूलच्या इमारतीत 100 बेडचे कोव्हिड हेल्थ सेंटर उभारले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर पहारा देणाऱ्या पोलिसांना कोरोना काळात तत्काळ उपचार व्हावेत, या हेतूने पोलिस आयुक्\nपंचवीस लाखांचा दंड भरला मात्र मास्क नाही घातला \nसोलापूर : शहरात कडक लॉकडाउन असतानाही मास्कविना फिरणारे, रस्त्यांवर दुचाकीसह अन्य वाहनातून फिरताना नियमांचे पालन न करणारे, किरकोळ कारणावरून शहरातून ये- जा करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. शहर पोलिसांनी 13 ते 24 एप्रिल या काळात सहा हजार 533 जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल\n\"चला, तुमची टेस्ट करून तुम्हाला चौदा दिवस क्वारंटाइन करतो \nदक्षिण सोलापूर (सोलापूर) : \"संचारबंदी आहे माहीत नाही का चला, आता तुमची टेस्ट करतो अन् चौदा दिवस क्वारंटाइन करतो...' या पोलिसांच्या धमकीने मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठांचा बीपी वाढून घाम फुटत आहे. त्यामुळे \"ब्रेक द चेन'साठी अनेकांनी मॉर्निंग वॉकलाच ब्रेक दिला आहे.\nनियम मोडणाऱ्यांना आता दंडुक्याने समजावणार पोलिस निरीक्षक निंबाळकरांचा इशारा\nसांगोला (सोलापूर) : सांगोल्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियम मोडणाऱ्यांविरोधातील एकूण 3 हजार 156 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 12 लाख 95 हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर व्यापारी लोकांमधून नियम न पाळणाऱ्यांविरोधात 3 हजार 209 गुन्हे दाखल करून त्यांच्\nलस घेतल्यानंतर पाळा \"हे' नियम दुसरा डोस घ्या आठ आठवड्यांतच\nसोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांतच घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेकजण दोन महिन्यांनंतर लस टोचण्यासाठी येत असल्याने त्यांना लस द्यायची की नाही, याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. तत्पूर्वी, आधार कार्ड अपडेट नसलेल्यांसाठी दुसरा पर\n आज 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 14 जणांचे वय 50 पेक्षाही कमी\nसोलापूर : शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतानाच मृतांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज कोरोना काळातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून शहरातील 23 तर ग्रामीणमध्ये 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे,\n\"नेव्ही'मध्ये सुरू होणार विविध पदांसाठी भरती प्रक्रिया \"या' दिवसापासून करा अर्ज\nसोलापूर : इंडियन नेव्हीमध्ये नौसैनिक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी. 2021 मध्ये नौसैनिक (सेलर्स) भरतीसाठी नौदलाकडून एक अपडेट प्रसिद्ध करण्यात आला आहे. भरती पोर्टल joinindiannavy.gov.in वर भारतीय नौदलाने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, सेलर्स एंट्री - एए-150 आणि एसए\nसीबीएसई देणार विद्यार्थ्यांच्या नवविचार व कल्पनांना मोठे बक्षीस 30 एप्रिलपर्यंत करा अर्ज\nसोलापूर : देशातील बौद्धिक संपत्तीकडे विद्यार्थ्यांचे हित जागृत करण्यासाठी, त्यांना संवर्धनासाठी प्रेरित करण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वभाव आणि नावीन्यपूर्ण भावना जागृत करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) स्थापना केली गेली आहे. यासाठी बोर्डाने शालेय मुलांसाठी इनोव्हेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscworld.com/30-april-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-05-18T01:49:27Z", "digest": "sha1:TUI5WZKV6N6EVOV435R5DWGLPGFPH4WF", "length": 24791, "nlines": 256, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "30 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (30 एप्रिल 2020)\nमोदी सरकारचा मोठा निर्णय:\nकेंद्रीय गृहमंत्रालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाता येणार आहे. गृहमंत्रालयाने अडकलेल्या या सर्वांना प्रवासाला परवानगी दिली आहे.\nकेंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था राज्य सरकारला करावी लागणार आहे.\nतर आपल्या आदेशात गृहमंत्रालयाने राज्यांना अडकलेल्या लोकांना इतर राज्यात पाठवताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सांगितलं आहे.\nतसेच आदेशाप्रमाणे या सर्वांना प्रवासाची परवानगी देण्याआधी तपासणी केली जाणार असून करोनाची लक्षणं नसलेल्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे.\nचालू घडामोडी (29 एप्रिल 2020)\nमहाराष्ट्रतील ग्रामीण भागाच्या विद्युतीकरणासाठी कर्ज :\nमहाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे विद्युतीकरण करण्यासाठी आशियायी विकास बँकेने भारत सरकारला 2616 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.\nमहाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावरचे राज्य असून ग्रामीण भागात कृषी क्षेत्रामध्ये सर्वाधिक लोक अजूनही काम करतात.\nकृषी उत्पादनाला पाटबंधारे व वीज, पाणी यांच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे फटका बसत आहे. ग्रामीण भागात उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याची गरज असून महाराष्ट्रात नवीन वीज संजालातून वीज देण्यासाठी या कर्जाचा वापर केला जाणार आहे.\nया कर्जातून 33/11 केव्हीची 121 उपकेंद्रे सुरू करण्यात येणार असून 46,800 कि.मी.ची 11 किलोव्होल्टचे विस्तारित वीज संजाल सुरू करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची क्षमताही यात वाढवली जाणार आहे. महाराष्ट्र सरकार व ही कंपनी 703.1 दशलक्ष डॉलर्सच्या प्रकल्पातच 357.1 दशलक्ष डॉलर्सचा वाटा उचलणार आहे.\nकरोना निदानासाठी स्वस्त, जलद चाचणी विकसित :\nअमेरिकेतील वैज्ञानिकांनी कमी किमतीची कोविड 19 निदान चाचणी शोधून काढली असून त्याचा फायदा लोकांच्या मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्यासाठी होणार आहे.\nतर या चाचणीचे नामकरण ‘सार्स सीओव्ही 2 डिटेक्टर’असे करण्यात आले असून ही चाचणी करणे व त्याचा अर्थ लावणे सोपे आहे, असे सॅनफ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.\n‘नेचर बायोटेक्नॉलॉजी’ या नियतकालिकात याबाबत माहिती जाहीर करण्यात आली असून ही चाचणी मोठय़ा प्रमाण���वर उपलब्ध करून दिली जाणार आहे.\nअन्न व औषध प्रशासनाने अजून या चाचणीला मान्यता दिलेली नाही, पण ती लवकरच मिळेल यात शंका नाही.\nप्राध्यापक चार्ल शिऊ यांनी सांगितले की, यात क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ही अतिशय प्रगत चाचणी राहील. करोना विषाणूवर क्रिस्पर तंत्रज्ञानावर आधारित ही पहिलीच चाचणी आहे.\nपन्नाशीपार पोलिसांना आता कार्यालयीन ड्युटी :\nराज्य पोलीस दलातील पन्नाशीवरील अधिकारी-अंमलदार आता रस्त्यावर बंदोबस्त किंवा नाकाबंदी ड्युटी करणार नाहीत. त्यांना कार्यालयातील सोयीचे काम करायचे आहे. कोरोनाच्या विषाणूचा पोलिसांमध्ये होत असलेल्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी पोलीस महासंचालंकानी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.\nतसेच आरोग्याच्या कारणास्तव रजा हवी असल्यास तातडीने ती मंजूर करावी, असे आदेश त्यांनी राज्यातील सर्व पोलीस घटकप्रमुखांना दिले आहेत.\nराज्य पोलीस दलातील शंभरहून अधिक अधिकारी -अंमलदाराना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या दुप्पटीहून अधिक जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोनामुळे चार पोलिसांचा बळी गेला आहे. त्यामुळे पोलीस दलही हवालदिल झाले आहे.\nपंजाबमध्ये 17 मे पर्यंत कर्फ्यू :\nपंजाबमध्ये तीन मे नंतर आणखी दोन आठवडयांसाठी कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बुधवारी ही घोषणा केली.\nउद्यापासून पंजाबमध्ये मर्यादीत प्रमाणात लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. पंजाबमध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 300 पेक्षा जास्त असून 19 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.\n“अजून काही काळासाठी लॉकाडाउनचे निर्बंध कायम ठेवणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या समितीचे रिपोर्ट तपासल्यानंतर कर्फ्यू दोन आठवडयांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला” असे सिंग यांनी सांगितले.\nतर लॉकडाउनमधून बाहेर पडण्याची रणनिती ठरवण्यासाठी ही तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.\nतापमान वाढ आणि करोनाच्या फैलावात घट :\nदिवसाच्या सरासरी तापमानात होत जाणारी वाढ आणि Covid-19 च्या फैलावाचे कमी होणारे प्रमाण या दोन गोष्टींचा काही ठराविक शहरांमध्ये परस्परांशी 85 टक्के संबंध आहे. नागपूरमधील नॅशनल एनवायरमेंटल रिसर्च इंजिनिअरींग इन्स्टिटयूटच्या (नीरी) अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.\nनीरीचा हा अभ्यास गणितीय मॉडेलवर आहे. नीरीने जागतिक आरोग्य संघटनेकडून Covid-19 चा डाटा आणि भारतीय हवामान विभागाकडून तापमानाची माहिती मागवून घेतली.\nतर सरासरी तापमान, आर्द्ता यांचा महाराष्ट्र-कर्नाटकात वाढणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येशी काय संबंध आहे याचा अभ्यास केला.\nमहाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील तापमान, आर्द्ता तपासली गेली. या दोन राज्यांच्या सरासरी तापमानात 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतर Covid-19 च्या रुग्ण संख्येमध्ये घट होण्यास सुरुवात झाली असा नीरीच्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. भारतातील उष्ण तापमान करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यामध्ये फायद्याचे ठरणार आहे.\nकोरोनाच्या लढ्यात पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार ‘रिवार्ड’ :\nकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जीवावर उदार होऊन बंदोबस्तात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ‘रिवार्ड’ दिला जाणार आहे.\nतर यात ड्युटीवर असताना दुर्दैवाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यास त्याला दहा हजार रुपये रिवार्ड म्हणून दिले जाणार आहेत.\nतसेच या रिवार्डची रक्कम पोलिस कल्याण निधीतून त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार असून आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये संबंधीत पोलिसांना बिगरव्याजी दिले जाणार आहे. अशी घोषणा सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केली.\nआत्तापर्यंत शहर पोलिस दलात आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्या सर्वांना हा रिवार्ड देण्यात येणार आहे.\nपृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट :\nअंतराळातून रॉकेटच्या तिप्पट वेगाने जाणारा एक मोठा उल्कापिंड 1998 OR2 पृथ्वीच्या जवळून गेला आहे. या उल्कापिंडमुळे पृथ्वीला कोणताही धोका नव्हता. कारण हा उल्कापिंड 63 लाख किमीवरून पुढे गेला आहे.\nतर तो याआधी 12 मार्च 2009 मध्ये पृथ्वीपासून 2.68 कोटी किमी लांबीवरून गेला होता. आता घाबरायचे कारण नसल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.\nतसेच हा उल्कापिंड पृथ्वीच्या शेजारून यापुढेही जाणार असून त्याचा वेग पाहता तो 11 वर्षांनी पुन्हा येणार आहे. यावेळी त्याचे अंतर हे पृथ्वीपासून 1.90 कोटी किमी असणार आहे.\nहा उल्कापिंड दर 11 वर्षांनी पृथ्वीजवळून जातो. भविष्यात हा उल्कापिंड 2031, 2042 आणि नंतर 2068 व 2079 मध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे.\nयापैकी 2079 मध्ये हा उल्कापिंड पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. यावेळी ��्याचे अंतर हे आतापेक्षा 3.5 पटींनी कमी असणार आहे. आज हा उल्कापिंड 63लाख किमी लांबून गेला आहे. 2079 मध्ये हा उल्कापिंड 17.73 लाख किमी अंतरावरून जाणार आहे. हे या उल्कापिंडाचे पृथ्वीपासूनचे सर्वांत कमी अंतर असणार आहे.\nलॉकडाऊनंतर डोंबिवलीत होणार पासपोर्ट सेवा केंद्र :\nकल्याण लोकसभा मतदारसंघातील लाखो नागरिकांच्या सोयीसाठी मतदारसंघात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून अखेरीस डोंबिवली एमआयडीसी येथील पोस्ट ऑफिसची त्यासाठी निवड करण्यात आली आहे.\nतर सध्या सुरू असलेले लॉकडाउन उठवण्यात आल्यानंतर लवकरात लवकर हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कळवण्यात आले आहे.\nकेंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली होती.\n30 एप्रिल हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन‘ म्हणून साजरा केला जातो.\nभारतीय चित्रपट उद्योगाचे जनक ‘धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके’ यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी झाला होता.\nमाणिक बांडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये झाला.\nवर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापना सन 1936 मध्ये केली.\nसन 1977 मध्ये 9 राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.\nकलकत्त्यात 1982 या वर्षी बिजान सेतु हत्याकांड घडले होते.\nचालू घडामोडी (1 मे 2020)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (ब���द्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/if-diagnosed-and-treated-in-time-corona-will-definitely-get-better-collector-ravindra-thackeray/08030754", "date_download": "2021-05-18T03:03:56Z", "digest": "sha1:FVZLWQPQ5D4JUL3ESOPWGJGPJSB2VMSB", "length": 10568, "nlines": 56, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "वेळीच निदान व उपचार केल्यास कोरोना हमखास बरा होतो:-जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nवेळीच निदान व उपचार केल्यास कोरोना हमखास बरा होतो:-जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nकोरोनापासून होणारी मृत्यूसंख्या कमी करण्यासाठो कोरोनावर मात करण्यात यश मिळवा-जिल्हा धिकारी ठाकरे\nकामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नागपूर जिल्ह्यात चांगलाच पसरला असून नागपूर जिल्ह्यातील एकूण 13 तालुक्यापैकी एकट्या कामठी तालुक्यात कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या ही सर्वाधिक असून नागपूर जिल्ह्यातील एकूण 13 तालुक्यात झालेल्या 19 कोरिणाबधित मृत्यूपैकी 16 कोरोणाबधित रुग्ण हे कामठी शहरातील मृत्युमुखी पडले आहेत तेव्हा या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता वेळीच पुढाकार घेऊन उपचार घेणे गरजेचे आहे जेणे करून कोरोनावर मात करून मृत्यूपासून बचाव करता येईल.\nकोरोना विषाणू हा जीवघेना नसून एक व्हायरस आहे तेव्हा या व्हायरस सारख्या रोगाला घाबरता कामा नये, या कोरोना सारख्या रोगाचे प्रमुख लक्षणे असलेले सर्दी, खासी, ताप,गळा खवखवणे यासारखे लक्षणे असल्यास स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व स्वतःच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कोरोना तपासणी चाचणी करून घेता उपचार घेतल्यास अवघ्या काही दिवसात कोरोनाच्या औषधोपचारातुन कोरोना बरा होतो तसेच कोरोना विषाणूचे कुठलेही लक्षण नसल्यास एखादा रुग्ण कोरोना पॉजीटिव्ह आढळल्यास त्याला औषधोपचारासाठी नागपूर ला घरापासुन दूर न पाठवता घरीच विलीगिकरन करून औषधोपचार करता येऊ शकतो तेव्हा नागरिकानो कोरोनाची चाचणी वेळीच करून घ्या , प्रशासनाने दिलेल्या सुरक्षिततेचे काटेकोर नियम पाळा, व कोरोनाचा उपचार संदर्भात कोरोनाचे वेळीच निदान व उपचार केल्यास कोरोना हमखास बरा होतो असे मौलिक प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज कामठी शहरातील हॉट स्पॉट ठरलेले वारीसपुरा, इमलिबाग, न्यागोदाम, कामगार नगर भागातील जनजागृती कार्यक्रमात बोलत होते यावेळी खुद्द ��िल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सदर हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरात व्यक्तीशा पोहोचु न कोरोना विषयो जनजागृती करीत नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले.\nयाप्रसंगी जी प मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, तहसिलदार अरविंद हिंगे, नगर परिषद मुख्याधिकारी जुम्मे प्यारेवाले ,महिला पोलीस उपनिरीक्षक कटारे, नगरसेवक काशिनाथ प्रधान ,नगरसेवक लालसिंग यादव, माजी नगरसेवक मो अर्शद, स्वास्थ्य निरीक्षक गफ्फु मेथीयां, पोलीस कर्मचारी समाधान पांढरे,आदी उपस्थित होते.\nरीता फाउंडेशनचा उपक्रम कोरोना काळात 14 महिन्यापासून अन्न वितरण.\nप्रभाग ३७ मधील गडर लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करा\n‘बारामती ॲग्रो’कडून २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनपाकडे सुपूर्द\nसोमवारी २३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nशहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ\nपथविक्रेत्यांवर होणार्या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर\nकोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी\n७९१४ विनाकारण फिरणा-या नागरिकांची मनपा – पोलिसांनी केली चाचणी\nरीता फाउंडेशनचा उपक्रम कोरोना काळात 14 महिन्यापासून अन्न वितरण.\nप्रभाग ३७ मधील गडर लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करा\n‘बारामती ॲग्रो’कडून २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनपाकडे सुपूर्द\nसोमवारी २३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nरीता फाउंडेशनचा उपक्रम कोरोना काळात 14 महिन्यापासून अन्न वितरण.\nMay 18, 2021, Comments Off on रीता फाउंडेशनचा उपक्रम कोरोना काळात 14 महिन्यापासून अन्न वितरण.\nप्रभाग ३७ मधील गडर लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on प्रभाग ३७ मधील गडर लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करा\n‘बारामती ॲग्रो’कडून २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनपाकडे सुपूर्द\nMay 18, 2021, Comments Off on ‘बारामती ॲग्रो’कडून २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनपाकडे सुपूर्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/ten-gurus-marathi/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-107050700001_1.htm", "date_download": "2021-05-18T00:47:23Z", "digest": "sha1:FYNTFQHLGTKMLM5FKWTSAXBFXHACUAFA", "length": 16337, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गुरू नानकदेव | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजन्म- १५ एप्रिल १४६९\nमहानिर्वाण- ७ सप्टेंबर, १५३९\nग���रू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे १५ एप्रिल १४६९ रोजी एका हिंदू कुटुंबात झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.\nगुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक होते. लहानपणी मौंजीबंधनावेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या.\nसर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते.\nगुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी 'कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत', असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती.\nत्यासाठी अनेक केंद्राची साखळी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्वज्ञान मांडले. ते क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला.\nयावर अधिक वाचा :\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये...अधिक वाचा\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या....अधिक वाचा\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात...अधिक वाचा\nआज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली...अधिक वाचा\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल....अधिक वाचा\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल....अधिक वाचा\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. ...अधिक वाचा\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा...अधिक वाचा\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. ...अधिक वाचा\nआर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या...अधिक वाचा\nइतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार...अधिक वाचा\nहुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये...अधिक वाचा\nगंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व\nभागीरथ एक प्रतापी राजा होते. त्यांनी आपल्या पूर्वजांना जीवन-मरण या दोषापासून मुक्त ...\nGanga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि ...\nयंदा गंगा सप्तमी सण मंगळवारी, 18 मे रोजी साजरा केला जाईल. गंगा नदी ही हिंदूंच्या ...\nआपल्यावर भगवान शिवाचे ऋण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती\nमनुष्य जन्म घेतो आणि त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक प्रकाराचे ऋण, पाप, पुण्य त्याचा पिच्छा ...\nशास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे\n1. धर्मग्रंथानुसार या जीवाची उत्पत्ती पाच घटकांपासून झाली आहे. मृत्यूनंतर, सर्व घटक ...\nधार्मिक मान्यतानुसार, आदी शंकराचार्य यांचा जन्म वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या ...\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/folk-artist-chhagan-chougule/", "date_download": "2021-05-18T00:54:04Z", "digest": "sha1:FE6IUKP3RNWIMSLYGTH2KFAPA555UZYT", "length": 3224, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "folk artist Chhagan Chougule Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai: ‘नवरी नटली’ फेम लोककलावंत छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन\nप्रसिद्ध लोककलावंत आणि 'नवरी नटली' फेम छगन चौगुले यांचं आज निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच त्यांचे आज (गुरुवारी) निधन झाले.…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B5_%E0%A4%A6%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2021-05-18T01:29:43Z", "digest": "sha1:2AMTWBW7YLV25RJ5NTQA5BDX5IKSFJM7", "length": 4766, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रोस्तोव दॉन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरशियामधील एक मोठे शहर\nरोस्तोव याच्याशी गल्लत करू नका.\nरोस्तोव दॉन (रशियन: Росто́в-на-Дону́) हे रशिया देशाच्या रोस्तोव ओब्लास्ताचे व दक्षिण संघशासित जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आहे. रोस्तोव शहर रशियाच्या नैऋत्य भागात दॉन नदीच्या काठावर अझोवच्या समुद्रापासून २० किमी अंतरावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १०.९ लाख लोकसंख्या असलेले रोस्तोव रशियामधील एक मोठे शहर आहे.\nरोस्तोव दॉनचे रशियामधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १७५६\nक्षेत्रफळ ३४८.५ चौ. किमी (१३४.६ चौ. मैल)\n- घनता ३,१६७ /चौ. किमी (८,२०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)\nरशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. रोस्तोव हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nविकिव्हॉयेज वरील रोस्तोव दॉन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on ३० डिसेंबर २०१७, at ०८:३१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१७ रोजी ०८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/minister-aditya-thackeray-suggestion-to-mr-sanjay-raut-on-savarkar-bharatratna-subject.html", "date_download": "2021-05-18T01:52:15Z", "digest": "sha1:QNEFAFDVBRDRQFTRPJZ2BQSYX6VIVX5X", "length": 3171, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "संजय राऊत यांनी मांडलेलं मत वैयक्तिक : आदित्य ठाकरे", "raw_content": "\nसंजय राऊत यांनी मांडलेलं मत वैयक्तिक : आदित्य ठाकरे\nएएमसी मिरर वेब टीम\nमुंबई : वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन जे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. ती पक्षाची भूमिका नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.\nकोणताही वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश विकास करतो आहे का याकडे लक्ष देण्याची गरज आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा असा सल्लाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-05-18T02:37:52Z", "digest": "sha1:3DXAO4JK76IZUV5FH2STAGJU3LQJT6GD", "length": 5265, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आशियाई चलने - विकिपीडिया", "raw_content": "\n\"आशियाई चलने\" वर्गातील लेख\nएकूण ४७ पैकी खालील ४७ पाने या वर्गात आहेत.\nपूर्व तिमोर सेंतावो नाणी\nसंयुक्त अरब अमिराती दिरहम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ डिसेंबर २००७ रोजी ०५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://tractorguru.com/mr/implements/mahindra/gyrovator-zlx-165/", "date_download": "2021-05-18T00:24:40Z", "digest": "sha1:JKR4OQPCYXERC7PVTTMI5SWFXCIT44RY", "length": 14560, "nlines": 129, "source_domain": "tractorguru.com", "title": "महिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 165 किंमत भारतात, गेयरोवेटर झेडएलएक्स 165 रोटाव्हेटर", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ\nमहिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 165 वैशिष्ट्ये\nयेथे सर्व तपशील महिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 165 रोटाव्हेटर भारतात.\nमहिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 165 लोकप्रिय ���हे रोटाव्हेटर of महिंद्रा ब्रँड.\nमहिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 165 इम्प्लिमेंट्स शक्ती ही आहे 40-60 HP.\nमहिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 165 इम्प्लिमेंट्स आपल्या शेतीची उत्पादकता सुधारेल.\nमहिंद्रा रोटाव्हेटर भारतात वापरला जातो जमीन तयारी ऑपरेशनसाठी.\nआपण शोधत असल्यास महिंद्रा गेयरोवेटर झेडएलएक्स 165 रोटाव्हेटर किंमत, ट्रॅक्टरगुरू डॉट कॉमसह रहा.\nशक्ती: एन / ए\nशक्ती: एन / ए\nशक्ती: एन / ए\nशक्ती: एन / ए\nशक्ती: एन / ए\nमहिंद्रा आणि बुदानी अहवालाद्वारे प्रदान केलेला डेटा. प्रकाशित माहिती सामान्य उद्देशाने आणि चांगल्या विश्वासासाठी प्रदान केली जाते. तरीही आपल्याकडे सामायिक केलेल्या डेटासह काही समस्या असल्यास कृपया महिंद्रा ट्रॅक्टर डीलरला भेट द्या.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किं��ा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bezzia.com/mr/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2021-05-18T02:37:13Z", "digest": "sha1:FZHDKXRUWE3DD6JY6QU6IEACILF5XSOK", "length": 10515, "nlines": 90, "source_domain": "www.bezzia.com", "title": "उन्हाळ्यासाठी पुरीफॅसिआन गार्सियाचे नवीन ट्रेंड | बेझिया", "raw_content": "\nउन्हाळ्यासाठी पुरीफॅक्सिन गार्सियातील नवीन ट्रेंड\nमारिया वाजक्झ | 29/04/2021 18:00 | मी काय घालतो\nहिवाळ्याच्या मध्यभागी आम्हाला वर्तमानातील एक लहान पूर्वावलोकन आढळले पुरीफॅसिआन गार्सियाचा संग्रह. ज्यांचे कादंबरी यांच्यामधील एक अतिशय विस्तृत एसएस 21 संग्रह आम्हाला टणकातील तीन नवीन ट्रेंड सापडतात. ते फक्त कव्हर प्रतिमांमधून काय आहेत याचा अंदाज घेऊ शकता\nआपण कदाचित त्यांचा अंदाज लावला असेल. पहिल्याचा नायक म्हणून रंग असतो; विशेषत, एक खोल नारिंगी रंग. उर्वरित दोन प्रकारच्या प्रिंट्सचा संदर्भ घेतात: स्ट्रिपिंग प्रिंट आणि वनस्पति किंवा फुलांचा मुद्रण. स्पॅनिश कंपनीच्या नवीन संग्रहात केवळ तीन ट्रेंड नाहीत.\nप्युरिफॅसिअन गार्सिया संग्रहात नारिंगी नटलेला आश्चर्य वाटणे आश्चर्यकारक आहे. आम्ही त्यात सापडतो कलात्मक प्रिंटसह तुकडे स्लीव्हलेस प्रीटेड मिडी ड्रेस आणि लांबलचक वाहणारे शर्ट जसे की लेपल्स, अतिरिक्त मोठे पॉकेट्स आणि साइड स्लिट्स. परंतु साध्या कपड्यांमध्येदेखील फ्रिंज किंवा अशुद्ध लेदर जॅकेटसह ओव्हरसाईज ribed ओळ असुरक्षित जॅकेट सारख्या. गारमेंट्स जे फर्म इतर पांढर्या लोकांसह एकत्र करण्यास अजिबात संकोच करत नाहीत.\nक्षैतिज आणि अनुलंब पट्टे, पातळ आणि जाड पट्टे ... पुरीफॅसिआन गार्सियाच्या कादंब .्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे उभे आहेत. सर्व, तथापि, एक वैशिष्ट्य सामायिक, ते काळ्या आणि पांढर्या रंगात सादर केले आहेत. या प्रिंटसह आपल्याला पिनस्ट्राइपसह फिकट कपडे, सरळ पायघोळ आणि डिक-ब्रेस्टेड जैकेट सापडतील. जरी हे कदाचित फ्लेर्ड मिडी स्कर्ट असेल आणि आडव्या पट्ट्यांसह कॉटन जॅकेट असेल जे आपले लक्ष सर्वात जास्त आकर्षित करेल.\nपहिला वनस्पति, चमकद��र आणि बहुरंगी. पिवळसर रंगछटांसह काळ्या आणि पांढर्या रंगात दुसरा फुलांचा. तुमच्याकडे आधीपासून तुमचा आवडता आहे का गोल नेकलाइनसह पंच नायलॉनमध्ये बलून कट ट्रेन्च कोट आणि पफ्ड शॉर्ट स्लीव्हसह ग्रेन्ड क्रेपमध्ये मिडी ड्रेस आणि बलोनिकल प्रिंट असलेले आमचे आवडते तुकडे आहेत.\nज्यांच्यामध्ये आहे काळा आणि पांढरा फुलांचा प्रिंट आम्ही विशेषत: शॉर्ट स्ट्रेट-लाइन वेषभूषा आणि ट्राउझर्सने विस्फारित आहोत, दोन्ही विरोधाभासी पाईपिंग तपशीलांसह क्रेपमध्ये. जरी आम्हाला बॉम्बर जॅकेटचा उल्लेख करणे थांबवायचे नसते कारण उन्हाळ्यात हे खूप भिन्न पोशाख पूर्ण करण्यासाठी एक चांगला मित्र होऊ शकतो.\nउन्हाळ्यासाठी तुम्हाला प्युरिफॅसिअन गार्सियाचे प्रस्ताव आवडतात का\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: बेझिया » फॅशन » मी काय घालतो » उन्हाळ्यासाठी पुरीफॅक्सिन गार्सियातील नवीन ट्रेंड\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nया वसंत .तुसाठी 6 केस मुखवटे\nबेझिया डॉट कॉमचे वृत्तपत्र\nबेझीयामध्ये विनामूल्य सामील व्हा आणि आपल्या ईमेलमध्ये आमच्या सर्व सामग्री प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nसर्वात इच्छित सौंदर्य उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/international/congratulations-harish-salve-gets-married-second-time-age-65-a594/", "date_download": "2021-05-18T00:48:18Z", "digest": "sha1:Q35CP3LJS3Y6A5SUWQZYZVDPVPTFXW7D", "length": 29102, "nlines": 334, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अभिनंदन! ६५ व्या वर्षी हरीश साळवे दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात, लग्नसोहळा लंडनमधील चर्चमध्ये संपन्न - Marathi News | Congratulations! Harish Salve gets married for the second time at the age of 65 | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना ���ॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nAll post in लाइव न्यूज़\n ६५ व्या वर्षी हरीश साळवे दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात, लग्नसोहळा लंडनमधील चर्चमध्ये संपन्न\nHarish Salve married Again : देशातील सर्वात महागडे वकील म्हणून हरिश साळवेंची ओळख आहे. मात्र, कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्यासाठी त्यांनी फक्त एक रुपया फी घेतली. हरिश साळवे कोर्टात एकदा हजर राहण्यासाठी साडे चार ते पाच लाख रुपये घेतात असंही बोललं जातं.\nमराठमोळे ६५ वर्षीय ज्येष्ठ वकील हरिश साळवे लंडनमधील आर्टिस्ट कॅरोलिन ब्रॉसार्डसोबत दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत.\nहरिश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांची एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती.\nबुधवारी लंडनमधील चर्चमध्ये १५ पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न समारंभ पार पडला. या समारंभास काही ठराविक नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते\n३८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर साळवे विभक्त झाले होते. त्यांना दोन मुली आहेत.\nतर कॅरोलिन ब्रॉसार्ड यांचंही हे दुसरं लग्न असून तिला १८ वर्षांची एक मुलगी आहे.\nहरीश साळवे यांना घरातूनच वकिलीचे बाळकडू मिळालं असं म्हणावं लागेल. कारण त्यांचे आजोबा पी. के. साळवे. ते प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. याशिवाय त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. हरीश साळवेंचे वडील वडील हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.\nहरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. १९९२ मध्ये हरिश साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले आणि १९९९ मध्ये त्यांना सॉलिसिटर जनरल म्हणून काम करण्याची संधी मिळाली.\nवकिली करण्याआधी ते सीए झाले. मात्र, नंतर त्यावेळचे प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची पदवी मिळवली. वकील झाल्यापासून साळवेंनी अनेक मोठे खटले लढले आहेत.\nयात कुलभूषण जाधव, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद, बिल्किस बानो प्रकरण, व्होडाफोन आणि केंद्र सरकारव वाद अशा अनेक मोठ्या खटल्यांचा अनुभव साळवेंकडे आहे. हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये ४३ व्या क्रमांकावर आहे. यात कुलभूषण जाधव, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद, बिल्किस बानो प्रकरण, व्होडाफोन आणि केंद्र सरकारव वाद अशा अनेक मोठ्या खटल्यांचा अनुभव साळवेंकडे आहे.\nहरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये ४३ व्या क्रमांकावर आहे.\nसंपूर्ण दिवसासाठी त्यांची फी २५ ते ३०लाख रुपयांपर्यंत सांगितली जाते. दिल्लीतील भगवान दास रोडवरील व्हाईट हाऊसमध्ये हरिश साळवे यांचं कार्यालय आहे. तर ते ज्या घरात राहतात त्याची किंमत कोट्यवधी रुपये सांगितली जाते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना ���ाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\nParam Bir Singh: परमबीर सिंहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nमदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/04/17/why-ishant-sharma-is-not-playing-in-ipl/", "date_download": "2021-05-18T01:30:56Z", "digest": "sha1:7WCBXLR36JHKBZFLPSOALUAKYKB4DIHU", "length": 15931, "nlines": 176, "source_domain": "yuvakatta.com", "title": "टीम इंडियाचा 'लंबू' इशांत शर्माला झालंय तरी काय? प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने केला खुलासा - YuvaKatta", "raw_content": "\nHome क्रीडा टीम इंडियाचा ‘लंबू’ इशांत शर्माला झालंय तरी काय प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने केला...\nटीम इंडियाचा ‘लंबू’ इशांत शर्माला झालंय तरी काय प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने केला खुलासा\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब\nटीम इंडियाचा ‘लंबू’ इशांत शर्माला झालंय तरी काय प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने केला खुलासा\nभारतीय कसोटी संघातला अनुभवी आणि प्रमुख गोलंदाज इशांत शर्मा सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसून येत नाही. लाल चेंडूंने धारदार गोलंदाजी करणारा टीम इंडियाचा हा लंबू यंदा आयपीएलमध्ये दिल्ली कॅ���िटल्सकडून खेळत आहे.\nऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग याने इशांत शर्मा बाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.\nआयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाने दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांत त्याचा अंतिम ११ जणांमध्ये समावेश नव्हता. दिल्ली कॅपिटल्सला त्याची कमतरता भासत नसली तरी फॅन्स मात्र त्याची गोलंदाजी पाहण्यासाठी मिस करत आहेत. इशांत जखमी असल्याचे पॉन्टिंगने उघड केले.\nतो म्हणाला, “इशांत च्या टाचेला दुखापत झाली आहे. यामुळे, त्याला चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध टीमच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळता आले नाही. यामुळे युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं. विशेष बाब अशी आहे की, आवेश खान सध्या धारधार गोलंदाजी करत असून इशांत शर्माची कमतरता तो भासू देत नाहीत.”\nगुरूवारी राजस्थान रॉयल्स विरूध्द झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव झाला या सामन्यानंतर प्रशिक्षक रिकी पॉन्टींगने ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, “पहिल्या सामन्याबद्दल सांगायचे तर, इशांत शर्माला टाचेला दुखापत झाली आहे आणि आम्ही त्यावर काम करत आहोत.” आयपीएलच्या लिलावापूर्वी इशांतला दिल्ली संघाने कायम ठेवले होते.”\nदुसरीकडे, दोन सामन्यात पाच विकेट घेऊन अवेश खान रिकी पाँटिंग आवडता झाला आहे. पंटर म्हणतो,” त्याने संधीचा पुरेपूर फायदा घेतला. गेल्या काही वर्षांपासून तो संघाचा भाग आहे, पण त्याला संधीवमिळत नव्हती. आपल्याकडे त्याच्यासारखा भारतीय वेगवान गोलंदाज आणि त्यानंतर ख्रिस वोक्स, एनिच नॉर्टजे, कंगिसो रबाडा आणि टॉम करन सारखे गोलंदाज असल्यास आपले वेगवान गोलंदाजी अाक्रमण खूप मजबूत आहे.”\nगेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्ससाठी तो एकमेव सामना खेळला. दरम्यान इशांतला त्याच्या पोटातील स्नायूला दुखापत झाली, त्यानंतर तो युएई मधील आयपीएलमधून बाहेर पडला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला नाही.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved\nहेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..\nया मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…\nPrevious articleदीपक चाहर ची चालली जादू; चेन्नई सुपरकिंग्जचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर एकतर्फी विजय\nNext articleपाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम करतोय विराट कोहलीचा पाठलाग; मोडलेत ‘हे’ तीन विक्रम\nपाकिस्तानमध्ये जन्मलेले हे तीन खेळाडू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असल्यामुळे आयपीएलमध्ये खेळतात…\n‘हे’ दिग्गज खेळाडू प्रशिक्षक झाल्यास 2023 मध्ये भारत जिंकू शकतो विश्वचषक….\nमहेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीपैकी कोणाचं झालंय जास्त शिक्षण: वाचा एक स्पेशल रिपोर्ट….\nखूपच रोमांचकारी आहे रॉबिन उथप्पाची लव्हस्टोरी; जाणून घ्या त्याला दोनवेळा लग्न का करावे लागले\nहे पाच भारतीय क्रिकेटपटू आहेत निवृत्तीच्या वाटेवर; लवकरच करु शकतात घाेषणा ….\n‘या’ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुले क्रिकेटमध्ये करिअर करण्यात झाली फेल….\nयापूर्वी भारताच्या २ संघाने एकाचवेळी मालिका खेळल्या होत्या; असा होता मालिकेचा निकाल\nहे वेगवान गोलंदाज पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार एन्ट्री करूनही करियरमध्ये झाले फेल….\n‘या’ तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीमुळे घ्यावी लागली क्रिकेटमधून निवृत्ती\nअफगाणिस्तानमध्ये जन्मलेला हा भारतीय खेळाडू प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारायचा…\n1-2 नव्हे तर विराट कोहलीच्या शरीरावर आहेत 11 टॅटू, प्रत्येक टॅटूचा अर्थ घ्या जाणून….\nटेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हिटमॅन रोहित शर्माला हा विक्रम करण्याची संधी….\nआजचा दिवस एमएस धोनीसाठी आहे खास: ‘हे’ आहे कारण….\nपाकिस्तानचा कर्णधार करतोय भारतीयांसाठी प्रार्थना; म्हणाला ‘या’ कठीण प्रसंगात आम्ही आहोत...\nजेंव्हा एकटा भारतीय सैनिक ३०० चिनी सैनिकांवर भारी पडतो…\nदेवदाशी प्रथेचा अंत या महिला डॉक्टरने मोठ्या प्रयत्नाने केला होता.\nआयपीएलमध्ये खेळणारे हे पाच विदेशी खेळाडू कधीच खेळू शकले नाहीत...\nएका कुत्र्याला मारण्यासाठी ड्रग माफियांनी चक्क 50 लाखांची सुपारी दिली होती…\nआनंद महिंद्रा यांनी या शेतकऱ्याला गिफ्ट केला हा ट्रॅक्टर,तीस वर्षांच्या परिश्रमाचे...\nआदिवाशी बांधवांची होळीची ही परंपरा आजही कायम आहे…\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना कर���वा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_599.html", "date_download": "2021-05-18T01:34:00Z", "digest": "sha1:IX3OKUVDZTLMKIQSXDVPAAITYYGM5QII", "length": 14016, "nlines": 87, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "वगळलेली १८ गावे पुन्हा केडीएमसी तच ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेला उच्च न्यायालयाचा धक्का - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / वगळलेली १८ गावे पुन्हा केडीएमसी तच ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेला उच्च न्यायालयाचा धक्का\nवगळलेली १८ गावे पुन्हा केडीएमसी तच ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेला उच्च न्यायालयाचा धक्का\nकल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महापालिकेतून काही महिन्यांपूर्वी वगळण्यात आलेली १८ गावे पुन्हा केडीएमसीमध्येच ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय म्हणजे सत्ताधारी शिवसेनेसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. वास्तुविशारद संदीप पाटील, माजी उपमहापौर तथा भाजप पदाधिकारी मोरेश्वर भोईर, सुनिता खंडागळे आणि विकासक संतोष डावखर यांनी ही याचिका दाखल केली होती. तर अॅड. हर्षद इनामदार, अॅड. विवेक केदार आणि अॅड. राखी बारोद यांनी याचिकाकर्त्यांची बाजू उच्च न्यायालयात मांडली.\nकल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. यंदाच्या मार्च महिन्यामध्ये राज्य शासनाने २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात २७ गावांतील लोकप्रतिनिधी, विकासक आणि वास्तू विशारद यांनी खटला दाखल करत त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. ���्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने वगळण्यात आलेली ही १८ गावे पुन्हा पालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या सर्व याचिकाकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nतर मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयाचा परिणाम केडीएमसीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसह इथल्या राजकारणावरही होणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.\nशिवसेनेची राजकीय खेळी या निर्णयामुळे अपयशी - मोरेश्वर भोईर, भाजप पदाधिकारी\nराजकीय फायद्याच्या दृष्टीकोनातून आम्ही ही याचिका दाखल केली नव्हती. २७ गावांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून गेले ३५ वर्षे विकासापासून वंचित होता. ठोस प्रशासकीय यंत्रणा न आल्याने विकास इकडे झालाच नाही. केडीएमसी आयुक्तांनी कोकण आयुक्तांकडे अधिकारात नसताना आणि लोकप्रतिनिधीशी कोणतीही चर्चा न करता पत्र दिले. त्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या सर्व गोष्टी रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाने ही गावे केडीएमसीमध्येच राहतील असा निर्णय घेतला. हा निर्णय निश्चित शिवसेनेला धक्का मानेन. वगळलेल्या भागात भाजपचे नगरसेवक जास्त होते तर केडीएमसीमध्ये ठेवलेल्या ९ भागात सेनेचे नगरसेवक जास्त होते. शिवसेनेच्या या राजकीय खेळी या निर्णयामुळे अपयशी ठरली असे आपल्याला वाटते.\nउच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे इथल्या विकासाला चालना मिळेल : संतोष डावखर, विकासक\nराजकीय इच्छाशक्ती समोर ठेवून १८ गावे वेगळी केली. मात्र या गावांचा विकास केडीएमसीमध्ये राहूनच विकास होऊ शकतो असा आम्हाला विश्वास होता. त्या उद्देशाने याचिका, हायकोर्टाने राज्य सरकारने १८ गावे वगळण्याची काढलेली अधिसूचना रद्द केली. महापालिका एक सक्षम यंत्रणा आहे. या गावांसाठी मोठया प्रमाणात निधी मंजूर झाला होता, उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे इथल्या विकासाला चालना मिळेल.\nवगळलेली १८ गावे पुन्हा केडीएमसी तच ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेला उच्च न्यायालयाचा धक्का Reviewed by News1 Marathi on December 16, 2020 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_753.html", "date_download": "2021-05-18T01:39:19Z", "digest": "sha1:EP23KOS67CUZ5QPWX4ACTNGIMZG3ZE6D", "length": 9670, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "शिरोळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या हरिदिनी मते बिनविरोध - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / शिरोळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या हरिदिनी मते बिनविरोध\nशिरोळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या हरिदिनी मते बिनविरोध\nभिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यातील शिरोळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेनेच्या हरिदिनी जयदास मते या बिनविरोध निवड करण्यात आली आहे .शिरोळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील लोणे यांनी आपापसात ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला नंतर या पदासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेत हरिदिनी मते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सरपंच पूनम गोडे यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली .\nशिरोळा ग्रामपंचायती मध्ये श्रमजीवी संघटना व शिवसेना यांची सत्ता असून त्या माध्यमातून गावाच्या विकासा साठी विरोध न करता सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन काम केल्यास गावाचा विकास जलद गतीने होईल असा विश्वास शुभेच्छा देताना श्रमजिवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांनी व्यक्त केला .\nया विशेष सभेस उपसरपंच सुनील लोणे ,सदस्य चित्रा मते ,शोभा जाधव ,संगीता सवर, संजय मानकर ,अनंता गोड ,कृष्णा शेलार ग्रामसेवक जाधव यांनी नवनिर्वाचित उपसरपंच हरिदिनी मते यांचे स्वागत केले ,त्या नंतर शुभेच्छा देण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सापट��� ,ग्रामस्थ हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते .\nशिरोळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या हरिदिनी मते बिनविरोध Reviewed by News1 Marathi on December 24, 2020 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2021-05-18T02:36:40Z", "digest": "sha1:DP4AZ37T6MQNQDBFUP3HKMHTHHLONUXH", "length": 6781, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "स्ट्रोक Archives - बहुजननामा", "raw_content": "\nबडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून\nबहुजननामा ऑनलाईन टीम - आपण बडीशेपचे नाव ऐकले असेलच. प्रत्येक घरात वापरलेली बडीशेप जिऱ्यासारखी दिसते. बडीशेपचे वैद्यकीय गुणधर्म सर्वात वेगळे ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारा��� ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nबडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून\n कोरोनाग्रस्त महिलेच्या घरात मध्यरात्री घुसले नराधम, चाकूचा धाक दाखवत केला गँगरेप\n15 हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता अॅन्टी करप्शनच्या जाळयात\nउन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या\n‘एकेकाळी काँग्रेसनं निवडणुकीत दगड उभा केला तरी निवडून येत’, आता देशात मजबूत विरोधी पक्षाची गरज; शिवसेनेचा पुन्हा एकदा पुनरूच्चार\nभारतामध्ये आता देखील येऊ शकते कोरोनाची लाट, आगामी 6 ते 18 महिने अत्यंत महत्वाचे – WHO च्या वैज्ञानिकांचा गंभीर इशारा\nCovaxin लस कोरोनाच्या ब्रिटन आणि भारतात सापडलेल्या स्ट्रेनविरूद्ध परिणामकारक – भारत बायोटेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A6-%E0%A5%AF%E0%A5%A7_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T02:47:38Z", "digest": "sha1:PQ2WWV6KIVSBPVQWS4JCTRUC4Y5BHJUU", "length": 9798, "nlines": 146, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९९०-९१ आशिया चषक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९९०-९१ आशिया चषक, ही आशिया चषक स्पर्धेची चवथी आवृत्ती होती. सदर स्पर्धा २५ डिसेंबर १९९० ते ४ जानेवारी १९९१ दरम्यान भारतात खेळवली गेली होती. स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हे तीन संघ सहभागी झाले होते. भारतासोबत ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधांमुळे पाकिस्तानने स्पर्धेतून अंग काढून घेतले होते.\n← १९८८ (आधी) (नंतर) १९९५ →\nसदर स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली गेली, ज्यामध्ये प्रत्येक संघ इतर संघांबरोबर प्रत्येकी एकदा खेळा आणि दोन सर्वोत्तम संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात भार��ाने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला आणि सलग दुसर्यांदा (एकूण तिसर्यांदा) आशिया चषकावर आपले नाव कोरले.\n३ संदर्भ आणि नोंदी\nश्रीलंका २ २ ० ० ० ४ ४.९०८\nभारत २ १ १ ० ० २ ४.२२२\nबांगलादेश २ ० २ ० ० ० ३.६६३\nफारुक अहमद ५७ (१२६)\nकपिल देव २/१७ (८ षटके)\nनवज्योतसिंग सिद्धू १०४ (१०९)\nअथर अली खान १/२३ (६ षटके)\nभारत ९ गडी व ७९ चेंडू राखून विजयी\nपंच: व्ही.के. रामस्वामी (भा) आणि पिलू रिपोर्टर (भा)\nसामनावीर: नवज्योतसिंग सिद्धू (भा)\nनाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी\nएकदिवसीय पदार्पण: सरदिंदू मुखर्जी (भा)\nअर्जुन रणतुंगा ५३ (१०५)\nअतुल वासन ३/२८ (१० षटके)\nमोहम्मद अझरूद्दीन ४० (६१)\nरुमेश रत्ननायके ३/२४ (६.५ षटके)\nश्रीलंका ३६ धावांनी विजयी\nपंच: सुब्रता बॅनर्जी (भा) आणि व्ही.के. रामस्वामी (भा)\nसामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्री)\nनाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी\nअरविंद डि सिल्व्हा ८९ (६०)\nअझर हुसेन १/३३ (९ षटके)\nअथर अली खान ७८ (९५)\nसनथ जयसुर्या ३/३९ (९ षटके)\nश्रीलंका ७१ धावांनी विजयी\nपंच: सुब्रता बॅनर्जी (भा) आणि पिलू रिपोर्टर (भा)\nसामनावीर: अथर अली खान (बा)\nनाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी\nधुक्यामुळे सामना उशीरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येकी ४५ षटकांचा खेळवला गेला.\nएकदिवसीय पदार्पण: सैफुल इस्लाम (बा) आणि प्रमोद्य विक्रमसिंगे (श्री)\nबांगलादेशची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या.\nअर्जुन रणतुंगा ४९ (५७)\nकपिल देव ४/३१ (९ षटके)\nसंजय मांजरेकर ७५* (९५)\nअर्जुन रणतुंगा १/१२ (२ षटके)\nभारत ७ गडी व ४७ चेंडू राखून विजयी\nपंच: व्ही.के. रामस्वामी (भा) आणि पिलू रिपोर्टर (भा)\nसामनावीर: मोहम्मद अझरूद्दीन (भा)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी\nपावसामुळे सामना ३ जानेवारी ऐवजी ४ जानेवारी रोजी खेळवला गेला आणि प्रत्येकी ४५ षटकांचा केला गेला.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nमालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो विस्तृत माहिती – क्रिकइन्फो\nLast edited on ३० एप्रिल २०२०, at १४:०१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०२० रोजी १४:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B", "date_download": "2021-05-18T02:37:24Z", "digest": "sha1:ATEHVTGONAAQ3CZ75UTCNU2T3N7KVA4B", "length": 7272, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ताकुमा सातो - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nताकुमा सातो (जपानी: 佐藤 琢磨 ;) (जानेवारी २८, १९७७ - हयात) हा फॉर्म्युला वन शर्यतींमधील जपानी चालक आहे. फॉर्म्युला वन शर्यतींच्या इतिहासातील आजवरचा सर्वाधिक यशस्वी जपानी चालक म्हणून तो विशेषत्वाने ओळखला जातो.\nअधिकृत संकेतस्थळ (जपानी व इंग्लिश मजकूर)\nकारनिर्माते आणि चालक - २०१७ फॉर्म्युला वन हंगाम\nस्कुदेरिआ फेरारी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ मर्सिडीज-बेंझ\nरेड बुल रेसिंग-टॅग हुयर रेनोल्ट सौबर-स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ टोरो रोस्सो विलियम्स-मर्सिडीज-बेंझ\n५५. कार्लोस सेनज जेआर\nईतर चालक: २२. जेन्सन बटन (मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१), २६. डॅनिल क्वयात (स्कुदेरिआ टोरो रोस्सो), ३०. जॉलिओन पामर (रेनोल्ट), ३६. अँटोनियो गियोविन्झी (सौबर-स्कुदेरिआ फेरारी), ४०. पॉल डि रेस्टा (विलियम्स-मर्सिडीज-बेंझ).\nजपानी फॉर्म्युला वन चालक\nइ.स. १९७७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०२० रोजी ०३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/07/08/chapplchori/", "date_download": "2021-05-18T00:53:17Z", "digest": "sha1:O2GBEMPAXX7IX5FW234GFENPMRCMZCF6", "length": 5058, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "पाचुंब्री त चप्पल चोरी – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nपाचुंब्री त चप्पल चोरी\nशिराळा : पाचुंब्री (ता.शिराळा) येथील पांडूरंग विठ्ठल शेवाळे यांचे चप्पलचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यानी जवळपास 21 हजार रूपयांची चपले चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ७ जुलै रोजी रात्री घडली.\nयाबाबतची वर्दी पांडूरंग शेवाळे यांनी शिराळा पोलीसात दिली असून, अधिक तपास पोलीस नाईक जे.एम.सुतार करीत आहेत.\n← विनयभंग प्रकरणी मांगले तील एकास अटक\nमांगले त बेंदूर सण पारंपारिक वाद्यांसह उत्साहात संपन्न →\nआंबवडे तील जवानाच्या मृत्युप्रकरणी पत्नी सविता ताब्यात\nकणदुरात बाळू पाटील वर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nमांगरूळ इथं विजेचा शॉक लागून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/kalburgi-police-sent-notice-to-waris-pathan-on-that-statement/", "date_download": "2021-05-18T01:47:13Z", "digest": "sha1:HQVCSQWJNIHKTJFSAGPSQGKLK7IUK7UB", "length": 17542, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कलबुर्गी पोलिसांकडून 'त्या' वक्तव्यावरून वारिस पठाण यांना नोटीस - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nकलबुर्गी पोलिसांकडून ‘त्या’ वक्तव्यावरून वारिस पठाण यांना नोटीस\nकलबुर्गी : एआयएमआयएमचे प्रवक्ते आणि भायखळ्याचे माजी आमदार वारिस पठाण यांना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस पाठविण्यात आली असून 29 फेब्रुवारी रोजी त्यांना तपास अधिका-यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.\nआम्ही वारिस पठाण यांना त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नोटीस बजावली असल्याचे कलबुर्गीचे पोलिस आयुक्त एम एन नागराज यांनी याबात माहिती देताना सांगितले.\nकर्नाटकमधील गुलबर्गा येथील सभेत बोलताना, वारीस पठाण यांनी आम्ही “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा“ असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. कलबुर्गी पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंद करण्यात आला.\nदिल्लीतील हिंसाचाराला एमआयएमचे नेते वारिस पठाण कारणीभूत-शिया वक्फ बोर्ड\nहक-ए-हिंदुस्थान मोर्चा या मुस्लीम संघटनेकडूनही वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांचा शिरच्छेद करा, ही कृती करणाऱ्याला आम्ही ११ लाखांचे इनाम देऊ अशी घोषणा केली गेली. वारीस पठाण देशद्रोही आहेत असे हक-ए-हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी म्हटले आहे.\nएआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारीस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे. वारीस पठाण यांना माध्यमांवर बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत वारीस पठाण हे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.\nदरम्यान माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असून माझे ते वक्तव्य हिंदूविरोधी नसल्याचे वारिस पठाण यांनी म्हटले आहे. आपली बाजू माध्यमांसमोर मांडताना ते म्हणाले, मला आणि माझ्या पक्षाला बदनाम केले जात आहे. 100 कोटी भारतीयांच्या विरोधात नाही तर 14 कोटी मुस्लिम हे 100 नेत्यांच्या विरोधात असल्याचे आपण बोललो होतो. ते 100 लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा यांच्यातील असून त्यात काही पत्रकारही असल्याचे आपण म्हटल्याचे पठाण म्हणाले.\nPrevious articleआदित्य ठाकरेंचा ‘इफेक्ट’, मुंबईत ८४ हजार २१० किलो प्लॅस्टिक जप्त\nNext articleराज्यात जाती आधारित जनगणना व्हावी यासाठी बिहार विधानसभेत प्रस्ताव पारित\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/dollar-prize-is-down-and-gold-prize-is-up-know-what-is-todays-rate-nrsr-121623/", "date_download": "2021-05-18T02:35:36Z", "digest": "sha1:4LEZEXSSOSAAJZOYMOZYIE2WEH2DMG3A", "length": 12969, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "dollar prize is down and gold prize is up know what is todays rate nrsr | डॉलर घसरला आणि सोन्याचा भाव वाढला, जाणून घ्या आजची किंमत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर ��ाढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nGold Prize Todayडॉलर घसरला आणि सोन्याचा भाव वाढला, जाणून घ्या आजची किंमत\nडॉलरच्या दरामधील (rate of dollar) घसरण आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सुलभ चलन धोरण सुरू ठेवण्याच्या घोषणेमुळे सोन्याच्या किंमतीत (Gold Price today) आज वाढ दिसून येत आहे.\nमुंबई : डॉलरच्या दरामधील (rate of dollar) घसरण आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सुलभ चलन धोरण सुरू ठेवण्याच्या घोषणेमुळे सोन्याच्या किंमतीत (Gold Price today) आज वाढ दिसून येत आहे.\nएमसीएक्सवर जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा दर सकाळी १०.२१ वाजता ११६ रुपयांच्या वाढीसह ४७२०९ च्या पातळीवर व्यापार करत होता. बुधवारी हा दर ४७०९३ च्या पातळीवर बंद झाला होता आणि आज ४७२४५ रुपयांच्या पातळीवर उघडला. ४७२९९ रुपये प्रति दहा ग्रॅम ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे आणि ४७२०५ रुपये हा सर्वात कमी दर आहे. ऑगस्ट डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढून ४७९२ रुपयांच्या पातळीवर व्यापार करत आहे.\nमुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली लसींच्या समान दराची मागणी करणारी याचिका, जाणून घ्या काय आहे कारण\nडॉलरमध्ये सतत घसरण होत आहे. यावेळी डॉलर ०.०५३ (-०.०६%) च्या घसरणीसह ९०.५४० च्या पातळीवर खाली आला होता. डॉलरच्या तुलनेत एमसीएक्सवर जुलै डिलिव्हरीसाठीच्या चांदीची किंमत (Silver Price) ६२७ रुपयांच्या तेजीसह ६९६७० रुपयांवर होती. त्याचप्रमाणे मे डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा दर ६६४ रुपयांनी वाढून ६८४५० रुपये प्रतिकिलो होता. दरम्यान १० वर्षाच्या यूएस बाँड यील्डमध्येही आज घसरण दिसून येत आहे. सध्या हे प्रमाण १.६१ टक्के आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारामध्येही सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून येत आहे. जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचे भाव यावेळी ११.१५ डॉलर (+ ०.६३%)च्या तेजीसह १७८५.०५ डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होता. यावेळी चांदीच्या वितरणातही तेजी दिसून येत आहे. यावेळी चांदीचा दर ०.३३५ डॉलर (+१.२८%)च्या वाढीसह २६.४२० डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता. एका औंसमध्ये २८.३४ ग्रॅम असतात.\nआज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया २६ पैशांनी वाढून ७४.१०च्या पातळीवर उघडला. बुधवारी रुपया ७४.३६च्या पातळीवर बंद झाला होता. रिलाय���्स सिक्युरिटीच्या मते, देशांतर्गत शेअर बाजार अजूनही मजबूत आहे, यामुळे रुपयालाही आधार मिळाला आहे.\nया महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत ४ हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/what-do-astrologers-and-astrologers-say-about-corona", "date_download": "2021-05-18T02:39:46Z", "digest": "sha1:MG3QBJQCVF3TSOFKKA2AZ6SZQGAFGIP5", "length": 11533, "nlines": 84, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "What do astrologers and astrologers say about Corona", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nकोरोना बाबत काय म्हणतात ज्योतिषी आणि ज्योतिषशास्र...\nनोव्हेंबर महिण्याअखेर कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता\nकोरोनवर लस कधी येते याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो मृत्यू होत आहेत. तर लाखो लोक कोरोनाग्रस्त झालेले आहेत. ज्योतिष विशारद निलेशकुमार यांनी सांगितलेल्या या भविष्यवाणीवरून नोव्हेंबर महिण्याअखेर ही महामारी जाईल आणि पुन्हा सर्व जग पूर्वपदावर येईल असे वाटते.\nसोमवार, 20 जुलै, 2020 16:50 किरण पिंगळे A + A -\nरांजणगाव गणपती: देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊन वाढवले असले, तरीही काही प्रमाणात शिथिलता ही केलेली आहे. दरम्यान कोरोनवर लस कधी येते याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो मृत्यू होत आहेत. तर लाखो लोक कोरोनाग्रस्त झालेले आहेत. ज्योतिष विशारद निलेशकुमार यांनी सांगितलेल्या या भविष्यवाणीवरून नोव्हेंबर महिण्याअखेर ही महामारी जाईल आणि पुन्हा सर्व जग पूर्वपदावर येईल असे वाटते.\nभारतात एकूण १०,३२,६९५ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ६.३६ लाख रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र २६२०८ रुग्णांचा या कोरोना महामारीने भारतात मृत्यू झालाय. त्यामुळे ही महामारी जगासह भारतातून कधी जाईल याची सर्वांना चिंता लागली आहे. जगातले शास्त्रज्ञ यावर अहोरात्र काम करत आहे.हि महामारी जाणार कधी आणि याचा ज्योतिषी अभ्यासातून विश्लेषण ज्योतिष विशारद निलेशकुमार गायखे यांनी सांगितले आहे.\nमेदिनीयज्योतिष्य शास्रीय पद्धतीने विचार करिता, कोरोना या संसर्गजन्य आजाराचा संबध सध्या मिथुन राशीतील राहुशी आहे. राहूचा राशी बदल झाल्यावर कोरोनाचा शेवट होण्यासाठी महत्त्वाचा राहील. सध्या मकर राशीतील शनि व मिथुनेतील राहु चा षडाष्टक योग आहे. १९ सप्टेंबर २०२० रोजी राहू मिथुन राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर खऱ्या अर्थाने कोरोनाचा शेवट होईल अशी शक्यता वाटते. सध्या तरी गुरु महाराज स्वराशीत म्हणजे धनु राशीत परतल्याने दिलासा मिळेल. १९ सप्टेबर ते ३० नोहेंबर या कालावधी नंतर कोरोनाच्या या मगरमिठीतुन बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणारी लस उपलब्ध होईल असे तरी प्राथमिक अंदाजावर वाटत आहे.तरी ज्योतिष विशारद निलेशकुमार यांनी सांगितलेल्या या भविष्यवाणीवरून नोव्हेंबर महिण्याअखेर ही महामारी जाईल आणि पुन्हा सर्व जग पूर्वपदावर येईल असे वाटते. शासनाचे नियम सर्वांनी पाळावेत हीच विनंती.\nशब्दांकन:- निलेशकुमार गायखे (रांजणगाव गणपती)\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/05/05/beware-if-you-are-cooking-facing-this-direction/", "date_download": "2021-05-18T00:49:18Z", "digest": "sha1:WSBRG34IBWPPWHIJCQIB25F763OJIXIP", "length": 14898, "nlines": 176, "source_domain": "yuvakatta.com", "title": "या दिशेने तोंड करुन स्वयंपाक करत असल्यास सावधान! उद्भवू शकतात पैसे आणि आरोग्याच्या समस्या - YuvaKatta", "raw_content": "\nHome आरोग्य या दिशेने तोंड करुन स्वयंपाक करत असल्यास सावधान उद्भवू शकतात पैसे आणि...\nया दिशेने तोंड करुन स्वयंपाक करत असल्यास सावधान उद्भवू शकतात पैसे आणि आरोग्याच्या समस्या\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nया दिशेने तोंड करुन स्वयंपाक करत असल्यास सावधान उद्भवू शकतात पैसे आणि आरोग्याच्या समस्या\nघरी कधीकधी कुटुंबात अचानक त्रास वाढू लागतो. घरी कुणी ना कुणी आजारी राहतो. अचानक अतिरिक्त खर्च वाढू लागतो आणि पैशासंबंधी समस्या उद्भवू लागतात. जर तुम्हालाही तसेच होत असेल तर वास्तुशी संबंधित गोष्टींकडे लक्ष द्या. स्वयंपाकघर एक अशी जागा आहे जिथे कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी अन्न तयार केले जाते, या ठिकाणी काही दोष असल्यास, याचा परिणाम स्वयंपाकासह संपूर्ण कुटूंबावर होतो.\nवास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात अन्न तयार करताना तोंड योग्य दिशेने नसेल तर अडचणींना तोंड द्यावे लागेल. आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत की, अन्न कोणत्या दिशेकडे चेहरा करुन बनवायचे असते.\nवास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे तोंड करुन भोजन तयार करणे शुभ मानले जात नाही. या दिशेने अन्न कधीही बनवू नये. या दिशेने अन्न आणि पैशाशी संबंधित समस्या निर्माण झाल्याने घरात कलहाची परिस्थिती निर्माण होते. यासह, कार्यक्षेत्रात समस्या देखील सुरू होतात. उच्च अधिकारी आणि सहकारी यांच्याशी संबंध बिघडू लागतात.\nवास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे तोंड करून अन्न बनवू नये. या दिशेने, अन्न तयार करत असाल तर त्या घरात नेहमीच आरोग्य समस्या असतात. जो स्वयंपाक करतो त्याला सांधेदुखीचा त्रास, मायग्रेन आणि खांद्याच्या दुखण्याबरोबरच पैशाशी संबंधित त्रास होतो. घरात पैसे टिकत नाहीत.\nया दिशेने तोंड करून अन्न बनविणे योग्य आहे\nवास्तुशास्त्रानुसार पूर्वेकडील दिशेने तोंड करून अन्न तयार करणे खूप शुभ मानले जाते. या दिशेने अन्न बनविल्यास घरात अन्न आणि पैशाची कमतरता नाही. घरात नेहमीच आनंद आणि भरभराट असते. कुटुंबातील सदस्यांची प्रकृतीही चांगली आहे.\n(या लेखात दिलेल्या माहितीवर आम्ही दावा करीत नाही की ही पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.)\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nपंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…\nलोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो: पायलट म्हणून करतोय काम…\nPrevious articleअंडरवर्ल्डच्या धमक्यांपुढे झुकला नाही कॅसेटकिंग: या कारणामुळे झाली होती गुलशन कुमारांची हत्या\nNext articleऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिलला गुंडांनी केले किडनॅप: पोलिसांनी 4 जणांना केली अटक\nदह्यासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ होतात मोठे नुकसान….\nवृद्ध व्यक्तींनी आ���ली रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी करावा ‘या’आसनाचा सराव….\nयोगा करताना आणि नंतर या पदार्थांचे करु नका सेवन अन्यथा ठरु शकते घातक\nडोकेदुखीत दातदुखीने परेशानी आहात तर पेनकिलर घेऊ नका वापरा हे घरगुती उपाय….\nगर्भावस्थेदरम्यान महिलांनी योगा करताना या गोष्टींकडे द्यावे लक्ष; ही आसने टाळावीत…\nसकारात्मक उर्जा मिळवायची असेल तर रोज या झाडांच्या सावलीत बसा….\nअशी बनवा रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी अद्रकची चटणी; चवीला आहे जबरदस्त….\nआंध्र प्रदेशच्या या महिला डॉक्टर करतात दहा रुपयांत रुग्णांवर उपचार; लोक प्रेमाने म्हणतात ‘मदर तेरेसा’\nचाणक्य नीती: ‘या’ गोष्टी देतात कंगालीचे संकेत; जरा सावधान\nअदरकच्या एका छोट्याशा तुकड्याचे आहेत अनेक गुणकारी फायदे\nप्रशिक्षकाविना पहिल्यांदाच योगा करताय तर या गोष्टीची आवश्यक काळजी घ्या अन्यथा…\nतरुणांनो जरा आदर्श घ्या 71 वर्षाच्या ‘या’ आजी जिममध्ये करतात तासंतास व्यायाम….\nएम डी एच मसाले फाउंडर धर्मपाल गुलाटी यांच्या जीवनाशी जोडलेल्या काही...\n‘घंटेवाला’ 225 वर्षे जुन्या या दुकानामध्ये मुघलांपासुन देशाच्या पंतप्रधानाने सुध्दा मिठाई...\nप्रदोष उपोषणाच्या दिवशी येतोय सिद्धीयोग, या राशीच्या लोकांवर असेल चांगला प्रभाव..\nजाणून घ्या जगातील सर्वात महागड्या दारू बद्दलच्या काही गोष्टी….\nनिरोगी व्यक्तीने दिवसभरात किती मीठ खावे ,जास्त प्रमाणात खाल्यास होऊ शकतात...\n1-2 नव्हे तर विराट कोहलीच्या शरीरावर आहेत 11 टॅटू, प्रत्येक टॅटूचा...\nशिवसेना नव्हे हि तर ‘शवसेना’: अमृता फडणवीस\n19 वर्षांखालील विश्वचषकात संघाचं दोनदा प्रतिनिधित्व करणार्या आफ्रिकेच्या ‘या’खेळाडूला राजस्थानने दिली...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा '���्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/04/26/gavamrutyu/", "date_download": "2021-05-18T01:14:25Z", "digest": "sha1:OW5SJDSK7IQGMGS2RANPGONFC3G4CXJX", "length": 5620, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "जखमी गव्याचा अखेर मृत्यू – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nजखमी गव्याचा अखेर मृत्यू\nसोंडोली (प्रतिनिधी ) : मालगाव-जांबूर तालुका शाहुवाडी इथं जखमी अवस्थेत सापडलेल्या गव्याचा अखेर उपचार घेत असताना मृत्यू झाला.\nमालगाव-जांबूर येथे जंगलातून चाऱ्याच्या शोधात मादी जातीचा गवा जवळच असलेल्या शेतात आला असता दरडीवरून घसरून पडल्याने त्याच्या पोटाला जबर जखम झाली होती. त्याच्यावर शित्तूर-वारुण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरु होते.परंतु पोटाला जबर मार लागल्याने व पाठीचा मणका मोडल्याने दि.२५ एप्रिल रोजी त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.\n← तरुणाईच्या गळ्यातील ताईत हरपला\nजीवन आणि मरण यातील अंतर केवळ एक ” शिंक ” \nबांबवडे नागरी सह.पतसंस्थेच्या वतीने संपादक मुकुंद पवार यांचा सत्कार\nसभासदांच्या हितासह समाजकारण जपणारी शिवाजी पाटील गृहतारण संस्था-मा.आम.सत्यजित पाटील\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/12/chapplmaro/", "date_download": "2021-05-18T01:38:35Z", "digest": "sha1:MMZBLSJC6UJMMFWGPD2CB3SEZQXTGDLV", "length": 7746, "nlines": 99, "source_domain": "spsnews.in", "title": "सत्तेच्या अहंकारानेच दानवेंचे बेताल वक्तव्य-मुरलीधर जाधव – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nसत्तेच्या अहंकारानेच दानवेंचे बेताल वक्तव्य-मुरलीधर जाधव\nमलकापूर ( प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी शेतकरी बांधवांना अवमानकारक भाषा वापरली आहे. सत्तेचा अहंकार असल्यानेच, ते अशी बेताल भाषा वापरू लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरत आहे. त्यांच्या या वाचाळ शब्दाचा शिवसेनेच्या वतीने ‘ चप्पल मारो ‘ आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. असे मत जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले.\nशाहुवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने मलकापूर येथे ‘ रास्ता रोको ‘ करून, रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास ‘ चप्पल मारो ‘ आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.\nशेतकऱ्यांच्या जीवावर सत्ता उपभोगत असताना, शेतकऱ्यांच्या बद्दलच वाचाळ वक्तव्य करणाऱ्या दानवे ना शेतकऱ्याचा उद्रेक अजून माहित नाही. त्या उद्रेकाची वाट पाहू नका. नाहीतर शेतकऱ्याच्या त्या उद्रेकात सत्तेसाहित नष्ट व्हाल, याची जाणीव ठेवा. असे मत शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी व्यक्त केले.\nया प्रसंगी आण्णासाहेब भिल्लोरे यांनीही आपल्या मनोगतात तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनात नगरसेवक तालुकाप्रमुख दत्तात्रय पोवार, सुहास पाटील, सत्याप्पा भवान, दिनकर लोहार, योगेश कुलकर्णी, माजी नगरसेवक सुधाकर पाटील, सुभाष कोळेकर, राहुल पोवार ,बाबु सोनावळे, तेजस बेंडके, अभिमन्यू पाटील, बाबू चांदणे. आदिसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n← मांगले इथं शॉक लागून म्हैशी चा मृत्यू\nशाहुवाडी बौध्द सेवा संघाची दि.१३ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा →\nजिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार सोपान दादा पाटील यांचे निधन\nफरशी दुरुस्त न केल्यास आंदोलन करु — विजय खोत.\nपदाचा गैरवापर केल्याने सरपंचांसहित सात जणांवर कारवाई : विभागीय आयुक्त एस.चोकलींगम\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संज���दादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/25/sarpanch-2/", "date_download": "2021-05-18T02:09:04Z", "digest": "sha1:BKQQFII7HJWPG2DIMBWWADCLHAUIU7IY", "length": 6164, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "बांबवडे गाव चे नूतन सरपंच श्री गजानन निकम – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nबांबवडे गाव चे नूतन सरपंच श्री गजानन निकम\nबांबवडे : बांबवडे गाव च्या सरपंच पदी श्री गजानन निकम यांची निवड झाली आहे. गेल्या काही महिन्यापासून हे पद रिक्त होते.\nबांबवडे चे माजी सरपंच विष्णू यादव यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. विष्णू यादव हे कर्णसिंह गटाचे कट्टर समर्थक होते. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हापरिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून त्यांच्यात वितुष्ट आले. त्यातच बांबवडे येथील जनावरांचा बाजार मधील दुकानगाळे लिलाव प्रक्रियेतून वाद निर्माण झाला. या सगळ्याचे पर्यावसान विष्णू यादव यांच्या राजीनाम्यात झाले. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. दरम्यान श्री गजानन निकम यांची सरपंच पदी वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी आर.व्ही. माळी यांनी काम पहिले.\n← ९ ऑगस्ट ‘ क्रांतीदिनी ‘ मराठा मूक मोर्चा\nउद्या दि.२६ मे रोजी शिराळा नगरपंचायत च्या मतदानाची, मतमोजणी →\nउद्या दि.२३ एप्रिल रोजी शिवसेना व युवासेना शाखांचे वाघवेत उद्घाटन\nउदय साखर कारखान्यासाठी ३० एप्रिल रोजी मतदान\nविकास कामात राजकारण न आणल्यास आर्थिक उन्नती- माजी आमदार मानसिंगराव नाईक\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/ips-officer-rashmi-shukla-in-hyderabad-high-court-appeals-stay-on-mumbai-police-summons/", "date_download": "2021-05-18T02:10:00Z", "digest": "sha1:MYL3W3WNA2JBF4UDOV22J2EPZSJPBEJO", "length": 12152, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्लांची हायकोर्टात धाव; म्हणाल्या - 'चौकशी अधिकाऱ्यांकडून होतोय छळ' - बहुजननामा", "raw_content": "\nवरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्लांची हायकोर्टात धाव; म्हणाल्या – ‘चौकशी अधिकाऱ्यांकडून होतोय छळ’\nin ताज्या बातम्या, मुंबई\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आहेत. त्यांना चौकशीस हजर राहण्याचे समन्स मुंबई पोलिसांनी पाठवले होते. मात्र, त्यांनी दोन्ही वेळा असमर्थता दर्शवत थेट हैद्राबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप करत त्यांनी चौकशीस बोलावण्याबाबत दिलेल्या समन्सला स्थगिती देण्याची याचिका याचिका शुक्रवारी (दि २९ एप्रिल) दाखल केली आहे. आता या याचिकेवर ६ मे ला हैद्राबाद हायकोर्टात सुनवाणी होणार आहे. दरम्यान, या याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि SP सायबर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.\nफोन टॅपिंग प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी २८ एप्रिलला हजर राहण्याचे समन्स रश्मी शुक्ला यांना पाठवण्यात आले होते. मात्र सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं शुक्ला यांनी कळवलं आहे. कोरोनाचे कारण देत त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार कोरोनाच्या परिस्थितीमुळे रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नाही. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितलं. रश्मी शुक्ला या फेब्रुवारीपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरु आहे, नुकताच सीबीआयने हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात शुक्ला यांना साक्षीदार करणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, त्याला अधिकृतरित्या दुजोरा मिळू शकलेला नाही.\nTags: High CourtHyderabadinquiryOfficer Rashmi ShuklaSenior IPSState Intelligence Departmentअधिकारी रश्मी शुक्लाउच्च न्यायालयाचौकशीराज्य गुप्तवार्ता विभागावरिष्ठ आयपीएसहायकोर्टाहैद्राबाद\nविजयी परंपरा कायम राखण्यात अपयशी, ‘ही’ आहेत भगिरथ भालकेंच्या पराभवाची कारणे\n केएल राहुल रुग्णालयात दाखल, टेस्टमध्ये समोर आली धक्कादायक माहिती\n केएल राहुल रुग्णालयात दाखल, टेस्टमध्ये समोर आली धक्कादायक माहिती\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nवरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्लांची हायकोर्टात धाव; म्हणाल्या – ‘चौकशी अधिकाऱ्यांकडून होतोय छळ’\nसतत मास्क वापरल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होते का\nहाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएटमध्ये सहभागी करा ‘या’ 10 गोष्टी, जाणून घ्या\nपुण्यात बोगस पत्रकाराची पोलखोल, या पध्दतीनं झाला पर्दाफाश; जाणून घ��या प्रकरण\nअनिल बोंडे यांचं शरद पवारांना पत्र; म्हणाले – ‘पवार साहेब, दारूवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच, पण…’\nसंपत्तीसाठी पती आणि जावयाकडून होणार्या त्रासाला कंटाळुन ज्येष्ठ महिलेची आत्महत्या, अनुपमा लेले यांनी जीवन संपवलं\nशिरूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/the-nagpur-bench-of-the-bombay-high-court-expressed-displeasure-over-the-non-supply-of-remedesivir-injection/articleshow/82183136.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2021-05-18T01:30:24Z", "digest": "sha1:FOXMKPMMDU5EFHTSMPWBIODXNJ6BGISU", "length": 15751, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहतबलतेची आम्हाला लाज वाटतेय, न्यायालयाने व्यक्त केली अगतिकता\nम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Apr 2021, 08:53:00 PM\nनागपूरला रेमडेसिव्हिरचा पुरवठा न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे.अशा पापी समाजाचा आम्हीदेखील एक घटक असून रुग्णांसाठी काहीच करू शकत नसल्याच्या हतबलतेची आम्हाला लाज वाटतेय, अशी नागपूर खंडपीठाने.\nरेमडेसिव्हिर, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दररोज करोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तत्काळ रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या दहा हजार व्हायल्स नागपूरला पुरविण्याचा आदेश दिला होता.\nपरंतु, त्या आदेशाची पुर्तता करण्यात शासन-प्रशासन अपयशी ठरले आहे.\nकुणालाही कायद्याची भीती राहीलेली नाही. अशा पापी समाजाचा आम्हीदेखील एक घटक असून रुग्णांसाठी काहीच करू शकत नसल्याच्या हतबलतेची आम्हाला लाज वाटतेय, अशी मौखिक टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली.\nरेमडेसिव्हिर, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दररोज करोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तत्काळ रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या दहा हजार व्हायल्स नागपूरला पुरविण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्या आदेशाची पुर्तता करण्यात शासन-प्रशासन अपयशी ठरले आहे. कुणालाही कायद्याची भीती राहीलेली नाही. अशा पापी समाजाचा आम्हीदेखील एक घटक असून रुग्णांसाठी काहीच करू शकत नसल्याच्या हतबलतेची आम्��ाला लाज वाटतेय, अशी मौखिक टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली. (the nagpur bench of the bombay high court expressed displeasure over the non supply of remedesivir injection)\nमहाराष्ट्रात करोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यातल्या त्यात नागपूरमधील बाधित आणि मृतकांचा आकडा लक्षणीय आहे. त्या तुलनेत नागपूरला रेमडेसिव्हिरचा अत्यंत तोकडा पुरवठा होत आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी १९ एप्रिल रोजी न्यायालयाने तत्काळ दहा हजार व्हायल्स पुरविण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्या आदेशाची सरकार अंमलबजावणी करू शकले नाही. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी शिशिर पांडे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व्ही. ए. कोसे यांनी परस्परविरोधी दाखल केलेल्या शपथपत्रावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.\nबुधवारी दुपारी २.३० वाजता याप्रकरणी न्या. सुनील शुक्रे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही स्वत:ची जबाबदारी टाळत आहात. प्रत्येक जण एकमेकाकडे बोट दाखवित आहे. तुम्हाला कायद्याची भीती राहीलेली नाही. किमान स्वत:चा आत्मा तरी जागरुक ठेवा. जबाबदारी झटकत नकारात्मकपणे कार्य करण्याची तुमची वृत्ती अत्यंत धोकादायक असल्याची तोंडी टीका न्यायालयाने केली.\nक्लिक करा आणि वाचा- सर्व रुग्णालयांच्या ऑक्सिजन प्रकल्पांची तपासणी करणार: मंत्री दादाजी भुसे\nशपथपत्रातील माहितीवरून संबंधित अधिकारी रुग्णांकडे दुर्लक्ष करत आहेत. तडफडून मरणारे रुग्ण त्यांच्यासाठी कुणीच नसल्याचे दिसून येत आहे. मुख्य म्हणजे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूरला रेमडेसिव्हिरचा पुरवठा का कमी होतोय, याचे उत्तर दोन्ही शपथपत्रांमध्ये नाही. सरकार या समस्येवर उत्तर शोधू इच्छित नाहीये. तसेच स्थानिक आणि मुंबईतील उच्चस्तरीय अधिकारी मिळून रेमडेसिव्हिरच्या असमान आणि असमाधानकारक पुरवठ्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करत आहे, असे मौखिक ताशेरे न्यायालयाने सुनावणीदरम्यान ओढले.\nक्लिक करा आणि वाचा- अंबाजोगाईत ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप\nक्लिक करा आणि वाचा- ऑक्सिजन टाकीचा कॉक बदलत असताना 'अशी' घडली घटना\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nता���्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nNagpur crime: मोपेड केली चोरी, एटीएममधून काढले पैसे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nमुंबईतौत्के चक्रीवादळाचा मुंबईला तडाखा; येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nमुंबईमुंबईच्या महापौर वादळी वारा झेलत थेट रस्त्यावर उतरल्या आणि...\nमुंबईTauktae Live : मुंबई विमानतळावरील विमानसेवा ११ तासांनंतर झाली सुरू\nपुणेपुणे जिल्ह्याला 'असा' बसला तौत्के चक्रीवादळाचा फटका\nमुंबईतौक्ते: मुंबईच्या समुद्रात दोन मोठी जहाजं भरकटली, ४१० जण अडकले\nमुंबईराज्यात तौत्के चक्रीवादळाने घेतले ६ बळी; CM ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ मे २०२१ मंगळवार : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस या राशींसाठी उत्तम\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/15-june-2020-start-online-exam-digital-education-marathi-news-live/", "date_download": "2021-05-18T00:42:46Z", "digest": "sha1:RJHX4U7KPQ2U6NKNOCHRMDCF3YEGSW42", "length": 7611, "nlines": 112, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "१५ जून २०२० पासून ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता.. - Times Of Marathi", "raw_content": "\n१५ जून २०२० पासून ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता..\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीत ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या���नी मान्यता दिली आहे\nतसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की\nतसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण व तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय ही या वेळी घेण्यात आला या व्हिडिओ कॉन्फरन्स ला शालेय शिक्षण मंत्री वर्षा ताई गायकवाड उपस्थित होत्या.सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच कळविण्यात येतील. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना शुभेच्छा असे ही म्हणाले\nआक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७७ विविध गुन्हे\nकेंद्राने परवानगी दिल्यास सलून व्यवसाय सुरू करण्याची राज्य शासनाची तयारी : मंत्री छगन भुजबळ\nकोरोनाचे संकट गेल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही\nआक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७७ विविध गुन्हे\nया मंडळाचा निर्णय वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्ण उपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येईल तर भव्य आगमन सोहळा सुध्दा रद्द..\nया मंडळाचा निर्णय वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्ण उपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येईल तर भव्य आगमन सोहळा सुध्दा रद्द..\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-18T00:41:43Z", "digest": "sha1:GLGGJLLX4S3TUZ4SJ4Q274QY475VV2MH", "length": 13932, "nlines": 126, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "अंधारातील प्रकाशाने पु��्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे डिफेक्टस उजेडात आणले :गिरीश चोडणकर | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर अंधारातील प्रकाशाने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे डिफेक्टस उजेडात आणले :गिरीश चोडणकर\nअंधारातील प्रकाशाने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे डिफेक्टस उजेडात आणले :गिरीश चोडणकर\nगोवा खबर : केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्याला भेडसावणाऱ्या म्हादई, मोले अभयारण्यातील झाडांची कत्तल, मोदींच्या क्रोनी क्लबसाठी गोव्याचे कोळसा हब मध्ये रुपांतर, शेळ-मेळावलीच्या सुपीक जमीनीत आयआयटी प्रकल्प आणण्याचा सरकारी प्रस्ताव, म्हापसा येथील शेतकऱ्यांचे प्रश्न यावर आपण अंधारात असल्याचा आव आणल्याने एका अर्थी प्रकाशाने प्रमोदांचे डिफेक्टस पुन्हा एकदा उजेडात आणले असेच म्हणावे लागेल ,अशी टिका काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.\nकेंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज म्हादई, कोळसा तसेच मोले अभयारण्य या विषयांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले व सदर जबाबदारी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंतांची असल्याचे वक्तव्य केले त्यावर काॅंग्रेस अध्यक्षानी आपली प्रतिक्रीया दिली.\nगोव्याचा विश्वासघात केल्याचे पाप प्रकाश जावडेकरांना सलत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते व त्यामुळेच ते सतत तोंड नाक पुसत होते. दुर्देवाने पत्रकार परिषदेत जाताना कोविड संकट काळात केंद्रिय मंत्र्यानी एक हातरुमाल वा टिश्यू पेपर सोबत ठेवू नये हे धक्कादायक आहे,असे चोडणकर म्हणाले.\nचोडणकर म्हणाले,मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी आता ताबडतोब सर्व तथ्ये व आकडेवारी देऊन म्हादई तसेच इतर पर्यावरण प्रकल्प समस्यांवर श्वेतपत्रीका जारी करावी. मुख्यमंत्र्यानी चार दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली होती हे जनतेला सांगणे गरजेचे आहे.\nभाजपच्या राजकीय लाभासाठी कर्नाटकला फायदा मिळवून देण्यास किंवा मोदींच्या क्रोनी कॅपिटालीस्ट मित्रांना मदत करण्यासाठी एक नविन षडयंत्र या भेटीत रचल्याची दाट शक्यता आहे व त्यामुळेच सदर भेटीच्या वृत्तांता बद्दल लक्ष विचलीत करण्यासाठीच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना गोव्यात पाठविल्याचा संशय चोडणकर यांनी व्यक्त केला आहे.\nमोदी सरकारच्या नवीन शेतकरी कायद्याची माहिती देण्यासाठी आलेल्या जावडेकरांनी शेळ-मेळावली, म्हापसा येथिल शेतकरी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेण्याचे टाळले यावरुनच भाजपचे बेगडी शेतकरी प्रेम उघड होते. काल चोडण येथे मोदीनी जाहिर केलेल्या अनेक तथाकथीत योजना आमच्या पर्यंत पोचल्याच नसल्याचे तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी प्रकाश जावडेकरांनी सांगताच त्यांचा चेहरा कावराबावरा झाला होता याकडे लक्ष वेधुन चोडणकर म्हणाले, उपस्थितांचे भाजप सरकारची लक्तरे काढणारे सरळ प्रश्न ऐकताना शेजारी बसलेले कृषीमंत्री बाबू कवळेकर यांचे तोंड लाल झाले होते.\nमोदींच्या शेतकरी कायद्यास विरोध करणारे दलालांचे दलाल म्हणणाऱ्या प्रकाश जावडेकरांनी सदर कायद्याने गोव्याचे ९ कोटी नुकसान होणार असल्याचे सांगुन सदर कायदा शेतकरी विरोधी असल्याची प्रतिक्रीया देणारे भाजपचेच ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप हे दलाल असल्याचे मान्य केले आहे असा टोमणा चोडणकर यांनी मारला.\nमुख्यमंत्री प्रमोद सावंत हे राज्यकारभार चालविण्यास असमर्थ व अकार्यक्षम असल्याचे काॅंग्रेस पक्षाने अनेक वेळा उघड केले आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांना खोटारडा म्हटले होते. गोव्याच्या लोकायुक्तांनी त्यांच्या सरकारला भ्रष्टाचाराची अनेक प्रशस्तीपत्रे दिली आहेत,असे सांगून चोडणकर म्हणाले,केंद्र व राज्यातील भाजप सरकारने केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी आई म्हादईचा सौदा केला तसेच भाजप सरकारचे सर्व मंत्री व पदाधिकारी यांना मोदींच्या क्रोनी कॅपिटालीस्ट मित्रांकडुन मलई मिळत असल्यानेच ते सर्वजण कोळसा वाहतुक व मोले अभयारण्य यावर बोलत नाहीत याचा आम्ही पुर्नउच्चार करतो.\nNext articleहाथरस येथे घडलेल्या गुन्ह्यात सामील गुन्हेगारांचे भाजप संरक्षण करीत आहे : आप\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nखाण पेचप्रसंगावरील मौन भाजपने आता सोडावे : शिवसेनेची मागणी\nजनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेला विधानसभेत पाठवा:कामत; शिरवई-केपेत शिवसेनेच्या शाखेचे उद्धाटन\nज्युनियर गाव��े देखील आज साकारणार संभाजी राजे\nएमव्ही नुशी नलिनी बोटीपासून १ किमि अंतरावरून सुरक्षितपणे वाहतूक करा: नाविकांना सूचना\nओथ्था सेरूप्पु 7 : इफ्फीमध्ये या चित्रपटाचा एकपात्री शो\nआयडीएफसी बँकेची गोव्यामध्ये सेवा सुरू; ग्राहकांसाठी आणला बँकिंगचा विशेष अनुभव\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोव्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रीका काढून पुढील ३ वर्षांसाठी खर्च कपात जाहिर...\nलोकशाही भाजपला निराश करते:राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.royalchef.info/2016/05/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE.html", "date_download": "2021-05-18T02:14:35Z", "digest": "sha1:4XTS2GIVKB7XCFIJV3QHUXAHJHZLEIAX", "length": 6801, "nlines": 53, "source_domain": "www.royalchef.info", "title": "टोमॅटोचे औषधी गुणधर्म - Royal Chef Sujata", "raw_content": "\nटोमॅटोचे औषधी गुणधर्म: टोमॅटो चा जसा भाजी म्हणून उपयोगी आहे तसेच फळभाजी म्हणून सुद्धा उपयोगी आहे. टोमॅटोमध्ये महत्वाचे घटक आहेत ते म्हणजे लोह, क्षार, साईट्रिक असिड जास्त प्रमाणात आहे ते आपल्या शरीरात उपयोगी आहे. टोमॅटोमध्ये जीवनसत्व “ए”, “बी” व “सी” हे भरपूर प्रमाणात आहे.\nटोमॅटोचे सेवन हे लिव्हर व आपल्या इतर आवयवासाठी महत्वाचे कार्य करते. टोमॅटोच्या सेवनाने आपल्या रक्तातील उत्साह वाढवणारा गुणधर्म आहे. असे म्हणतात की “Apple a day keeps the doctor away” तसेच टोमॅटोला सुद्धा “Tomato a day keeps the doctor away” म्हणतात. रोज एक टोमॅटोचे सेवन केल्याने तुम्हाला डॉक्टरची गरज भासणार नाही.\nटोमॅटोमध्ये पोषक घटक भरपूर आहेत त्यामुळे आपण भाजीमध्ये सरास वापर करू शकतो. टोमॅटोचा वापर केल्याने भाजी आमटीला छान चव येते, आंबट गोड, स्वादिस्ट लागते. तसेच हिरवे टोमॅटो सुद्धा चवीला चांगले लागतात त्याची भाजी खूप छान लागते व ते पचनाला सुद्धा हलके असतात.\nटोमॅटोची कोशिंबीर, सार, सूप, चटणी, भाजी, सॉस बनवला जातो. पिकलेल्या टोमॅटोच्या रसात पुदिना, जिरे व मसाला घालून उकळून स्वादिस्ट चटणी बनते,\nपिकलेल्या लाल टोमॅटोमध्ये आपल्याला पोषक असणारे घटक असतात त्याने आपल्या रक्तातील रक्त कण वाढतात. टोमॅटोच्या सेवनाने जेवणात रुची निर्माण होते. पचन शक्ती वाढते, रक्त विकार दूर होण्यास मदत ��ोते. गर्भवती स्त्रियांना टोमॅटो हा गुणकारी आहे त्याची मानसिक शक्ती वाढून शक्ती वर्धक आहे. टोमॅटोचा रस हा आंबट, पाचक, रुचकर आहे. ज्यांना मूळव्याध, पांडुरोग आहे त्यांना टोमॅटो गुणकारी आहे.\nटोमॅटोचे सूप बनवतांना त्यामध्ये साखर व मीठ घातल्यामुळे पिक्त विकार दूर होण्यास मदत होते. पिकलेल्या टोमॅटोचा रस अथवा सूप सेवन केल्याने आतड्याचे विकार नाहीसे होतात. पिकलेल्या टोमॅटो ताजा रस लहान मुलांना रोज दिवसातून दोन वेळा दिल्याने मुले निरोगी, बलवान बनतात.\nटोमॅटोचे जसा गुणकारी आहे तसाच ज्यांना मुतखडा, सूज, संधीवात व आमवात आहे त्यानी टोमॅटोचे सेवन करू नये. जुलाब होत असतील तेव्हा टोमॅटोचे सेवन करू नये.\nHome » Tutorials » टोमॅटोचे औषधी गुणधर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2021-05-18T01:11:52Z", "digest": "sha1:YUOYU3YR3EK65ZB2APPIGILOTVE32UHZ", "length": 12210, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "मासिक पाळी Archives - बहुजननामा", "raw_content": "\nCovid Vaccine and Periods : कोरोना व्हॅक्सीन महिलांच्या मासिक पाळीला प्रभावित करू शकते का\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - ज्या वेगाने कोरोना व्हायरसची दुसरी लाट देशभरात पसरत आहे, तेवढ्याच वेगाने अफवा आणि चुकीची ...\nमासिक पाळीच्या पूर्वी आणि नंतर 5 दिवस कोरोना लस घेऊ नये; प्रसारित झालेल्या मेसेजमध्ये किती तथ्य\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोनाने हाहाकार केला असून, अनेक कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरण ...\nजाणून घ्या दही-गुळाचे फायदे, रक्त वाढवण्यासह आजारपण राहील खूपच दूर\nबहुजननामा ऑनलाईन टीम - शरीराला निरोगी व आजारांपासून वाचवण्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पौष्टिक गोष्टी खाल्ल्यामुळे विशेषत: तरुण ...\nबडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून\nबहुजननामा ऑनलाईन टीम - आपण बडीशेपचे नाव ऐकले असेलच. प्रत्येक घरात वापरलेली बडीशेप जिऱ्यासारखी दिसते. बडीशेपचे वैद्यकीय गुणधर्म सर्वात वेगळे ...\nजाणून घ्या पदार्थाची चव वाढवणाऱ्या मोहरीचे ‘हे’ 10 गुणकारी फायदे \nबहुजननामा ऑनलाईन टीम : स्वयंपाकघरात मोहरीला किती महत्त्व आहे हे कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. पदार्थाची चव वाढवणाऱ्या या मोहरीचे ...\nमासिक पाळी आणि माइग्रेन या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आह��� का \nबहुजननामा ऑनलाइन टीम - मासिक पाळी आणि माइग्रेन (menstruation and migraine)या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आहे का \nमासिक पाळी दरम्यान वेदनांपासून सूटका मिळवून देईल ‘हे’ ड्रिंक, घरी बनवणं खुपच सोपं, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाइन टीम - मासिक पाळीच्या वेळी बर्याच स्त्रियांना इतक्या समस्या येतात, की त्यांचे सर्व नित्यक्रम गडबडतात, त्यांना अंथरुणावरून उठताही ...\nPeriods Tips : मासिक पाळी दरम्यानच्या त्रासात ‘या’ पध्दतीनं रहा आनंदी\nबहुजननामा ऑनलाइन टीम –मासिक पाळी मुलींच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक गोष्टी अश्या असतात, ज्या आपला मूड स्विंग करतात. ...\nगुजरातमध्ये पुन्हा संतापजनक घटना ‘मेडिकल’ करण्यासाठी 100 प्रशिक्षणार्थी महिला कर्मचार्यांना केलं ‘विवस्त्र’\nसुरत : वृत्तसंस्था - काही दिवसांपुर्वीच गुजरातच्या भूज जिल्ह्यामध्ये मुलींसोबत एक विचित्र घटना घडली होती. भूज जिल्ह्यातील एका हॉस्टेलमध्ये मुलींना ...\nमहिलेनं ‘मासिक पाळी’त स्वयंपाक केल्यास पुढचा जन्म ‘कुत्री’चा, जेवण करणारा पुरूष बनणार ‘बैल’ : स्वामी कृष्णस्वरूप\nराजकोट : वृत्तसंस्था - गुजरातच्या स्वामीनारायण भुज मंदिरात स्वामी कृष्णस्वरूप यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असून त्यांनी महिलांच्या मासिक पाळीबद्दल ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनां��्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nCovid Vaccine and Periods : कोरोना व्हॅक्सीन महिलांच्या मासिक पाळीला प्रभावित करू शकते का\n‘रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का \nखा. अमोल कोल्हेंचा मोदी सरकारला सवाल; म्हणाले – ‘देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का\n16 मे राशीफळ : ‘या’ 5 राशींच्या उत्पन्नात होईल वाढ, इतरांसाठी असा आहे रविवार\nभाजपचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले – ‘अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले’\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\nपुण्यात गेल्या 24 तासात 1836 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 3318 जणांना डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/tag/racism/", "date_download": "2021-05-18T02:42:23Z", "digest": "sha1:VV347JNQSABJTDQ5QEWKS4RTMBXHOJCB", "length": 2048, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Racism Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nभारतातील रेड कॉरिडॉरचे म्हणजे नक्षलवाद्यांचे बुरे दिन\nभारतात रेड कॉरिडॉर म्हणजे नक्षलवाद्यांचे प्रवण क्षेत्र होय. नक्षलवाद्यांची लढाई ही पश्चिम बंगाल मधील नक्षलबरी या गावातून सुरू झाली त्यामुळे त्याचं नाव सुद्धा नक्षलवाद पडलं. या नक्षलवाद्यांवर उपाय म्हणून राष्ट्रीय विकास आघाडी सरकारने ‘राष्ट्रीय…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/09/sop-to-finalise-for-opening-of-restaurent-in-october-says-uddhav-thackeray.html", "date_download": "2021-05-18T02:12:46Z", "digest": "sha1:GSV72MFAKPIWHGKCCE34BV4O5IN5SKUG", "length": 9634, "nlines": 62, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेस्टॉरंट सुरू होण्याचे संकेत", "raw_content": "\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेस्टॉरंट सुरू होण्याचे संकेत\nएएमसी मिरर वे��� टीम\nमुंबई : राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील हॉटेल, लॉज यांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर, आता रेस्टॉरंटही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सरकारने रेस्टॉरंटसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ती सर्वांना पाठवण्यात आली असून, ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत दिली.\nव्यवहार बंद ठेवणे हा आवडीचा विषय असू शकत नाही. त्यामुळे कर रूपात राज्य सरकारला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे आहे. या सर्व आर्थिक अडचणींची सरकारला जाणीव असल्याने मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेवून व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींनीसोबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकट काळातही हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक सरकारसोबत असल्याचे समाधान आहे. कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. आर्थिक बाबींसाठी काही पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत बंद असलेले अनेक व्यवहार एकेक करून सुरू करत आहोत.\nबैठकीला पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या आहार संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुरबक्ष सिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलीप दतवाणी, रियाज अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी एस.के भाटिया आदी मान्यवर उपस्थित होते\nरेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता महत्त्वाची\nउत्सव आणि पावसाचे दिवस आहेत गर्दी होत असताना लोकांचा संयम हा देखील महत्त्वाचा विषय आहे. कोरोनासोबत जगताना प्रत्येकाला आपल्या जी��नशैलीत बदल करावा लागणार आहे. मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेस्टॉरंट सुरू करताना या तीनही गोष्टींची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक करणार आहे. रेस्टॉरंटमध्ये विशेष सेवा देणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांनी मास्क लावणे हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nएसओपीचे पालन हीच तुमची रेसिपी असेल\nएसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे हीच रेस्टॉरंट साठीची रेसिपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याने महाराष्ट्राला आपले कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती जबाबदारीचे भान ठेवून यात सहभागी होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.\nआणखी एका बैठकीनंतर एसओपी अंतिम\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्त्वे अंतिम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सर्व रेस्टॉरंट व्यावसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी अंतिम करू असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/03/12/bambavdesatkar/", "date_download": "2021-05-18T01:18:03Z", "digest": "sha1:LYCPQHDJVUVS4TT7NZGVZUUSAMFK6SNI", "length": 7131, "nlines": 106, "source_domain": "spsnews.in", "title": "पिशवी जि.प. व पं.स. सदस्यांचा बांबवडेत सत्कार – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nपिशवी जि.प. व पं.स. सदस्यांचा बांबवडेत सत्कार\nबांबवडे इथे मानसिंग दादा गट व आम.सत्यजित पाटील आबा गट आणि ग्रामस्थांच्या वतीने मारुती मंदिराच्या व्यासपीठावर नूतन जिल्हापरिषद सदस्य पैलवान विजय बोरगे ,व पंचायत समिती सदस्या सौ.अश्विनी पाटील व सौ सुनिता पारले यांचा सत्कार करण्यात आला.\nपिशवी जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत साळशी चे पैलवान विजय बोरगे हे विजयी झाले ,तर पंचायत समिती साठी पिशवी गणातून सौ.अश्विनी संदीप पाटील व बांबवडे गणातून सौ.सुनिता सुरेश पारले विजयी झाल्या.\nया सत्कारास उत्तर देताना पैलवान बोरगे म्हणाले कि, सामान्य जनतेने दिलेले मतदान हे माणुसकी साठी दिले असून धनशक्ती विरोधात दिलेला हा कौल आहे.ह्याची मला जाण असून ह्या मतदार संघाच्या विकासासाठी मी चोवीस तास तत्पर राहीन,ह्याची ग्वाही देतो.\nयावेळी श्री.सुरेश पारले,संदीप पाटील ,बांबवडे ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह चौगले आदींनी मनोगते व्यक्त केली.आभार श्री राजेंद्र निकम यांनी मानले.\n← छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३२८ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन \nजिल्हापरिषदेवर भाजप येणार : नाम. चंद्रकांतदादा पाटील →\nस्व. आम. संजयदादां च्या स्वप्न पुर्तीसाठीच राष्ट्रवादीत प्रवेश- योगीराजसिंह गायकवाड ( सरकार )\nनूतन समाजकल्याण सभापती विशांत महापुरे यांचे कोडोली गावात जलोषी स्वागत\nआमदार कोरे यांचा कोरोना पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरा\nOne thought on “पिशवी जि.प. व पं.स. सदस्यांचा बांबवडेत सत्कार”\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21035", "date_download": "2021-05-18T02:39:19Z", "digest": "sha1:N6PMLBMYT5WGQ4ZBZHTR6TRMITPEK4H5", "length": 7690, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षरोपण | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अकोला ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षरोपण\nग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षरोपण\nतालुक्यातील जळगाव नहाटे येथे\nडॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलिग्न स्व आर जी देशमुख कूषी महाविद्यालय तिवसा येथे सुरू असलेल्या ग्रामिण कूषी कार्यानुभव कार्यक्रमा अतंर्गत अंतिम सातव्या सतराच्या विद्यार्थिनींनी जळगाव नहाटे येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.\nयावेळी जळगाव नहाटे येथे या कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण बाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावातील सरपंच राजेश वानखडे विद्यार्थिनी कुमारी वैशाली रामेश्वर साबळे ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधवांसह गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.\nPrevious articleभारतीय सैन्य दलात भरती झालेल्या 6 छात्र विद्यार्थ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार\nNext articleसावली तालुका काँग्रेसचा शेतकरी आंदोलनास पाठिंबा = शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी\nनिधन वार्ता मनकर्णाबाई नगराळे\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन बालकांना वाचविण्यासाठी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा पुढाकार….\nशहर वाहतूक विभागाचे पोलीस कर्त्यव्या सोबतच सातत्याने देत आहेत प्रमाणिकतेचा परिचय गरीब कामगाराचा हरविलेला मोबाईल केला परत\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nसावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने पणज येथे रक्तदान शिबीर संपन्न\nशेतकऱ्यांसाठी सुरक्षित फवारणी या विषयावर प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/36886", "date_download": "2021-05-18T02:29:53Z", "digest": "sha1:EIELKA4Q7YWLP4UAM5JTC6RH3ANWY6TH", "length": 7653, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\nलग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\nहर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी\nभद्रावती:- तालुक्यातील नागलोन येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली याप्रकरणी माजरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आर��पीला अटक केली.\nअल्पवयीन मुलगी व आरोपी यांचे चार वर्षापासून प्रेम संबंध होते यातूनच आरोपीने लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. व या घटनेनंतर जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली यावरून पीडित मुलीने माजरी पोलिसात तक्रार दाखल केली आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.\nPrevious articleकोरोना काळात शेतकरी आणि महिलांवरील मायक्रो फायनान्स व अन्य कर्ज वसुली थांबवा\nNext articleलोकडाऊन च्या पहिल्या चरणात, शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई, ८ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई, ३५० वाहने जप्त\nबल्लारपुर संघर्ष समिति ने स्ट्रीट लाईट की समस्या सुलझाई\nबल्लारपुर भाजपा तर्फे गौरक्षण वार्डात सेनिटाइजर फवारणी केली:नीरज झाडे\nम्युकरमायकॉसिसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या : आ. सुधीर मुनगंटीवार यंत्रसामुग्री , इंजेक्शन्स , औषधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nकोरोनामुळे जमाव व संचारबंदी टाळेबंदी असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत ...\nभारतीय जनता युवा मोर्चा चा युवा संवाद मेळावा बल्लारपूर शहरामध्ये संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/west-assembly-election-2021-mamata-banarjee-target-pm-modi-over-vaccine", "date_download": "2021-05-18T00:54:44Z", "digest": "sha1:FRFFAGVFCYM2WBRQP47SG5MZVPX6UDHH", "length": 17218, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'लशींचा साठा संपल्यानंतर देशात विक्रीस परवानगी'", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nकोरोनाव्हायरस प्रतिबंधक लशींची खुल्या बाजारात विक्री करण्यास पंतप्रधान नरेंद्��� मोदी यांनी परवानगी दिली.\n'लशींचा साठा संपल्यानंतर देशात विक्रीस परवानगी'\nभगनानगोला/मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) - कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लशींची खुल्या बाजारात विक्री करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवानगी दिली. मात्र त्याआधीच त्यांनी विदेशात लशी पाठविल्या असल्याने भारतात साठाच संपलेला आहे,’’ अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केली.\nनिवडणूक सभेत बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम बंगालसारखी राज्ये पुरेशा प्रमाणात लस मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असताना पंतप्रधानांनी प्रतिमा संवर्धनासाठी अन्य देशांत लशींची निर्यात केली. कोरोनावरील लस खुल्या बाजारात उपलब्ध होईल, अशी घोषणा मोदी यांनी काल केली. पण कुठे आहे खुला बाजार, कोठे लस उपलब्ध आहे, असा सवाल करीत देशातील लशींचा मोठा साठा तुम्ही याआधीच विदेशात पाठविला आहे, अशी टीका त्यांनी केली.\nहेही वाचा: पंतप्रधनांच्या आवाहनावर नवाब मलिकांनी केली 'ही' मागणी; म्हणाले...\n‘‘मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार हे ‘अकार्यक्षमतेचे प्रतीक’ आहे. त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे आपल्याला प्रचंड तुटवडा जाणवत आहे, असे बॅनर्जी म्हणाल्या. कोलकता, उत्तर २४ परगणा आणि असनसोल पट्ट्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून लस, औषधांच्या मर्यादित साठ्यासह राज्य सरकार कोरोनाला तोंड देत आहे. बंगालमधील कोरोना स्थिती नियंत्रणात असला तरी संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. पण लोकांनी घाबरून जाऊ नये. आपण पुन्हा कोरोनाला हरवू, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला.\n- कोरोनावर उपाय योजण्याऐवजी बंगालमधील निवडणुकीचे डावपेच आखण्यात केंद्रातील नेतृत्व मग्न\n- मुर्शिदाबाद व माल्डा येथील गंगा नदीची धूप थांबविण्यासाठी केंद्रीय धोरणाची गरज\n-रामनवमीला दंगल घडविण्याचे कारस्थान\n- काँग्रेस व डाव्या पक्षांचे उमेदवार म्हणजे भाजपचा दुसरा चेहरा असल्याने त्यांना मत देऊ नका\n'लशींचा साठा संपल्यानंतर देशात विक्रीस परवानगी'\nभगनानगोला/मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) - कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लशींची खुल्या बाजारात विक्री करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवानगी दिली. मात्र त्याआधीच त्यांनी विदेशात लशी पाठविल्या असल्याने भारतात साठा��� संपलेला आहे,’’ अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळव\n'तृणमूल'च्या उमेदवाराचं कोरोनामुळे निधन\nWest Bengal Assembly Election : कोलकाता : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. उर्वरित राज्यांमध्येही कोरोना हळूहळू शिरकाव करू लागला असून पश्चिम बंगालमध्ये त्याचे पडस\nमृतदेहांबरोबर रॅली काढा, ममतादीदींची ऑडिओ क्लिप व्हायरल\nकोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या काही वेळ आधी शुक्रवारी भाजपने तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांची एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यात त्या टीएमसीच्या एका उमेदवाराबरोबर बोलत आहेत. ममता बॅनर्जींनी या ऑडिओत सीतलकूची येथील पक्षाच्या उमेदवाराला बोलताना\nपश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहून ढसाढसा रडली पायल रोहतगी; मोदींना म्हणाली..\nमुंबई - पश्चिम बंगालमधील निवडणूकांचे निकाल जाहीर होऊन चार दिवस झाले. त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात गोंधळही झाला. यावरुन देशभरातून त्या घटनेचा निषेधही करण्यात आला. आता त्यावरुन बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्या घटनेवर परखड प्रतिक्रिया व्यक्त क\nबंगालमध्ये पुन्हा हिंसा; केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला\nकोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक संपल्यानंतर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यामध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले झाल्याचं दिसून आलं आहे. हे हल्ले तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर तृणमूलने हे आरोप फेटाळून लावले आहेत\nप. बंगालमधील हिंसाचारप्रकरणी भाजपची सुप्रीम कोर्टात धाव\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा (West Bengal assembly election 2021) निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी भाजपने (BJP) मंगळवारी सुप्रीम कोर्टात (Supreme court) धाव घेतली. भाजप प्रवक्ते आणि वरिष्ठ वकील गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी पश\n\"सत्तेसाठी केंद्रीय मंत्री रोज होते बंगालमध्ये, पण राज्यासाठी काहीही केलं नाही\"\nकोलकता - ‘‘केंद्र सरकारने (Central Government) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) गेल्या सहा महिन्यांपासून काहीही काम केलं नाही. पण राज्यात सत्ता काबीज करण्याच्या इराद्याने (snatching power) केंद्रीय मंत्री (central ministers) रोज बंगालची वारी करीत होते,’’ अशी टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या\n\"प. बंगालमधून राज्यघटना संपली\"; हिंसाचारावरून राज्यपालांचे ताशेरे\nकोलकता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या मंत्रिमंडळातील ४३ मंत्र्यांचा शपथविधी आज राजभवनामध्ये साधेपणाने पार पडला. राज्यपाल जगदीप धनकर (Governer Jagdeep Dhankar) यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या कार्यक्रमानंतर बोलताना राज्यपालांनी राज्यातील हिंसाचाराबद्दल\nपश्चिम बंगालमध्ये वाढली रुग्णसंख्या; कोरोनाचा निवडणुकीशी संबंध नसल्याचा शहांचा निर्वाळा\nकोलकाता : देशात सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरु आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी, केरळ आणि तमिळनाडू याठिकाणी या निवडणुका पार पडत आहेत. त्यातल्या त्यात अगदी चुरशीची लढत होत आहे ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये. या ठिकाणी सत्ता स्थापन व्हावी म्हणून भाजप आपल्या जीवाचं रान करत आहे. पंतप्रध\nWest Bengal Election - कोलकात्यात बॉम्बहल्ला; जिवितहानी नाही\nपश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. गुरुवारी 35 मतदारसंघात 283 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होईल. या टप्प्यात 84 लाखांहून अधिक मतदार मतदान करतील अशी अपेक्षा आहे. आधीच्या टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनामुळे कडक सुरक्षा व्यवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/politics/congress-nana-patole-slams-pm-narendra-modi-over-corona-virus-and-vaccine-a597/", "date_download": "2021-05-18T01:41:37Z", "digest": "sha1:AVH6O2EFZU4ETPIQJTPTHUYI6QJSFBXR", "length": 40023, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus Vaccine : \"केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्याने सोडू नये; वेळप्रसंगी कर्ज काढावे पण सर्वांचे लसीकरण करावे\" - Marathi News | Congress Nana Patole Slams PM Narendra Modi Over Corona Virus And Vaccine | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी क��रवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus Vaccine : \"केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्याने सोडू नये; वेळप्रसंगी कर्ज काढावे पण सर्वांचे लसी���रण करावे\"\nCongress Nana Patole Slams PM Narendra Modi Over Corona Virus And Vaccine : \"केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काँग्रेसला सल्ला देण्याआधी गुजरात, उत्तर प्रदेश या भाजपाशासीत राज्यातील परिस्थिती नीट पहावी. तिथे प्रेताचे खच पडले आहेत.\"\nCoronaVirus Vaccine : \"केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्याने सोडू नये; वेळप्रसंगी कर्ज काढावे पण सर्वांचे लसीकरण करावे\"\nमुंबई - कोरोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणे अपेक्षित आहे. परंतु रेमडेसिवीर, ऑक्सिजनअभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जात आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्य सरकारने रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी निविदा काढली असता दोन कंपन्या ज्या आतापर्यंत राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देत होत्या त्यांनी आश्चर्यकारक रित्या आपली भूमिका बदलून ३१ मे पर्यंत आम्ही महाराष्ट्राला दररोज फक्त ५०० इंजेक्शनचा पुरवठा करू असे सांगितले. या कंपन्यांच्या बदललेल्या भूमिकेमागे केंद्र सरकारने त्यांच्यावर टाकलेला दबाव कारणीभूत आहे का राज्याला रेमडेसिवीर मिळू नये आणि इथली स्थिती बिघडावी असा केंद्राचा प्रयत्न आहे का राज्याला रेमडेसिवीर मिळू नये आणि इथली स्थिती बिघडावी असा केंद्राचा प्रयत्न आहे का असे प्रश्न उपस्थित करत कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांनी आता आपली जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे पण राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडू नये वेळप्रसंगी कर्ज काढावे आणि सर्वांचे लसीकरण करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी केली आहे.\nपत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोनाविरोधातील लढ्यासंदर्भात काही सकारात्मक सूचना केल्या होत्या. माजी पंतप्रधानांनी केलेल्या सुचनांचा आदर करणे अपेक्षित असताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काँग्रेसशासित राज्यातच कोरोनाची वाईट परिस्थिती आहे त्यांना सल्ला द्या असे उर्मट उत्तर दिले. काँग्रेसने या महामारीत कधीच राजकारण केले नाही आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. पण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काँग्रेसला ���ल्ला देण्याआधी गुजरात, उत्तर प्रदेश या भाजपाशासीत राज्यातील परिस्थिती नीट पहावी. तिथे प्रेताचे खच पडले आहेत. परिस्थिती एवढी भयानक आहे की हाय कोर्टाला हस्तक्षेप करून तेथील राज्य सरकारची खरडपट्टी काढली याची त्यांनी आधी माहिती घ्यावी आणि नंतर बोलावे असे पटोले म्हणाले.\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोना परिस्थितीत थोडासा सुधार झाला त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना मुक्तीचे श्रेय घेण्यासाठी आता कोरोनाची भिती राहिली नाही, असे प्रसिद्धीपत्रक काढून जनतेला कोरोनाच्या खाईत ढकलण्याचे पाप केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निवडणुका असलेल्या राज्यात कोरोना नाही अशी मुक्ताफळे उधळली आहेत. निवडणुकीमुळे कोरोना नष्ट होत असेल तर मग केंद्रातील सरकारही बरखास्त करून सर्व देशात निवडणुका लावाव्यात कोरोना नष्ट होईल असा टोला पटोले यांनी लगावला. राहुल गांधी यांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून पश्चिम बंगाल मधील प्रचारसभा रद्द केल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही प्रचारसभा रद्द केल्या परंतु प्रधानसेवक मात्र आजही दिवसाला चार-चार सभा घेत आहेत.\nदेशात ४५ वर्षावरील लोकांनाच कोरोनाची लस देण्याचा नियम असताना देवेंद्र फडणवीसांचे नातेवाईक असलेल्या २५ वर्षीय तन्मय फडणवीस यांना लस कशी मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच मंत्र्यांच्या गाडीवरील लाल दिवे काढून आपल्या सरकारकडून कोणालाही व्हिआयपी ट्रीटमेंट मिळणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. पण मोदी सत्तेत आल्यापासून गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह यांच्यासह भाजप नेत्यांचे नातेवाईक आणि दोन चार निवडक उद्योगपती मित्र यांच्यासाठीच सरकार काम करत आहे अशी परिस्थिती आहे.\nराहूल गांधी यांच्यावर हीन पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना पटोले म्हणाले की, कोणाला फेकू म्हटले जाते, कुणाला तडीपार म्हटले जाते, कुणाला टरबुजा म्हटले जाते, कुणाला चंपा म्हटले जाते. पण कोणाच्या नावाचा अपभ्रंश करून उल्लेख करण्याची काँग्रेसची आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी राहुल गांधी आणि नाना पटोले लोकांच्या हिताचे प्रश्न उचलत राहतील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. या पत्रका��परिषदेला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे, गोपाळ तिवारी, प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार, राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.\nCorona vaccinecorona virusCoronavirus in MaharashtraNana PatolecongressBJPIndiaMaharashtraकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसनाना पटोलेकाँग्रेसभाजपाभारतमहाराष्ट्र\nIPL 2021: वर्ल्डकप खेळताना अशी डाईव्ह का मारली नाहीस कालच्या सामन्यानंतर धोनी होतोय ट्रोल\nFact Check : IPL 2021 लाईव्ह मॅचमध्ये सुरेश रैनानं धरला रवींद्र जडेजाचा गळा; MS Dhoni झाला हैराण, Video\nIPL 2021: सुरेश रैनाचा नाद खुळा; CSKसाठी नोंदवला एक अफलातून विक्रम\nIPL 2021 : 'ही कसली खिलाडूवृत्ती'; ड्वेन ब्रोव्होच्या कृतीनं क्रिकेटवर्तुळात संपात, फ्रँचायझी बैठकीत मुद्दा उपस्थित करण्याची मागणी\nIPL 2021: धोनीचं फलंदाजीऐवजी 'या' गोष्टीकडे जास्त लक्ष; अजित आगरकर स्पष्टच बोलले\nIPL 2021: लोकेश राहुलच ठरतोय पंजाबच्या पराभवास जबाबदार असं कसं\nमदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली\nCoronaVirus Live Updates : \"विरोधी पक्षाने कोरोनाबद्दल लोकांमध्ये भीती निर्माण केलीय पण...\"; योगी आदित्यनाथांचा गंभीर आरोप\n\"किसान सन्मान निधीचे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं ठरवलं की काय\", रोहित पवारांचा सवाल\nMaratha Reservation: कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भाजपाचा संपूर्ण पाठिंबा\nCoronavirus: \"पुरवठा वाढविण्यासाठी कोरोना लस आयात करा, अन्य उत्पादकांना परवाने द्या\"\nRajiv Satav: काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर कळमनुरीत आज होणार अंत्यसंस्कार\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3666 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2315 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार ���ॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\n शनिवारच्या मध्यरात्रीपासून १४ तास NEFT सेवा बंद राहणार\nदिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBI चा नकार; सरकारकडून दारे खुली\nम्युच्युअल फंडांतील इक्विटी योजनांच्या गुंतवणुकीमध्ये झाली वाढ\nजपानचं 'हे' हॉटेल ‘चुकीची ऑर्डर’ देण्याकरिता प्रसिद्ध; तरीही लोकांची प्रचंड गर्दी, काय आहे कारण\n\"तुम्ही उधळे आहात की मूर्ख; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण...\"\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/law-students-petition-in-the-supreme-court/", "date_download": "2021-05-18T01:43:16Z", "digest": "sha1:FVRYH4BZ3LA2DJWI4W23GV47KEINY7XF", "length": 19182, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "News Delhi News : Law student's petition in the Supreme Court", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nखटल्यांचा डोंगर उपसण्यासाठी जास्त व वेळेवर न्यायाधीश नेमा कायद्याच्या विद्यार्थ्याची सुप्रीम कोर्टात याचिका\nनवी दिल्ली :- देशातील जिल्हा न्यायालयापर्यंतच्या कनिष्ठ न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या ३.५ कोटी खटल्यांचा डोंगर उपसण्यासाठी जास्त न्यायाधीश नेमले जावेत यासाठी दिल्लीतील कायद्याच्या एका विद्यार्थ्याने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.\nतिसऱ्या वर्षात शिकणाºया श्रीकांत प्रसाद या विद्यार्थ्याने हा ज्वलंत विषय न्यायालयापुढे आणला आहे. याचिका म्हणते की, खटल्यांचा लवकर निकाल होणे हा आरोपींचा आणि गुन्ह्याने बाधीत होणाऱ्या व्यक्तींचाही मुलभूत हक्क आहे. पण खटले दीर्घकाळ निकाली न निघाल्याने हा हक्क डावलला जातो.\nयाचिका म्हणते की, न्यायालयांमध्ये तुंबलेले खटले हा विषय नवा नाही. त्याची सर्वांना जाणीव आहे व त्यावर बरीच चर्चाही होत असते. पण हे नष्टचक्र संपायची काही चिन्हे दिसत नाहीत.न्यायालयाचा निकाल होईपर्यंत पक्षकार जिवंत तरी राहील का अशी शंका घेण्याएवढी परिस्थिती बिकट होत चालली आहे. कित्येक दशकांनंतर दिल्या जाणाºया न्यायाला मुळात न्याय म्हणावे का, या प्रश्नाचे उत्तर डोक्याला कितीही ताण दिला तरी मिळत नाही.\nसरकार आणि न्यायालये यांनीच प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून याचिकेत खटले प्रलंबित राहण्याचे विदारक चित्र मांडले गेले आहे. देशभरातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या एकूण ३.५ कोटी प्रकरणांपैकी २.५ फौजदारी खटले आहेत. त्यापैकी ५६ हजार खटले ३० वर्षांपासून अनिर्णित आहेत. देशात आज दर १० लाख लोकसंख्येमागे न्यायाधीशांची संख्या फक्त २० आहे. आणखी २० हजार न्यायाधीश आणि त्यांच्यासाठी किमान पाच हजार अधिक न्यायदालने तयार करणे गरजेचे आहे. न्यायालयांमधील कर्मचार्यांची ४० हजारांहून अधिक पदे रिकामी आहेत.\nअशा अवस्थेत उपलब्ध असलेल्या न्यायाधीशांपुढे दररोज सरासरी प्रत्येकी ५० ते ६० खटले सुनावणीसाठी लावले जातात. त्यामुळे बहुसंख्य खटल्यांमध्ये फक्त पुढची तारीख देण्याशिवाय पर्याय राहात नाही. आहेत त्या न्यायाधीशांनी अहोरात्र काम केले तरी शिल्लक काम २० वर्षांत संपणार नाही, अशी अवस्था आहे. त्यात दररोज हजारो नव्या खटल्यांची भर पडत आहे.\nयाचिका म्हणते की, न्यायाधीशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढविणे आणि यापुढे रिक्त होणारी पदे वेळच्या वेळी भरत राहणे हाच यावर उपाय आहे. हे करणे केवळ गरजेचे नाही तर तसा आदेशही सर्वोच्च न्यायालयानेच बºयाच वर्षांपूर्वी दिला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांना झोपेतून जागे करून तातडीने आणि गांभीर्याने पावले उचलण्यास भाग पाडावे, अशी यायिकाकर्त्याची विनंती आहे.\nयाचिकेत केंद्र सरकार, सर्व राज्यांची सरकारे तसेच सर्व उच्च न्यायालयांची प्रशाससने यांना प्रतिवादी केले गेले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकार्तिक आर्यनला आता समजली मुंबईची माया, इतक्या कोटी रुपयांमध्ये विकले फक्त थिएटरमध्ये रिलीज होण्याचे स्वप्न\nNext articleबेताल वृत्तवाहिन्यांच्या अब्रुचे धिंडवडे\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हण���े सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/28217", "date_download": "2021-05-18T01:46:21Z", "digest": "sha1:2M7K7J24IXLCW5Y5D5FOQHQGDDYBYTAB", "length": 43970, "nlines": 508, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मी केलेली आणखी काही पेन्सिल शेडिंग्ज | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमी केलेली आणखी काही पेन्सिल शेडिंग्ज\nबबन ताम्बे in जनातलं, मनातलं\nप्राणसाहेब आणि शम्मी कपूर यांची रेखाटने आवडली. राजेश खन्ना व देव आनंद यांची थोडी अजून चांगली करता आली असती.\nराजेश खन्ना आणि देव आनंद ही माझी स्टार्टींग फेज होती. त्यामुळे तितकीशी सफाई नाही आली.\nप्राण आणि शम्मी ... मस्तच जमलेत\nत्या पार्श्वभूमीवर देवानंद आणि काका मग आणखी फिके वाटले.\nआव्हान म्हणून त्या दोघांना पुन्हा रेखाटू शकता, हवे असल्यास वेगळे फोटो घ्या ..\nक्रुपया कलादालन या विभागात धागा हलवणे.\nक्रुपया कलादालन या विभागात हा धागा हलवणे.\nसध्या कलादालन या विभागात नवीन काही टाकताना एरर येत आहेत. प्रॉब्लेम असेल तर क्रुपया दुरुस्त करणे.\nप्राण चे चित्र हुबेहुब जमले\nप्राण चे चित्र हुबेहुब जमले आहे. पहिल्या भागातली मधुबालाही दिलके तार छेड गयी थी.\nबाळासाहेबांचे पण चित्र बरेच चांगले झाले आहे पण बाळासाहेबांच्या डोळ्यातच खरी मजा आहे आणि ते डोळेच या चित्रात निट जमलेले दिसत नाहीत.\nबाळासाहेबांच्या डोळ्यातच खरी मजा आहे आणि ते डोळेच या चित्रात ...\nनेटवर फोटोच तसा होता :-(\nअगदी असेच म्हणतो. शम्मी अन प्राण लैच जबर्या जमलेत. बाळासाहेबही मस्तच, फक्त डोळ्यांना तितका वाव मिळालेला नाही दिसत.\nबाळासाहेबांच्या चित्रातले बाकी तपशील चांगलेच जमले आहेत पण डोळ्यांमुळे जरा रसभंग होतो आहे. मूळ फोटो अस्पष्ट असल्याने तसं झालं असेल पण डोळ्यांमुळे प्रचंड फरक पडतो. मधुबालाच्या चित्रात डोळ्यांपुढे इतर बारीक उणीवेकडे लक्षही जात नाही.\nसुधारणेस नक्की वाव आहे. पुढील रेखाटनात सुचना अवश्य लक्षात ठेवीन.\nविशेषतः शम्मी, प्राण आवडले\nमधुबाला जास्त चांगली जमली होती असे म्हणावे लागत आहे.\nमधुबाला जास्त चांगली जमली होती...\nमधुबालासाठी \"एक्स्ट्रा \" मेहनत घेतली होती, विशेषतः डोळ्यांवर.:-)\n तुमच्या हाती कला आहेच, त्या बद्दल मनापासून अभिनंदन. थोडाफार सराव गरजेचा आहे असे वाटते आहे. चित्रगुप्त साहेबांचे मार्गदर्शन लाभेलच.\nछान आहेत रे शेडिंग्ज\nसगळिच आवडली. आम्हाला एक साधी रेषाहि सरळ मारता येत नाहि (लाईन तो दुर कि बात है..... *lol*\n2 Jul 2014 - 3:45 pm | राजेंद्र मेहेंदळे\n कोणालाही मारता येईल...वाकड्या रेषा मारायलाच कसब लागते :)\nपहीली तीन चित्रे सुरेख जमली\nपहीली तीन चित्रे सुरेख जमली आहेत. देवसाहेबांचे चित्र त्यांच्या उतारवयातील फोटोवरुन काढले आहे असे वाटते.(चित्राबद्दल आक्षेप नाही पण देवानंदला पाहावे ते त्याच्या उमेदीच्या काळातल्या चित्रपटातच.)\nसगळी रेखचित्रे मस्तच पण\nसगळी रेखचित्रे मस्तच पण प्राणमध्ये खरचं प्राण घातले आहेत असं दिसतंय.\nप्राणसाहेबांचे सर्वात जास्त आवडले.\nमधुबाला आणि प्राण या रेखाटनांसाठी खुप वेळ लागला.\nआता उगाच काही तरी सांगायचं\nआता उगाच काही तरी सांगायचं म्हणुन मी पण सांगितलं असतं की ते तेवढे बाळासाहेबांचे डोळे...\nपण तेवढ्यात स्वत:ची चित्रकला आठवली.. ते ही एक असोच..\nपण तुमच्या हातात उत्तम कला आहेत हे मात्र खरं..\nजलरंगात काम करायला हे उपयोगी ठरेल - http://www.maayboli.com/node/47426\nतुम्ही दिलेला जलरंग माहीतीचा धागा अतिशय सुंदर आणि माहीतीपुर्ण आहे. त्याबद्द्ल आभारी आहे.\nखूपच छान धागा. धन्यवाद\nएक काम करा, मा. बाळासाहेब\nएक काम करा, मा. बाळासाहेब गॉगल घालायचे बर्याचदा.\nचष्म्याची फ्रेम थोडी मोठी करुन काचा काळ्या करा. झाला गॉगल. गेट अप भारी येईल. :)\nराजेश खन्ना सोडून इतर चित्रे आवडली.\nगुस्ताखी मुआफ तांबे साहेब..\nगुस्ताखी मुआफ तांबे साहेब..\nआपली सगळीच चित्र आवडली.\nव्यक्ती ओळखता आली की ते माझ्या लेखी उत्तम चित्रं.\nये हुई ना बात\nये हुई ना बात\nहा हा हा .... व्वा. बदल आवडला.\nतुम्ही तर कमालच केलीत . :-) एकदम बाळासाहेबांचा गेट अपच बदलून टाकलात आता परफेक्ट बाळासाहेब वाटतात.\nमलाही प्राण आणि शम्मीचे जास्त आवडले, बाळासाहेबांच्या करड्या नजरेची सगळ्यांनाच अपेक्षा असेल.\nखाली अंमलबजावणी झाली आहे.\nतुमच्या सुचनेप्रमाणे खाली अंमलबजावणी झाली आहे.\nवरील प्रतिसाद प्रशांत आवले यांना आहे.\nसर्व चित्र रसिकांना धन्यवाद.\nसर्व चित्र रसिकांना धन्यवाद. उत्क्रुष्ट रसग्रहण.\nबुरा ना मानो बबनजी...\nचित्रकलेत यापुढली वाटचाल करायची असेल, तर फोटो बघून चित्रे काढणे बंद करणे आवश्यक.\n१९६८ साली मी जेंव्हा आर्ट्स्कूलला प्रवेश घेण्यासाठी गेलो, तेंव्हा साधना, मुमताज वगैरेंची मी काढलेली (तेंव्हा माझ्यामते अप्रतिम कलाकृती होत्या त्या) चित्रे घेऊन गेलो होतो, आणि आपल्याला उत्तम चित्रे काढता येतात, काय थोडेबहुत आर्ट्स्कुलात शिकवत असतील, तेही बघून येऊ, असे समजून गेलो होतो.\nपहिल्याच दिवशी प्रिन्सिपाल किरकिरे सर यांनी आता यापुढे चित्रे वा फोटो बघून चित्रे काढणे बंद करा, असे सांगितले, आणि मी ते त्याच दिवसापासून पाळले.\nत्यानंतर अनेक वर्षे चित्रकलेतले एकाहून एक अद्भुत असे अनुभव गाठीशी जोडत गेलो....\n.... तुमची इछा असेल, तर मी मार्गदर्शन करू शकेन.\n>>>>तुमची इछा असेल, तर मी\n>>>>तुमची इछा असेल, तर मी मार्गदर्शन करू शकेन.\nगंडा बांधून घ्या बबन ताम्बे साहेब. फायद्यात राहाल.\nहोय, मला मार्गदर्शन हवेच आहे.\nतुमच्या बहुमोल सल्ल्याबद्द्ल आभारी आहे. वाईट बिलकुल वाटले नाही. उलट तुमचे मार्गदर्शन मिळाले तर मला हवेच आहे.\nमी केलेल्या पेन्सिल स्केचेस बद्द्ल -\nआमच्या ऑफीसमधे मला सहका-यांनी एक छानसे स्केच बूक भेट दिले होते. त्यावर काय काढावे असा विचार करत होतो. त्याचवेळी सुपरस्टार राजेश खन्ना यांचे निधन झाले होते. माझे ते आवडते कलाकार होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून मी त्यांचे महाराष्ट्र टाईम्समधील फोटोवरून पेन्सिल शेडींग केले.\nत्यानंतर देव आनंद, प्राण, शम्मी कपूर , बाळासाहेब ठा���रे यांचे पण निधन झाले. मग मी विचार केला की आपल्या आवडत्या व्यक्तीमत्वांना श्रद्धांजली म्हणून त्यांची चित्रे या स्केच बूक मधे काढू या. अशा रीतीने ही सिरीज सुरू झाली.\nकेवळ आनंदासाठी मी फोटोवरून कॉपी करून शेडींग चित्रे काढतो.\nपण तुमचा मुद्दा बरोबर आहे. कॉपी करणे म्हणजे कलाकारी नव्हे. स्वत:चे काहीतरी असावे म्हणून मी दुस-या एका स्केच बुक मधे काळ्या जेल पेनने काही निसर्ग चित्रे काढली आहेत. आमच्याजवळ लोहगावजवळ अजून थोडाफार निसर्ग टिकून आहे. तिकडे बसून मी ग्रामिण घरे, झाडे, डोंगर चित्रबद्ध केली आहेत. मिपावर कधीतरी टाकीनच.\nजलरंगाच्या क्लासला देखील मी जात होतो. पण त्यात मला अजून मार्गदर्शनाची गरज आहे. अजुन एव्ह्ढे काही जमत नाही.\nऑइल पेन्टींग, अॅक्रॅलिक पेंटींग पण शिकायची इच्छा आहे.\nतुम्हाला मी भेटु इच्छीतो. मी पुण्यात असतो. आपला फोन नंबर मिळेल काय \nतुम्हाला मी भेटु इच्छीतो. मी पुण्यात असतो. आपला फोन नंबर मिळेल काय \nअवश्य. परंतु सध्या मी अमेरिकेत आहे, नोव्हेंबरमधे भारतात परतेन. मी दिल्ली आणि इन्दौर मधे रहातो. सध्या सर्व फोन बंद करून ठेवलेले आहेत.\nबाकी मिपाच्या मार्फत चित्रकलेचे कसे करता येईल हे बघतो.\nया दरम्यान तुम्ही तुमची लोहगाव वगैरेंची चित्रे टाका.\nमाझे यापूर्वीचे चित्रकलेवरील लेख वाचले आहेत का\nसर्व पेन्सिल शेडिग्स अतिशय सुंदर आहेत.\nसर्व पेन्सील शेडीन्ग्स अप्रतिम \nअवांतर : चित्रगुप्त खरेच गंडा बांधणार असतिल तर आम्हीही दोन्ही पायांवर तयार आहोत \nचित्रगुप्त साहेब आणि बबन तांबे साहेबाना एक विनंती\nचित्र कसे बघावे आणि समजावे( आस्वाद आणि आनंद कसा घ्यावा) याचे धडे दिलेत तर उपकृत होऊ. ( या जन्मी तरी चित्रकला जमण्यातली नाही -उजवा मेंदू अधू असल्याने).\nजसे वृक्ष पाने फुले कशी पहावी याचे प्राथमिक धडे नूलकर साहेबांनी दिले तसे\nआज मी चित्रे पाहतो आणि वाखाणतो कारण मी चोखंदळ अभ्यासक नाही. एकदा ते ज्ञान आले तर किती कलाकृतींमधून मी आनंद मिळवू शकेन शंकाच वाटते.\nह्या साठी अजून एक उदाहरण देईन ते असे की 'मला कांही सांगायचे आहे' नाटकात नायिकेला रक्ताचा कर्करोग होतो. आई डॉक्टर असल्याकारणाने तिला ते समजतं शिवाय आपली मुलगी हळू हळू मृत्यूसमीप जाते आहे हेही जाणवतं. त्या मानाने कुटुंबातील बाकीच्या माणसांना वैद्यकिय ज्ञान नसल्याकारणाने ते नॉर्मल असता��, आई सर्वात जास्त दु:खी असते. तेंव्हा आईच्या तोंडी एक वाक्य आहे. 'ज्ञानाने माणूस कमकुवत होतो.' असो.\nतुम्ही व्यक्त केलेली इच्छा आणि वरील प्रसंगाचा कांही संबंध नसेलही. नुसतेच प्रत्येक चित्राला वाहवा करण्यापेक्षा त्यातील खाचाखोचा माहिती असतील तर कदाचित उत्तम कलाकृती, जाणकाराला, जास्त आनंद देऊन जाईल.\nतरीपण, रसिकापेक्षा परिक्षकाला मान जास्त आणि आनंद कमी मिळत असावा.\nचित्र कसे बघावे आणि समजावे...\nश्री. सुबोध खरे साहेब,\nयाबाबतीत श्री. चित्रगुप्त साहेब आपल्याला चांगले मार्गदर्शन करू शकतील.\nमी अजुन या क्षेत्रात अॅप्रेंटीस आहे. :-)\n(क्रु. मला साहेब संबोधू नये ही विनंती. :-) )\n कला आहे हो तुमच्या बोटात\nसुरेख आहेत तुम्ही काढलेली\nसुरेख आहेत तुम्ही काढलेली चित्र.\nफार छान काढली आहेत चित्रे..\nत्यातही प्राण आणि बाळासाहेबांचे जास्त आवडले. या चित्रांमध्ये मधुबालाच्या चित्रापेक्षा जास्त सफाई आहे.\nआणि मला अवघड वाटणारा एक भाग - डोळ्यांपेक्षाही केस अतिशय क्लिष्ट आणि किचकट असतात पेन्सिल शेडिंग मध्ये ते तुम्ही अतिशय अप्रतिम काढले आहेत. त्यांचा पोत, रंगछटा, वळणे, विरळपणा फार छान जमला आहे. उदा बाळासाहेबांचे केस आणि दाढी, राजेश खन्नाचे केस, मधुबालेचेही छानच आले आहेत.\nएके काळी हा छंद होता आणि केवळ माधुरीचेच चित्र काढत होतो :) त्यामुळे तुमच्या कष्टांची कल्पना आहे.\nहो, केशरचनेत स्किल्ड झालोय.\nअजुनही तुम्ही माधुरीचे चित्र काढु शकता. की त्या नेने झाल्यानंतर तुमचा इंटरेस्ट संपला \nमाधुरीची चित्रे आम्हीही काढली होती हो पळवली लोकांनी\nदोन दोन फुटांची काढलेली माधुरीची तीन चित्रे लोकांनी पळवल्यावर परत काढली नाहीत..\nएकदा कॉलेजच्या प्रदर्शनातून चोरले गेले. एकदा एक मित्र घरी दाखवायला घेऊन गेला तिथे गायबले.\nशेवटी एका जवळच्या मित्राला उत्तम यशाबद्दल भेट दिले तर त्याने ढगळपणा करून हरवले.\nमग काही परत मूड झाला नाही.\nनेनेंमुळे काय दु:ख.. सॉलिड देखणा माणूस आहे आणि अजूनही लय भारी दिसतात दोघंही.. हे पहा.\n माझ्यापेक्षा डिझर्व्हिंग दिसतोय खरा\n माझ्यापेक्षा डिझर्व्हिंग दिसतोय खरा\nठॉऽऽ ठॉऽऽ ठॉऽऽ.. जबरदस्त काका. =)) अज्ञानात सुख असतं हो, काका.. तिला तुमच्याबद्दल कळलं तर तिची पण \"सुझेन\" व्हायची.. ;-)\nबाकी नेने युरोपियन वाटतोय एकदम. माधुरीबद्दल काय बोलणे\nअतिशय सुंदर फोटो. सुंदर माणस��ंचे फोट देखील सुंदरच येणार. आपल्या मराठीत याला लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात.\nहुकुमीएक्का, खटपट्या ,अत्रुप्त आत्मा , इन्दुसुता,सुधीर,अधिराज,इस्पीकचा एक्का ,मैत्र ,\nपेन्सिल शेडिंग हा प्रकार\nपेन्सिल शेडिंग हा प्रकार शिकायची मला फार इच्छा होती पण अजून जिथे बेसिक शेप काढायचीच मारामार तिथे शेडिंग का कप्पाळ करणार. आम्ही म्हणजे हंस काढायला सुरूवात करून शेवटी बदक म्हणून खपवणार्या वर्गातले. कधी कधी तुमच्यासारख्यांची कला पाहून आपणही काहीतरी काढावं म्हणून पेन्सिल हाती घेतो, पण मनासारखं न जमल्यामुळे पुन्हा उत्साह मावळतो.\nअजूनही प्रयत्न करू शकता.\nमी देखील शुन्यातून सुर्वात केली. आपण नाउमेद न होता प्रयत्न करत रहा. निश्चित जमेल.\nपुलं स्वतःच्या चित्रकलेविषयी म्हणाले होते, 'शाळेत असताना आम्हाला आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी आंब्याचे चित्र काढायला सांगितले होते. मी पानाच्या मध्यावर एक ठिपका वाटावा असे चित्र काढले. नंतर त्याकडे पाहता मला ते बरेच लहान वाटल्यामुळे मी त्या खाली लिहीले 'बाल्यावस्थेतील आम्रफळ''\nह्या निमित्ताने बबनराव, 'पुलं'चं एक छानसं चित्र काढा अशी विनंती करतो.\nक्या बात. पेठकरकाकांच्या विनंतीला आपलाही दुजोरा तांबेसाहेब, येऊद्या पुलंचं एक फर्मास चित्र\nपु. लं चं चित्र काढणारच आहे.सद्ध्या स्मिता पाटीलचे पोर्ट्रेट काढत आहे. ते झाले की पुल च \nसर्वच फोटो चांगली आलीत पण शम्मी कपूर १नं जमलाय.\nमेहेनतीला सलाम व पुढिल कार्यास शुभेच्छा\nप्राण अगदी अव्वल आला आहे...\nप्राण अगदी अव्वल आला आहे... :)\nआजची स्वाक्षरी :- ऐका दाजिबा... :- वैशाली सामंत\nआयुर्हित,मदनबाण,शैलेन्द्र , आपला आभारी आहे.\nसर्वच चित्रं भन्नाट आहेत.\nसर्वच चित्रं भन्नाट आहेत.\nमला मधुबाला दिसत नाही...\nखाली मधुबालाच्या चित्राची लिंक देत आहे.\nमधुबाला खालील धाग्यामधे दिसेल.\n सर्व शेडींग हुबेहुब आलेली आहेत. मलातर शम्मीकपुरचे खुपच आवडले. गणपाभाऊनी पण बाळासाहेब ठाकरे एकदम सहीच टचप केलेत तुमाला लेखणी बरोबर कुंचलाही वश झालेला दिसतोय \nआमचीपण फर्माइश आहे. पुजा बेदीचे शेडींग काढा. आम्ही फॅन आहोत पुजाचे \nपूजा बेदीचे पण चित्र काढू.\nकॉपी करण्यासाठी चित्राची निवड करताना ते कुणाचे आहे, यापेक्षा ते कसे आहे, हे बघितले पाहिजे. उदाहरणार्थ खालील फोटो बघा:\nअसे फोटो निवडण्यातून कॉपी करताना आपले कौशल्य पणाला लावावे लागते, आणि त्यातून जास्त प्रगती होत जाते.\nउत्तम रेखाटने. आपल्याला चित्रकला अज्याबात जमत नाय. त्यामुळे तुमची चित्रे सुंदरच आहेत असेही म्हणेन. पण तरीही देव आनंदचे चित्र एवढे नीट नाही जमलेले. प्राण बेस्ट.\nथँक यु. मधुबाला पण पहा.\nताम्बेसाहेब, चित्रगुप्त यांनी दिलेले दुसरे चित्र, ओठांत सिगरेट धरलेला वयस्क ( ब्ल्याकअॅण्ड्व्हाईट मधले) जबरदस्त आहे. घ्या काढायला, तुम्हाला भन्नाट जमेल.\nबरं, आपलं पुजा बेदीचं घेतलं की नाही काढायला \nनक्की तुम्ही सुचविलेली चित्रे काढणार.\nसध्या 6 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/less-will-die-from-corona-we-will-die-from-lockdown", "date_download": "2021-05-18T02:12:18Z", "digest": "sha1:ILBUR3CHOX4N3QOQKRFTCFZJWW27H6EK", "length": 11296, "nlines": 85, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "Less will die from corona we will die from lockdown", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nकोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम...\nकोरोना से मरेंगे कमी, लॉकडाऊन से मरेंगे हम अशी माहिती फलके हातात घेऊन राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या निर्णयाविरोधात पुणे व्यापारी महासंघाने लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले.\nगुरुवार, 08 एप्रिल, 2021 12:32 प्रतिनिधी A + A -\nपुणे: कोरोना से मरेंगे कमी, लॉकडाऊन से मरेंगे हम अशी माहिती फलके हातात घेऊन राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या निर्णयाविरोधात पुणे व्यापारी महासंघाने लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले.\nपुणे जिल्ह्यात भर रस्त्यात पत्नीचा चाकूने सपासप वार करत खून\nराज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज (दि. ८) एप्रिल रोजी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने काळ्या फितीहि लावण्यात आल्या. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वॉर्टर गेटपर्यंत ६ फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली. यावेळी, व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा निषेध, मेरा पेट मेरी मजबुरी, दुकान खोलना है जरुरी आदी माहितीपर फलक झळकाविण्यात आले. सकाळी ११ वाजलयाच्या सुमारास सुरु झालेल्या आंदोलनात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक सहभागी झाले होते.\nओळखा पाहु फेसपॅक लावलेला अभिनेता कोण\nराज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे व्यापारी महासंघातर्फे दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.\nसर्व पुणे व्यापारी महासंघाशी संलग्नित शहरातील व्यापारी संघटना आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील किरकोळ व घाऊक अशी जवळपास ४० हजार दुकाने बंद आहेत. यामध्ये, शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच पेठांमधील सराफ, होजिअरी व कापड, ऑटोमोबाईल, प्लायवूड, टिंबर, स्टेनलेस स्टील, नॉन फेरस मेटल, पेपर, प्लास्टिक, इलेक्ट्रिक अॅन्ड इलेक्ट्रॉनिक, मशिनरी व वेल्डींग, कॉम्पुटर, टॉईज, वॉच, सायकल, केमिकल निगडीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या बाजारपेठांमधून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात साहित्य पाठविले जाते. बंदमुळे पुरवठा साखळी खंडीत झाली असुन सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.\nही अभिनेत्री बनणार होती देओल कुटुंबाची सून पण...\nसंपूर्ण माहिती भरणे बंध��कारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/shirur-taluka-news-mseb-issue-business-man-ajayseth-gaikwad", "date_download": "2021-05-18T01:02:52Z", "digest": "sha1:CPBO54PQ2ORPHCYOMOOFEFIQ3EZQYTRT", "length": 13888, "nlines": 91, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "shirur taluka news mseb issue business man ajayseth gaikwad", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\n...अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलनः अजयशेठ गायकवाड\nवीज पुरवठा मधील अडथळे कायमस्वरूपी दूर न झाल्यास महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा उद्योजक अजयशेठ गायकवाड यांनी महावितरणला दिला आहे.\nकोंढापुरीः कोंढापुरी येथील एक्सप्रेस फिडर वरील कारखानदार व व्यवसायिक वीज ग्राहक विजेच्या वारंवार अडथळ्यामुळे चिंतेत असून, वीज पुरवठा मधील अडथळे कायमस्वरूपी दूर न झाल्यास महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा उद्योजक अजयशेठ गायकवाड यांनी महावितरणला दिला आहे.\nशिरूर तालुक्यातील ६३ गावात कोरोनाचे किती रुग्ण पाहा...\nरांजणगाव एमआयडीसी येथून कारखानदारांसाठी व व्यवसायिक वीज ग्राहकांसाठी एक्सप्रेस लाईनद्वारे 24 तास वीज पुरवठा केला जात आहे. या एक्सप्रेस फिडर कोंढापुरी व पंचक्रोशीतील अनेक कारखाने व व्यवसायिक वीज ग्राहक असून, गेल्या एक वर्षापासून वीज पुरवठा मध्ये असंख्य अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत शिक्रापूर, केडगाव विभाग व बारामती विभागातील महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी माहिती देऊन ही वीज पुरवठा मध्ये कोणत्याही सुधारणा होत नाही.\nसणसवाडीतील चिन्मय ऑक्सिजनचा किती रुग्णालयांना होणार पुरवठा पाहा...\nकाही कारखानदारांनी व व्यवसायिकांनी वैयक्तिक रक्कम खर्च करून एक्सप्रेस फिडर लाईन ओढून घेतलेले आहेत. याचाही कोणता मोबदला महावितरण कंपनी देत नाही. ज्याला गरज आहे त्यांनी कनेक्शन घ्या, अशी आडदांड भूमिका महावितरण कंपनीची आहे. वीज पुरवठा बंद करण्याचे कोणतेही वेळापत्रक महावितरण कंपनी देत नाही. दिवसातून दहा ते पंधरा वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कारखान्यातील असणाऱ्या मशीन बंद झाल्याने त्या मशीन चालू होण्यासाठी खूप वेळ खर्च जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ गेल्याने कामगारांचा असणारा पगार यांचा खर्च व मशीनचा खर्च याची मोठी हानी कारखानदारांच्या व्यवसायिकांच्या पदरी पडत आहे.\nसुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...\nगणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर\nयाबाबत वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिलेली आहे. शिवाय, अनेक वेळा बैठकाही घेण्यात आल्या होत्या. अनेक वेळा महावितरण कार्यालय शिक्रापूर केडगाव व बारामती यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील कोणत्याही वीज पुरवठ्यामध्ये मध्ये सुधारणा होत नाही. कारखानदारांना असणाऱ्या मोठ्या बिलामध्ये कोणतीही सूट मिळत नसून, वेळोवेळी नियमितप��े वीजबिले कारखानदारांकडून वसूल केले जातात. त्याप्रमाणे सोयीसुविधा महावितरणकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. वीज पुरवठा मध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाल्यामुळे कारखानदारांना मोठ्या प्रमाणात जनरेटरचा वापर करावा लागतो. त्यामुळे मोठी आर्थिक हानी सहन करावी लागत आहे.\nरांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून बसेसवर कारवाई\nयाबाबत महावितरण कंपनीने तातडीने कोणते उपाय योजना केल्या नाही तर महावितरणच्या विरोधात कारखानदार व व्यवसायिक वीजग्राहक इतर ग्राहकांच्या बरोबर महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, याबाबतचा इशारा उद्योजक अजयशेठ गायकवाड यांनी महावितरणला दिला आहे. शिवाय, कोंढापुरी येथील सर्व कारखानदार व वीज ग्राहकांच्या वतीने वीज महामंडळाच्या अधिकाऱयांना निवेदन दिले आहे.\nVideo: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2021-05-18T02:23:32Z", "digest": "sha1:DA6FTQRFEYJ7TPAX6PZS6DDCMPDQUKJY", "length": 6322, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १०१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसह���्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: ९९० चे - १००० चे - १०१० चे - १०२० चे - १०३० चे\nवर्षे: १०१२ - १०१३ - १०१४ - १०१५ - १०१६ - १०१७ - १०१८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nहॅराल्ड तिसरा, नॉर्वेचा राजा.\nमुरासाकी शिकिबु, जपानी साहित्यिक.\nइ.स.च्या १०१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मार्च २०१८ रोजी १३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/ratnagiri/corona-patient-sms-hospital-bharne-a703/", "date_download": "2021-05-18T02:30:57Z", "digest": "sha1:VIYLP5PPMY5HPNTIYBNLXXZSBXGB2QPU", "length": 32149, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "भरणे येथील खासगी रुग्णालयात कोरोना रुग्ण - Marathi News | Corona patient at SMS Hospital at Bharne | Latest ratnagiri News at Lokmat.com", "raw_content": "रविवार १६ मे २०२१\n शब्दात व्यक्त न करता येणारं दु:ख, रितेश देशमुखचं भावूक ट्विट\nमहाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त, शरद पवारांनी जागवल्या आठवणी\nभाजपा नेत्यांना लाज वाटायला हवी, रुग्णालयातील तोडफोडीच्या घटनेनंतर शिवसेनेचा संताप\nचालकविरहित मेट्राे ऑक्टाेबरमध्ये धावणार; MMRDA चा दावा, कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास\nबॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक\nरिंकू राजगुरूच्या साडीतल्या अदा पाहून चाहते म्हणाले 'याड लागलं गं', पहा हे फोटो\nसध्या काय करतेय जय मल्हार' मालिकेतील म्हाळसा , जाणून घ्या तिच्याबद्दल\nएंटरटेनमेंट में नो पायरसी ‘राधे’ पायरेटेड साईट्सवर बघाल तर खैर नाही\nमाजी सैन्य अधिकारी झळकले सलमान खानच्या 'राधे' चित्रपटात; तेही खलनायकाच्या भूमिकेत\nBirthday Special: 10 बाय 10चं घर ते आलिशान फ्लॅट, स्टंटमॅनचा मुलगा बनला बॉलिवूडचा सुपरस्टार\nCyclone Tauktae Alert Maharashtra : Tauktae चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला सतर्कतेचा ईशारा\nम्हाळसा सध्या काय करतेय\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nRajeev Satav Health Updates: उपचारांना प्रतिसाद देत असल्याची Balasaheb Thorat यांची माहिती \nMucormycosis : कोरोनाकाळात जीवघेण्या म्यूकरमायकोसिसपासून असा करा बचाव; जाणून घ्या काय करायचं अन् काय नाही\nCorona Vaccine: नियोजित जागी गाडीतच थांबायचे अन् भुर्रकन जायचे वाहनात बसूनच लस मिळाली तर\nMucormycosis: स्टिरॉइडचा गैरवापर हे म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे महत्त्वाचे कारण\nCoronavirus: कोरोनावर ग्लुकोजसारखे औषध; किंमतही आवाक्यातच असणार, उपचारासाठीची 'संजीवनी' कितीला मिळणार\n रुग्णसंख्या घटतेय; कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे अधिक\nआश्वासक नेतृत्व म्हणून पाहत होतो, सातव यांच्या निधनाची बातमी दु:खद : जयंत पाटील\nअहमदनगर - अहमदनगरचं भूषण, संस्कृत आणि संगीततज्ज्ञ डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांचे कोरोनाने निधन.\nअदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...\nCoronavirus Vaccine : \"Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी\"\nतौत्के चक्रीवादळाचा तडाखा; अंबरनाथ, बदलापूर, मुलुंडसह अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस\nतौत्के चक्रीवादळ: बदलापुरात पावसाला सुरुवात, वीज पुरवठा खंडीत\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून ५५० किमी अंतरावर पोहोचलं, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित\nकोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान गाठले\nमुंब्रा बायपास जवळ शनिवारी दुपारी एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह सापडला, मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे ३४,८४८ नवे रुग्ण वाढले, तर ५९ हजार ७३ जणांना डिस्चार्ज: ९६० रुग्णांचा मृत्यू\nCyclone Tauktae: मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका तौत्के चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे; पालिकेचं आवाहन\nमहाराष्ट्रात आज 34,848 नवीन रुग्णांची नोंद, एकूण 4,94,032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nसोलापूर: तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सोलापुरातही, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू\n'मोदीजी, आमच्य��� मुलांची लस परदेशात का पाठविली', पोस्टरद्वारे सवाल करणाऱ्या १७ जणांना अटक\nआश्वासक नेतृत्व म्हणून पाहत होतो, सातव यांच्या निधनाची बातमी दु:खद : जयंत पाटील\nअहमदनगर - अहमदनगरचं भूषण, संस्कृत आणि संगीततज्ज्ञ डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांचे कोरोनाने निधन.\nअदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...\nCoronavirus Vaccine : \"Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी\"\nतौत्के चक्रीवादळाचा तडाखा; अंबरनाथ, बदलापूर, मुलुंडसह अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस\nतौत्के चक्रीवादळ: बदलापुरात पावसाला सुरुवात, वीज पुरवठा खंडीत\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून ५५० किमी अंतरावर पोहोचलं, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित\nकोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान गाठले\nमुंब्रा बायपास जवळ शनिवारी दुपारी एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह सापडला, मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे ३४,८४८ नवे रुग्ण वाढले, तर ५९ हजार ७३ जणांना डिस्चार्ज: ९६० रुग्णांचा मृत्यू\nCyclone Tauktae: मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका तौत्के चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे; पालिकेचं आवाहन\nमहाराष्ट्रात आज 34,848 नवीन रुग्णांची नोंद, एकूण 4,94,032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nसोलापूर: तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सोलापुरातही, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू\n'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली', पोस्टरद्वारे सवाल करणाऱ्या १७ जणांना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nभरणे येथील खासगी रुग्णालयात कोरोना रुग्ण\nCoronaVirus Khed Ratnagiri : खेड तालुक्यातील भरणे येथे मुंबई-गोवा महामार्गालगतच असलेल्या एसएमएस या खासगी रुग्णालयात मंगळवारी १३ रोजी १५ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्याची बाब निदर्शनास आली असून, गेल्या दोन दिवसांत येथे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराबाबत भरणे ग्रामपंचायतीसोबतच तालुका आरोग्य विभागदेखील अनभिज्ञ असल्याचे समजते.\nभरणे येथील खासगी रुग्णालयात कोरोना रुग्ण\nठळक मुद्देभरणे येथील खासगी रुग्णालया�� कोरोना रुग्णग्रामपंचायतीसोबतच तालुका आरोग्य विभागदेखील अनभिज्ञ\nखेड : तालुक्यातील भरणे येथे मुंबई-गोवा महामार्गालगतच असलेल्या एसएमएस या खासगी रुग्णालयात मंगळवारी १३ रोजी १५ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्याची बाब निदर्शनास आली असून, गेल्या दोन दिवसांत येथे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराबाबत भरणे ग्रामपंचायतीसोबतच तालुका आरोग्य विभागदेखील अनभिज्ञ असल्याचे समजते.\nशहरानजीकच्या भरणे येथील एसएमएस रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर गेल्या काही दिवसांपासून उपचार करण्यात येत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सोमवारी, दि. १२ रोजी येथे उपचार घेत असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकाराकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. या रुग्णालयात मंगळवारी दि. १३ रोजी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nयाबाबत रुग्णालयात संपर्क साधला असता तेथे उपस्थित डॉ. पवार यांनी या रुग्णालयात आम्ही कोविड केअर सेंटर सुरू केले असून, सध्या ४ रुग्ण अतिदक्षता विभागात, तर ११ रुग्ण जनरल वॉर्डात दाखल आहेत. काही कोरोना संशयित रुग्णांवरही उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णालयातील डॉ. पवार यांच्यासोबत व रुग्णालयाचे प्रमुख डॉ. परमेश्वर गौड यांनी येथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगितले. मात्र, रुग्णालय परिसरात कोठेही या रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल असल्याची सूचना देणारे फलक लावलेले नाहीत. रुग्णांचे नातेवाईक व अन्य आगंतुक यांचा रुग्णालयात मुक्त संचार आहे.\nया रुग्णालयात पंधरा कोरोना रुग्ण दाखल असल्याचे भरणे ग्रामपंचायतीला माहिती नसल्याचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यासोबत संपर्क साधल्यानंतर स्पष्ट झाले आहे. आमच्या रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी परवानगी दिल्याची माहिती डॉ. गौड यांनी आपल्याला दूरध्वनीवरून दिल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी सांगितले. मात्र, कोणतीही कागदपत्र दाखवलेली नसल्याचे ते म्हणाले.\ncorona virusKhedRatnagiriकोरोना वायरस बातम्याखेडरत्नागिरी\nIPL 2021: शाहरुखनं व्यक्त केलेल्या संतापावर आंद्रे रसेलनंही दिली प्रतिक्रिया, म्हणाला...\nIPL 2021: KKRनं चाहत्यांची माफी मागायला हवी, संघमालक शाहरुख खान संतापला; वीरूनंही टोचले कान\nIPL 2021 : 'पोलार्ड आऊट झाला का'; मुख्यमंत्र�� उद्धव ठाकरे यांच्या Live भाषणादरम्यान MI चाहत्यांची चर्चा\nIPL 2021 : पाय मुरगळला, तरीही रोहित शर्मानं सोडलं नाही मैदान; MIच्या कॅप्टननं कमावला मान\nIPL 2021, MI Vs KKR : हारी बाज़ी को जीतना हमे आता है; अखेरच्या षटकांत गेम पलटला, MIनं गमावलेला सामना असा जिंकला\nIPL 2021 : अर्शदीप सिंगचे अखेरचे षटक शानदार, आरसीबीविरुद्ध सनरायजर्सची प्रतिष्ठा पणाला\nदापाेलीतील प्राथमिक शिक्षकांनी केला काेविड याेद्ध्यांचा सन्मान\nचालकांच्या ठेकेदाराला ठरलेेली रक्कम न देण्याचा निर्णय\nम्युकरमायकोसिसचा कोकणाला धोका अधिक, काळजी घेण्याची गरज\nराजापुरातील १३ ग्रामपंचायतींना दक्षतेच्या सूचना\nकाँग्रेसची हेल्पलाईनद्वारे कोरोना रुग्णांना मदत\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3419 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2117 votes)\nWhatsApp: व्हॉट्सॲप बंद होणार का मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, नोटिफिकेशन्स हे सर्व बंद झाले की...\nरिंकू राजगुरूच्या साडीतल्या अदा पाहून चाहते म्हणाले 'याड लागलं गं', पहा हे फोटो\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित\nCoronavirus : कोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी अॅम्बुलन्स मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान गाठले\nCyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'\nअभिनेत्री श्वेता तिवारीने फ्लॉन्ट केले अॅब्स, फिटनेस पाहून चाहते झाले थक्क\nअभिनेत्री नाही तर एअर होस्टेस बनवण्यासाठी मुंबईत आली होती हिना खान, आज आहे सगळ्यात महागडी हिरोईन\nएमबीबीएस डॉक्टर महिलेचा मध्यरात्री इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या की हत्या तपास सुरु\nCoronaVaccine: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले,आता मास्क काढायचा का; AIIMSच्या डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं\nआमना शरीफने खास अंदाजात चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा, फोटो झाले व्हायरल\nदिंडोरी केंद्रामधील स्वामी महाराजांची सायंकाळची नित्यसेवा व आरती | Gurumauli Annasaheb More\nजीवनविद्या रुपी परिसाच्या चार बाजू कोणत्या\nस्वामी महाराजांची ९०० वर्षांची कारकीर्द कशी होती\nCyclone Tauktae Alert Maharashtra : Tauktae चक्रिवादळाच्या ���ार्श्वभूमीवर मुंबईला सतर्कतेचा ईशारा\nम्हाळसा सध्या काय करतेय\nLIVE - आरोग्यासाठी फायदेशीर वास्तुशास्त्र - प्रश्न तुमचे उत्तरे VastuExpert Ramesh & Sushama Palange\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nRajeev Satav Health Updates: उपचारांना प्रतिसाद देत असल्याची Balasaheb Thorat यांची माहिती \nमानसी नाईक हे काय केलं\nCoronaVirus: लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत\nCorona Cases in Akola : रुग्णसंख्येत किंचीत घसरण; अकाेलेकरांना दिलासा\nRajiv Satav: “माझा मित्र गमावला, आपल्या सर्वांचं मोठं नुकसान”; खासदार राहुल गांधींना दु:ख अनावर\nLockdown : अकोला जिल्हयात १ जूनपर्यंत कडक निर्बंध वाढविले\nCorona Cases in Akola : शनिवारी दिवसभरात २७ रुग्णांचा बळी\nRajiv Satav: “माझा मित्र गमावला, आपल्या सर्वांचं मोठं नुकसान”; खासदार राहुल गांधींना दु:ख अनावर\n खासदार राजीव सातव यांचं निधन, काँग्रेसने ट्विट करुन दिली माहिती\nमहाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त, शरद पवारांनी जागवल्या आठवणी\nCoronaVirus: लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत\nभाजपा नेत्यांना लाज वाटायला हवी, रुग्णालयातील तोडफोडीच्या घटनेनंतर शिवसेनेचा संताप\nआश्वासक नेतृत्व म्हणून पाहत होतो, सातव यांच्या निधनाची बातमी दु:खद : जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/accused-in-bomb-blast-case-granted-eight-days-parole/", "date_download": "2021-05-18T00:49:16Z", "digest": "sha1:SDC3363OCHOUJY74I6Q6MZ44K6CXJUPF", "length": 17582, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीला आठ दिवसांची ‘पॅरॉल’ रजा मंजूर - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nबॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीला आठ दिवसांची ‘पॅरॉल’ रजा मंजूर\nभावाच्या निधनानंतर सात महिन्यांनी विनंती मान्य\nमुंबई: मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेसंबंधीच्या खटल्यात जन्मठेप भोगत असलेल्या इसा ऊर्फ अन्जूम अब्दुल रझाक मेमन या स���द्धदोष कैद्याला त्याच्या भावाच्या निधनानंतर केल्या जाणाºया धार्मिक विधींना हजर राहण्यासाठी उच्च न्यायालयाने आठ दिवसांची आपातकालिन ‘पॅरॉल’ रजा मंजूर केली.\nइसाचा भाऊ आणि याच खटल्यात शिक्षा झालेला आणखी एक सिद्धदोष कैदी यूसूफ मेमन याचे २६ जून रोजी निधन झाले होते. मुस्लिम रिवाजांनुसार मृत्यूनंतर ४० दिवसांनी केले जाणारे धार्मिक विधी कोरोनाच्या निर्बंधांमुळे करता आले नव्हते. आता निर्बंध शिथिल झाल्याने या विधींपैकी सर्वात महत्वाचा ‘फतेहा ख्वानी’ हा विधी शुक्रवार २९ जानेवारी रोजी केला जाणार होता. त्यावेळी उपस्थित राहता यावे यासाठी न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने इसाला ‘पॅरॉल’ मंजूर केला.\nइसा नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे. भावाच्या मृत्यूनंतर लगेचच त्याने तुरुंग अक्षीक्षकांकडे ‘पॅरॉल’साठी अर्ज केला. अक्षीक्षकांनी त्याला तीन दिवसांचा ‘पॅरॉल’ मंजूर केला. परंतु पॅरॉलच्या काळातील त्याच्या पोलीस बंदबस्ताच्या खर्चापोटी दिवसाला ७० हजार रुपये या प्रमाणे रक्कम जमा करण्याची अट घालण्यात आली. याविरुद्ध इसाने न्यायालयात याचिका केली.\nआता न्यायालयाने जो ‘पॅरॉल’ मंजूर केला आहे त्यासाठी इसाला पोलीस बंदोबस्ताचा खर्च द्यावा लागणार नाही. या पॅरॉलच्या काळात इसा याने कुर्ला येथे आपल्या कुटुंबासोबतच राहावे आणि या आठ दिवसाच्या काळात कुर्ला पोलीस ठाण्यात दोन दिवस हजेरी लावावी, अशी अट घातली गेली.\nइसा गेली २६ वर्षे तुरुंगात आहे. या काळात त्याला दोन वेळा पॅरॉलवर व दोन वेळा फलोॅ रजेवर सोडण्यात आले होते. या प्रत्येक वेळाी रजेची मुदत संपल्यावर तो स्वत:हून वेळेवर तुरुंगात परत आला होता, याचीही न्यायालयाने आताचा पॅरॉल मंजूर करताना नोंद घेतली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपीडितेला ‘अविश्वसनीय’ ठरवून बलात्कार आरोपीची निर्दोष सुटका\nNext articleपर्यावरणीय नियामक संस्थेवरून केंद्राला सुप्रीम कोर्टाची नोटीस\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_175.html", "date_download": "2021-05-18T00:56:46Z", "digest": "sha1:IOQSJKHG4F5TIDBQH32RR6JZ4X5UBQPT", "length": 10940, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "प्रसिद्ध गायिका लैश्राम मेमा यांना 'वन इंडिया' पुरस्कार प्रदान - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / मुंबई / प्रसिद्ध गायिका लैश्राम मेमा यांना 'वन इंडिया' पुरस्कार प्रदान\nप्रसिद्ध गायिका लैश्राम मेमा यांना 'वन इंडिया' पुरस्कार प्रदान\n■संगीत क्षेत्रातील योगदानासाठी माय होम इंडियाने केले सन्मानित...\nमुंबई, २१ डिसेंबर २०२०: शास्त्रीय संगीतात रुची असणा-या आणि संगीताच्या सर्व दालनातून अतिशय यशस्वीपणे संचार करणा-या मणिपूरमधील प्रसिद्ध गायिका 'लैश्राम मेमा' यांना माय होम इंडिया तर्फे 'वन इंडिया' पुरस्काराने गौरविण्यात आले. 'लैश्राम मेमा' यांना विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून पद्मश्री पुरस्कार सन्मानित गायिका अनुराधा पौडवाल, सारस्वत बँकचे अजयकुमार जैन, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर, अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.\nपुरस्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यसभा खासदार व 'भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद'चे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की, लैश्राम मेमा यांना शास्त्रीय संगीत आवडत असले तरी गझल, सुगम संगीत आदी गीते त्यांनी मराठी हिंदी, बंगाली अस्मिया आदी भाषेतून गायली आहेत. तसेच सामाजिक कार्याची आवड देखील त्यांना आहे. त्यामुळे माय होम इंडियाने 'वन इंडिया' पुरस्कारासाठी ख्यातकीर्त गायिका 'लैश्राम मेमा' यांची निवड केली हे कौतुकास्पद आहे. माय होम इंडियाच्या वतीने रविवार, (ता.20) रोजी दादरच्या वीर सावरकर स्मारक सभागृहात 'वन इंडिया पुरस्कार २०२०'चे आयोजन करण्यात आले होते.\nमाय होम इंडिया ही स्वयंसेवी संस्था ईशान्य भारतातील लोकांना उर्वरित भारतासोबत जोडून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे कार्य करते. यंदा संस्थेने कोरोना काळात ईशान्य भारतातील ५ हजारांहून अधिक नागरिकांना दर महिन्याचे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देण्याचे कार्य केले आहे. अशी माहिती माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी कार्यक्रमादरम्यान दिली.\nप्रसिद्ध गायिका लैश्राम मेमा यांना 'वन इंडिया' पुरस्कार प्रदान Reviewed by News1 Marathi on December 21, 2020 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्��ा आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/covid-update-two-arrested-for-remdesivir-black-marketing-in-bhusawal/articleshow/82187793.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-05-18T01:56:03Z", "digest": "sha1:HEA36FVWNEWQERPYDDIH6N4PPL72WTW5", "length": 12603, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभुसावळमध्ये रेमडेसिवीरची ब्लॅकमध्ये विक्री करणारे दोघे जाळ्यात\nकरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दुसरीकडे औषधं आणि ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवत आहे. याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होतोय. रेमडेसिवीर हे रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी ठरत असल्याने त्याचा काळाबाजार सुरू झाला आहे.\nभुसावळात रेमडेसिवीरची ब्लॅकमध्ये विक्री करणारे दोघे जाळ्यात\nम. टा. प्रतिनिधी, जळगावः जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे करोना रुग्णांसाठी लागणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनची तब्बल २० ते २५ हजारात विक्री करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बुधवारी दुपारी १ वजाता बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये ही कारवाई करण्यात आली. या दोघा संशयितांनी आतापर्यंत या माध्यमातून ३० ते ३५ नागरीकांना या इंजेक्शनची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.\nपोलिसांनी या कारवाईत लॅब चालक विशाल शरद झोपे (२८, बद्री प्लॉट, भुसावळ) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (१८, मानमोडी, ता.बोदवड) यांना अटक केली आहे. बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये चढ्या दराने रेमडेसीव्हर इंजेक्शनची मिळत असल्याची तक्रार आल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करण्यात आली व अचानक धाड टाकून आरोपींनी रुमालात गुंडाळलेले व एक फुटलेले इंजेक्शन आढळल्याने ते जप्त करण्यात आले. जप्त इंजेक्शनमध्ये शंभर एमजीचे हॅड्रा कंपनीचे तीन (प्रत्येकी किंमत ५४००) व रेमडीक कॅडीला कंपनीचे एक इंजेक्शन (किंमत ३४००) असे एकूण १९ हजार ६०० रुपयांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले. पोलिसांना हॅड्रा कंपनीचे एक फुटलेले इंजेक्शन आढळले आहे.\nकारवाईदरम्यान दोन पंचांना सोबत घेण्यात आले तर एफडी निरीक्षक अनिल माणिकराव यांनी इंजेक्शनची तपासणी करून ते अधिकृत असल्याचे सांगितले. बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस चौकशीत लॅब मालकाने आतापर्यंत १५ ते २५ हजार रुपये दराने भुसावळात आतापर्यंत ३० ते ३५ हजारात रेमडेसिवीरची विक्री केल्याची माहिती दिली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nअसेल हिंमत तर भ्रष्टाचार सिद्ध करा; रोहिणी खडसे यांचं भाजप आमदाराला आव्हान महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nपुणेपुणे जिल्ह्याला 'असा' बसला तौत्के चक्रीवादळाचा फटका\nमुंबईमोठा दिलासा; करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मृत्यूतही झाली घट\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nक्रिकेट न्यूजभारताच्या कसोटी सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाली होती का, आज समोर आलं सत्य...\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nअहमदनगरमहाराष्ट्रावर संकटं, मुख्यमंत्र्यांबद्दल तृप्ती देसाई म्हणाल्या…\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ मे २०२१ मंगळवार : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस या राशींसाठी उत्तम\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21235", "date_download": "2021-05-18T00:32:40Z", "digest": "sha1:TOOLRSIWUUW6BCFLBHDR3ZDSSJVA2N6R", "length": 10432, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "आ.रणधीरभाऊ सावरकर यांचे हस्ते घरकुलांचे भूभिपूजन संपन्न | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अकोला आ.रणधीरभाऊ सावरकर यांचे हस्ते घरकुलांचे भूभिपूजन संपन्न\nआ.रणधीरभाऊ सावरकर यांचे हस्ते घरकुलांचे भूभिपूजन संपन्न\nआकोट तालुक्यातील अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातील पिंपरी डीक्कर येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अथक प्रयत्नाने व सहकार्यातून अकोला जिल्हात 15,482 प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले.त्या अनुषंगाने आकोट तालुक्यात शेकडो घरकुल मंजूर झाले असून पिंपरी डीक्कर येथे घरकुल भूमिपूजन आ. तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष रणधीर सावरकर यांचे हस्ते करण्यात आले.तत्पूर्वी आ.रणधीर यांनी बीडीओ शिंदेसाहेब यांचेशी चर्चा करून घरकुल संबधी आढावा घेतला.यावेळी पं.स. चे प्रसन्न\nपांडे,ग्रामसेवक,पटवारी,रोजगार सेवक,साहाय्यक कृषी अधिकारी, यांचेशी सुध्दा चर्चा करून शेतकरी व जनतेच्या समस्या विषयी सूचना केल्या.यावेळी दहीहंडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गावंडे साहेब उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी हिम्मतराव गावंडे, एकनाथजी डिक्कर, पुष्पाताई मनातकर,उत्तम गोसावी,गोपालजी भगत यांचे येथे जाऊन भूमिपूजन केले यावेळी आ. रणधीर यांचे सर्वच घरकुल लाभार्थी यांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे आयोजन भाजयुमो चे जिल्हा सरचिटणीस प्रवीण डीक्कर यांनी केले.याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष प्रा. अशोकराव गावंडे,जिल्हा चिटणीस मधुकरराव पाटकर, राजेश नागमते,शेतकरी आघाडीचे संदीप उगले,भाजपा अनुसूचित जमाती आघाडीचे जिल्हा प्रमुख उमेशजी पवार,तालुका सरचिटणीस किशोरजी सरोदे,भाजयुमो तालुका अध्यक्ष गोपाल मोहोड,विनोद मंगळे,डॉ गायकवाड, शिवाजीराव सपकाळ, भाजपा युवा मोर्च्या आकोट तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर आढे,विपुल गडम,अभिलाष निचळ, दीपक मुंडोकार,मनोज खंडार,गजानन यादव,यांचेसह गावातील प्रतिष्ठित पोलिस पाटील सुखदेवराव चिकटे, हरिदासजी डिक्कर,बाबारावजी डिक्कर विजु डिक्कर,गजानन डिक्कर संजय डिक्कर, शांतारामजी ���िक्कर,सुरेशजी भगत,नारायणराव डिक्कर सदानंदजी डिक्कर,बाळकृष्ण अबगड,गोपाल चिकटे, किशोर गावंडे,हे उपस्थित होते.\nPrevious articleयेरमनार ग्रामपंचायत अंतर्गत रोहयो कामांचे शुभारंभ सरपंच बालाजी गावडे यांच्या हस्ते भूमिपूजन\nNext articleअकोट शहर पोलीसाची ८६ वाहनावर कारवाई\nनिधन वार्ता मनकर्णाबाई नगराळे\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन बालकांना वाचविण्यासाठी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा पुढाकार….\nशहर वाहतूक विभागाचे पोलीस कर्त्यव्या सोबतच सातत्याने देत आहेत प्रमाणिकतेचा परिचय गरीब कामगाराचा हरविलेला मोबाईल केला परत\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nअंध व दिव्यांग यांना सहानुभूती ची नाही तर आपल्यातील समजण्याची गरज...\nयुरिया विविध खतांचा तुटवडा होणार दूर आ.रणधीर सावरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/bhandara/merchant-aggressive-against-break-chain-a329/", "date_download": "2021-05-18T01:57:39Z", "digest": "sha1:TVTHPZGLIX2CC3AQKLOEHJ5YQJ3ZWOKI", "length": 34852, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ब्रेक द चेनच्या विरोधात व्यापारी आक्रमक - Marathi News | Merchant aggressive against Break the Chain | Latest bhandara News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद स���मण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nब्रेक द चेनच्या विरोधात व्यापारी आक्रमक\nकोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्याने शासनाने मिनी लाॅकडाऊन घोषित केला आहे. मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी झाली; परंतु बाजारपेठ बंदचा मंगळवार दिवस असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. दरम्यान, बुधवारी सका���ी आपली प्रतिष्ठाने उघडायला गेली तेव्हा नगर परिषदेच्या पथकाने त्याला विरोध केला. गांधी चौकातील गणेश ऑपसेट हे प्रतिष्ठान साहित्य बाजार काढण्यासाठी काही वेळासाठी उघडले. त्याच वेळी नगर परिषदेचे कर्मचारी तेथे आले.\nब्रेक द चेनच्या विरोधात व्यापारी आक्रमक\nठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नगरपरिषद-पोलीस ठाण्यावर धडक, बाजारपेठ बंद, रस्त्यावर गर्दी\nभंडारा : शासनाने घोषित केलेल्या ब्रेक द चेनच्या विरोधात भंडारा शहरातील व्यापारी बुधवारी आक्रमक झाले. गांधी चौकात एकत्र येऊन नगर परिषदेसह पोलीस ठाण्यावर धडक दिली. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन दोन दिवसांत निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र करून दुकाने उघडण्याचा इशारा दिला. दरम्यान, संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद असली तरी रस्त्यावर मात्र नागरिकांची गर्दी दिसत होती.\nकोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्याने शासनाने मिनी लाॅकडाऊन घोषित केला आहे. मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी झाली; परंतु बाजारपेठ बंदचा मंगळवार दिवस असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी आपली प्रतिष्ठाने उघडायला गेली तेव्हा नगर परिषदेच्या पथकाने त्याला विरोध केला. गांधी चौकातील गणेश ऑपसेट हे प्रतिष्ठान साहित्य बाजार काढण्यासाठी काही वेळासाठी उघडले. त्याच वेळी नगर परिषदेचे कर्मचारी तेथे आले. त्यावरून मोठा वाद झाला. त्यामुळे सर्व व्यापारी गांधी चौकात एकत्र आले. प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर हा जमाव भंडारा पोलीस ठाण्यावर पोहोचला. तब्बल तासभर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली होती. अखेर त्यांची समजूत काढण्यात यश आले.\nत्यानंतर व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संदीप कदम यांना निवेदन दिले. लाॅकडाऊन करायचे तर करा. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार, आम्ही घेतलेल्या कर्जाचे व्याज शासनाने द्यावे अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आदेश शासनाचे आहेत, आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगितले. त्यावेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शासनाने दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू आणि दुकाने उघडू, असा इशारा दिला. यावेळी भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मयूर बिसेन, सोनू वाधवानी, विक्की रा���लानी, विकास मदनकर, राजकुमार भोजवानी यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असला तरी शहरातील रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती.\nसांगा आम्ही जगायचे तरी कसे\nवर्षभरापासून कोरोनाने व्यापार, व्यवसाय ठप्प झाला आहे. आता पुन्हा शासनाने वीकेंड लाॅकडाऊन घोषित केले. मात्र, यात चलाखी करून संपूर्ण सातही दिवस बाजारपेठ बंद ठेवली जात आहे. अशा परिस्थितीत आम्ही जगायचे कसे दुकानातील कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा कसा, असा सवाल व्यापारी विचारत होते. रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या विक्रेत्यांचा तर आणखी गहन प्रश्न आहे. दुकान उघडले नाही तर रात्री आमची चूलही पेटणार नाही. आम्ही करायचे तरी काय, असा प्रश्न विचारला जात होता.\nशासनाने घोषित केलेला ‘ब्रेक द चेन’ नव्हे तर ‘ब्रेक द लाइफ’ ठरू पाहत आहे. कोरोनामुळे वर्षभरापासून सर्व व्यापारी त्रस्त झाले आहेत. कर्जाचा डोंगर वाढत आहे. अशा स्थितीत पुन्हा लाॅकडाऊन केले जात आहे. शासनाने दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर आम्ही दुकाने उघडू. प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शासनानेही सहानुभूतीपूर्वक विचार करून या लाॅकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्याची गरज आहे. असे झाले नाही तर आंदोलन तीव्र करू.\n-मयूर बिसेन, जिल्हाध्यक्ष भाजप व्यापारी आघाडी\ncorona virusकोरोना वायरस बातम्या\nसीसीसी बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रूपांतरीत करा\nबाजारात सामसूम, मात्र रस्त्यावर धामधूम \nकोरोनाचा प्रकोप, कलेक्टर ॲक्शन मोडवर\nलग्नाचा बार उडविला धूमधडाक्यात\nजिल्ह्यातील कोविड मृतांमध्ये सर्वाधिक वयोवृद्धांचा समावेश\nजिल्हाभरातील व्यापाऱ्यांचा बाजारपेठ बंदला विरोध\nबावनथडी पुलावर बॅरिकेटिंग करून वाहतूक सुरू करा\nमुरमाडी ग्रामपंचायतमध्ये लसीकरण केंद्र द्यावे\nवाघबोडी जंगलातील अस्वलाचा मृत्यू सर्पदंशाने\nकेसलवाडा येथील ऑक्सिजन प्लांटचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू\nकोरोना महामारीमुळे पाळणा लांबला\nतुमसरात आटला माणुसकीचा धर्म \nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3667 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा न��ही (2316 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\n शनिवारच्या मध्यरात्रीपासून १४ तास NEFT सेवा बंद राहणार\nदिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBI चा नकार; सरकारकडून दारे खुली\nम्युच्युअल फंडांतील इक्विटी योजनांच्या गुंतवणुकीमध्ये झाली वाढ\nजपानचं 'हे' हॉटेल ‘चुकीची ऑर्डर’ देण्याकरिता प्रसिद्ध; तरीही लोकांची प्रचंड गर्दी, काय आहे कारण\n\"तुम्ही उधळे आहात की मूर्ख; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण...\"\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://worldwarthird.com/index.php/2020/07/28/us-australia-discuss-chinese-agenda-marathi/", "date_download": "2021-05-18T01:38:56Z", "digest": "sha1:NGBE2XXBAA5GEVMWTUGBMOSM7LSNCUZJ", "length": 21309, "nlines": 157, "source_domain": "worldwarthird.com", "title": "अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये 'चिनी अजेंड्या'वर चर्चा", "raw_content": "\nइस्लामिक जिहाद का वरिष्ठ कमांडर ढ़ेर ‘ओआयसी’ की बैठक में हुई इस्राइल की आलोचना जेरूसलम/कैरो…\nइस्लामिक जिहादचा वरिष्ठ कमांडर ठार ओआयसीच्या बैठकीत इस्रायलवर टीका जेरूसलेम/कैरो - ‘इस्रायली जनतेच्या सुरक्षेची खात्री…\nगाज़ा से इस्राइल पर हुए तीन हज़ार रॉकेट हमले इस्राइल ने ठुकराई युद्धविराम की संभावना…\nगाझातून इस्रायलवर तीन हजार रॉकेट्सचे हल्ले इस्रायलने संघर्षबंदीची शक्यता धुडकावली जेरूसलेम - ‘हमासच्या रॉकेट्समुळे इस्रायलची…\nअमरीका के विशेषदूत इस्राइल पहुँचे इस्राइल के हवाई अड्डे के करीब हुए हमले ऑस्ट्रियन दूतावास…\nअमेरिकेचे विशेषदूत इस्रायलमध्ये दाखल इस्रायलच्या हवाईतळाजवळ हल्ले ऑस्ट्रियन दूतावासाजवळ रॉकेट कोसळले सिरियातूनही इस्रायलवर रॉकेट प्रक्षेपित…\nअमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये ‘चिनी अजेंड्या’वर चर्चा\nComments Off on अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये ‘चिनी अजेंड्या’वर चर्चा\nवॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसच्या साथीसह चीनकडून सुरू असलेल्या विस्तारवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेबरोबर चर्चा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व संरक्षणमंत्री वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या काही महिन्यात अमेरिकेकडून चीनविरोधात मित्रदेशांची आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ‘ऑसमिन’ नावाने ओळखण्यात येणाऱ्या या चर्चेच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला त्यात सामील करून घेतले जाईल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया सरकारने साऊथ चायना सी बाबतचे चीनचे सर्व दावे नाकारत असल्याची भूमिका जाहीर केली होती. अशी भूमिका जाहीर करणारा ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेनंतरचा दुसराच देश ठरला होता.\nऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मारिस पेन व संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्डस् सोमवारी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाल्या असून, त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ व संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांची भेट घेतली. मंगळवारी दोन्ही देशांच्या मंत्र्यांची ‘टू प्लस टू’ अशी एकत्रित बैठक होणार आहे. याच बैठकीत, चीनच्या अजेंड्यावर चर्चा होईल असे सांगण्यात येते. कोरोनाव्हायरसची साथ व साऊथ चायना सीव्यतिरिक्त हॉंगकॉंग, सायबरहल्ले व ‘डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन’ हे मुद्दे चर्चेचा भाग असणार आहेत.\nपंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांच्या नेतृत्वाखाली, ऑस्ट्रेलियाने गेल्या दीड वर्षात चीनविरोधातील आपली भूमिका अधिकाधिक आक्रमक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. मॉरिसन यांच्या सरकारने आपल्या देशावरील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यात चीनची ऑस्ट्रेलियातील गुंतवणूक व राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यांचा समावेश आहे. ५जी क्षेत्रात चीनच्या हुवेई कंपनीवर बंदी घालणाऱ्या ऑस्ट्रेलियाने, चीनचा पॅसिफिक क्षेत्रातील प्रभाव रोखण्यासाठी स्वतंत्र धोरणही जाहीर केले होते. गेल्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या मॉरिसन सरकारने ‘डिफेन्स स्ट्रॅटेजिक अपडेट’ जाहीर करून, साऊथ चायना सीसह संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनला उघड आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. चीन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश असतानाही घेतलेली ही उघड विरोधी भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरते.\nपंतप्रधान मॉरिसन यांच्या चीनविरोधी भूमिकेचे तीव्र पडसाद चीनमध्ये उमटले आहेत. ऑस्ट्रेलियाने आपले धोरण बदलावे यासाठी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून सातत्याने दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चीनने ऑस्ट्रेलियन उत्पादनांवर मोठा प्रमाणावर व्यापारी कर लादले असून, आपल्या नागरिकांना पर्यटन तसेच शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात जाण्याचे टाळावे असा अलर्टही जारी केला आहे. गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियावर झालेल्या मोठ्या सायबरहल्ल्यांमागेही चीनचाच हात असल्याचे मानले जाते. साऊथ चायना सी व ५जी तंत्रज्ञानाबाबत ऑस्ट्रेलियाने घेतलेले निर्णय, मॉरिसन सरकार हे अमेरिकेचे हस्तक असल्याचे दाखवून देणारे आहेत, अशी कडवट टीकाही चीनने केली आहे. चीनविरोधात भूमिका यापुढेही कायम ठेवल्यास, ऑस्ट्रेलियाला अर्थव्यवस्थेसह इतर क्षेत्रात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीही चीनकडून देण्यात आली आह���.\nमात्र, चीनकडून सातत्याने टाकण्यात येणाऱ्या दडपणानंतरही ऑस्ट्रेलियाने आपले धोरण बदलणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व संरक्षणमंत्री यांचा अमेरिका दौरा आणि त्यापूर्वी चीनच्या कारवायांबाबत दिलेले निवेदन, या गोष्टी त्याला स्पष्ट दुजोरा देणाऱ्या ठरतात. साऊथ चायना सी मधील यांच्या आक्रमक कारवायांना रोखण्यासाठी सध्या अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर संरक्षणतैनाती केली आहे. या तैनातीला इतर मित्रदेशांनीही साथ द्यावी, यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी जपानबरोबरच ऑस्ट्रेलियावर भर देण्यात येत आहे.\nगेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या युद्धनौका साऊथ चायना सी क्षेत्रात धाडणे, ही अमेरिकेच्या या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दाखवून देणारी घटना ठरते. ऑस्ट्रेलियन युद्धनौकांची ही तैनाती कायमस्वरूपी धोरणाचा भाग व्हावी यासाठी अमेरिका ‘ऑसमिन’ चर्चेचा वापर करेल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. यात यश मिळाल्यास, चीनच्या पॅसिफिक क्षेत्रातील महत्वाकांक्षांना जबरदस्त धक्का बसू शकतो, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात आला आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nअमरीका और ऑस्ट्रेलिया के बीच हुई चीन के एजेंडे पर चर्चा\nराष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन की मौजुदगी में रशिया ने किया ‘ब्लैक सी’ और क्रिमिआ में हायपरसोनिक परमाणु मिसाइल का परीक्षण\nमास्को - खाडी क्षेत्र में ईरान के मुद्दे…\nअमेरिकेशी संघर्ष होईल, तयारी ठेवा – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला अभ्यासगटाचा इशारा\nबीजिंग – ‘कोरोनाव्हायरसमुळे जगभरात चीनच्या…\n‘कोरोना वायरस’ के ज़रिये चीन ने हज़ारों अमरिकन्स की हत्या करवाई – लेखक विश्लेषक गॉर्डन चँग का आरोप\nवॉशिंग्टन - कोरोना वायरस की महामारी का…\nचीनच्या सागरी घुसखोरीला अमेरिका, जपानचे प्रत्युत्तर\nटोकिओ - जग कोरोनाव्हायरसच्या संकटाचा सामना…\nईरान के शहरों में हुए नये विस्फोटों के कारण रहस्य अधिक ही बढ़ा\nतेहरान - ईरान के अहवाज शहर में शनिवार को…\nहॉंगकॉंगच्या मुद्यावर चीनवरील आंतरराष्ट्रीय दडपण वाढले\nकॅनबेरा/हॉंगकॉंग - ऑस्ट्रेलियामध्ये व्हिसा…\nब्रेक्झिटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जॉन्सन यांच्याकडून ब्रिटनची संसद स्थगित करण्याचा निर्णय\nलंड�� - ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर…\nचीनच्या नौदलात दोन प्रगत आण्विक पाणबुड्या दाखल\nबीजिंग - चीनच्या नौदलात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी…\nदोहरा युद्ध अपराध करनेवाले हमास पर इस्राइल के हमले नहीं रुकेंगे – इस्राइली प्रधानमंत्री का ऐलान\nदुहेरी युद्धगुन्हे करणार्या हमासवरील इस्रायलचे हल्ले थांबणार नाहीत – इस्रायलच्या पंतप्रधानांची घोषणा\nहमास के नेताओं को लक्ष्य करने के लिए इस्राइल ने किए गाज़ा पर हवाई हमले\nहमासच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलचे गाझावर हवाई हल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2021-05-18T01:32:25Z", "digest": "sha1:7IATBCFZKSNXMC6BNWSCG5TLD7IPZ75F", "length": 36870, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भाऊराव पाटील - विकिपीडिया", "raw_content": "\nसप्टेंबर २२, इ.स. १८८७\nमे ९, इ.स. १९५९\nभाऊराव पाटील (सप्टेंबर २२, इ.स. १८८७; ८, महाराष्ट्र - मे ९, इ.स. १९५९) हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले.[१] ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपले वाटले. पाटील हे आडनाव (पद) भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वस्तीग्रह मध्ये विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरीत्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत यातून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता याचा संदेश दिला [२]\n१.१ शिक्षण संस्था -\n२ कर्मवीर भाऊराव पाटील यांची चरित्रे\n५ हे सुद्धा वाचा\n६ संदर्भ आणि नोंदी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर व गाडगे महाराज यांच्यासोबत भाऊराव पाटिल, १४ जुलै १९४९\nकर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे.कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी २२ सप्टेंबर 1887 रोजी (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.कर्मवीरांच्या गावी कुंभोज मध्ये 'सत्त्यापाचे बंड'हे प्रकरण खोप गाजले होते.कुंपणाच्या काट्या तोडणार्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले.सत्त्याप्पा ���ोसलेला त्याचा सात्विक संताप आला.रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले.व तो फारारी झाला.तो कार्मावीर अण्णाच्या आजोबाच्या उसाच्या फडात लपून बसला.छोट्या भाऊरावाना तो अंगाखांद्यावर खेळवी.तोकर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे.बंडखोरी,'अन्यायाविरुद्ध चीड हे सदगुण सत्त्याप्पाकडून कर्मवीरांना मिळाले.त्यंच्या बालपणी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भारता येत नसे.\nइतरांकडून मागून पाणी घ्यावे लागे.पाण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागे. एकदा ते दृष्यपाहून अण्णाचे हृदय पिळवटून निघाले मग कर्मवीरांनी राहाठ मोडून आडात टाकला.कार्मावीरांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले.विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रगीचे शिक्षण झाले.तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले.कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थान चे राजे राजर्षी शाहू महाराज होते.भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता.त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला.सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले.समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पूणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ 'युनियन बोर्डींग' ची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. १९३५ मध्ये 'महात्मा फुले अध्यापक विद्यालय' त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते.\nएकदा कर्मवीर् सुट्टीत इस्लामपूरला आले.त्यावेळी कार्मावीरांचे आई वडील तिथे राहत होते.रिकाम्या वेळेतकर्मवीर शाळेकडे गेले.पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता.सर्व मुले वर्गात बसलेली होती.आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता.गुरुजीना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचे कर्मवीरांना समजले.ते त्या मुलाला घरी घेऊन आले.घरात स्वताजाव्ल बसूनच जेऊ घातले.नंतर कोल्हापूर ला नेऊन 'मिस क्लार्क होस्टेल'लाद���खल केले.तो पुढे तो विधीमंडळाचा सभासद झाला.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या 'मूकनायक'वर्तमान पत्राचा तोकाही काल तो संपादक होता.इतर जातीचा मुलगा घरात आणल्याने कर्मवीरांच्या आई ने त्यांना फुंकनीने मारले.फुंकनीचा मार वाया गेला नाही.पुढे कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाला समतेची गोड फळे मिळाली.अण्णा हायस्कूला असताना होते. पण त्यांन रस नव्हता.[३]\nपुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.भाऊराव हे समाजसुधारक व शिक्षण प्रसारक होते.सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची दारेघेऊन जाण्यासाठी त्यांनी रयतशिक्षण संस्थेची स्थापना केली.मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी 'कमवा व शिका' हि योजना सुरु केली.महाराष्ट्रात ४ जिल्यात व कर्नाटक राज्यात मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक,२७ प्राथमिक,४३८माध्यमिक,८ आश्रमशाळा,८ अध्यापक विद्यालय,२ आय.ट.आय,व ४१ महाविध्यालायांचा समावेश आहे.अशा या शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टो १९१९ रोजी केली.\nदिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. या संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -\nशैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.\nमागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.\nनिरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.\nअयोग्य रूढींना फाटा देऊन खर्या विकासाचे वळण लावणे.\nसंघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.\nसर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.\nबहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.\nही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.\nसाताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.\nत्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण ���ार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.\nमहाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.[४] रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत. त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक, २७ प्राथमिक, ४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय, २ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.\nह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.\nरयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||\nकर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||\nगरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||\nदिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||\nजीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ... गीतकार - विठ्ठल वाघ\nकर्मवीर भाऊराव पाटील यांची चरित्रे[संपादन]\nआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा. प्रभाकर नानकर)\nकर्मवीर भाऊराव पाटील (बा.ग. पवार)\nकर्मवीर भाऊराव पाटील (प्रा.डॉ. रमेश जाधव)\nकर्मवीर भाऊराव पाटील (संध्या शिरवाडकर)\nकर्मवीर भाऊराव पाटील (सौ. सुधा पेठे)\nकर्मवीर भाऊराव पाटील : काल आणि कर्तृत्व (डॉ. रा.अ. कडियाळ)\nकुमारांचे कर्मवीर (द.ता भोसले]]. इंग्रजी अनुवाद Karmaveer Bhauraao Patil)\nग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे (रा. ना. चव्हाण)\nथोर रयतसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (लीला शांतिकुमार शाह)\nसमाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (तृप्ती अंतरकर)\nमाणसातील देव, अजित पाटील\nसन १९५९ : पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला\nकर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर\nकर्मवीर भाऊराव पाटील : एक युगपुरुष\n^ कर्मवीर भाऊराव पाटलांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय. BBC News मराठी. 10-05-2018 रोजी पाहिले. गरीब आणि होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी कर्मवीरांनी 'कमवा आणि शिका' ही योजना सुरू केली होती. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ चव्हाण, रा. ना. (२०१२). ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा. पुणे: रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान. pp. ११५.\n^ चव्हाण, रा. ना. (२०१२). ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा. पुणे: रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान. pp. १०२, १०३.\n^ \"सातारा जिल्ह्याचे संकेतस्थळ - प्रभावशाली व्यक्ती\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १८८७ मधील जन्म\nइ.स. १९५९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२१ रोजी ०५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/class-10th-results/", "date_download": "2021-05-18T00:40:56Z", "digest": "sha1:LSEPLKLWIE5RJXTSIYDQWEVEUXMODLZJ", "length": 3016, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Class 10th results Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nदहावी फेरपरीक्��ेचा 22.86 टक्के निकाल\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n“बेस्ट ऑफ लक’ : दहावीचा आज निकाल\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n तुमच्यामुळेच माझ्या मुलाला पडले 98 टक्के मार्क\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 91.10 टक्के\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\nअबाऊट टर्न | सल्लेबाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/cm-amrindar-singh/", "date_download": "2021-05-18T01:59:20Z", "digest": "sha1:DL6YAFEJM5NLQ2S3XY24JDO34S2V5N6W", "length": 2728, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "cm amrindar singh Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपंजाबमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार मोदींची भेट\nकेंद्रीय कृषी कायदे तातडीने मागे घेण्याची मागणी\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21038", "date_download": "2021-05-18T02:02:07Z", "digest": "sha1:QPFIG3VXPOJ4VWXIOBJT2RSAPRD4Y4PX", "length": 9539, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "सावली तालुका काँग्रेसचा शेतकरी आंदोलनास पाठिंबा = शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर सावली तालुका काँग्रेसचा शेतकरी आंदोलनास पाठिंबा = शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची...\nसावली तालुका काँग्रेसचा शेतकरी आंदोलनास पाठिंबा = शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी\nसावली – केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन कृषी अध्यादेश रद्द करावा याकरीता देशभरातील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता सावली तालुका काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून निवेदन देण्यात आले.\nकेंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वादग्रस्त शेती कायद्याचा निषेध करण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत एकत्र आलेले आहेत. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनंतर देशातील विविध राज्यांतील शेतकरीदेखील आंदोलनाच्या समर्थनात रस्त्यावर उतरत दिसत आहेत. या आंदोलनास राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शवून आंदोलन सुरू ��ेले आहे. याच धर्तीवर सावली तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून देशाचे पंतप्रधान यांना शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार सागर कांबळी यांचे मार्फत देण्यात आले. यावेळी तालुका काँगेसचे अध्यक्ष यशवन्त बोरकुटे, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, बाजार समितीचे सभापती हिवराज शेरकी, जिल्हा परिषद सदस्या वैशाली शेरकी, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, माजी सभापती मोतीलाल दुधे, दीपक जवादे, नरेंद्र तांगडे, भोगेश्वर मोहूर्ले, अनिल मशाखेत्री, केशव भरडकर, मनोज तरारे, निखिल सुरमवार, अतुल येलट्टीवार, भास्कर आकारपवार, दामोदर आगरे उपस्थित होते.\nPrevious articleग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षरोपण\nNext articleआज गडचिरोली जिल्ह्यात 107 कोरोनामुक्त तर एका मृत्युसह 67 नवीन कोरोना बाधित\nबल्लारपुर संघर्ष समिति ने स्ट्रीट लाईट की समस्या सुलझाई\nबल्लारपुर भाजपा तर्फे गौरक्षण वार्डात सेनिटाइजर फवारणी केली:नीरज झाडे\nम्युकरमायकॉसिसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या : आ. सुधीर मुनगंटीवार यंत्रसामुग्री , इंजेक्शन्स , औषधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nघुग्घुस-म्हातारदेवी रस्त्यावरील भीषण अपघातात युवकाचा मॄत्यु\nचिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील आगीची सीआयडी चौकशी करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/vijay-naik-writes-about-madhu-limaye", "date_download": "2021-05-18T02:00:35Z", "digest": "sha1:PMMSNJSSDUUIW6QE5IBTOV7Q3BZ64EUQ", "length": 25512, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मनस्वी अन् तपस्वी नेता", "raw_content": "\nअर्थसंकल��प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nमनस्वी अन् तपस्वी नेता\nसम्यक विचार, मूल्यांची बूज राखण्याचा आग्रह आणि त्यासाठी कोणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची वृत्ती हे मधू लिमये यांचे वेगळेपण होते. ते तितकेच व्यासंगी, अभ्यासू आणि संसदीय कामकाजातले मोठे जाणकार होते. त्यांच्या जन्मशताब्दीस १ मेपासून प्रारंभ होत आहे.\nराजधानीत इंडिया गेटनजिक पंडारा पार्क भागात प्रसिद्ध संसदपटू (कै.) मधू लिमये यांचं घर होतं. तळमजल्यावर असल्यानं दोन पायऱ्या चढल्या की घरात प्रवेश मिळे. मधूजींना भेटण्यास येण्याची पूर्वकल्पना नेहमी द्यावीच लागे, असे नाही. राजकारणातील धागेदोरे समजून घेण्यासाठी आम्ही काही पत्रकार त्यांना नेहमी भेटायचो. त्यामुळे, दिवसा केव्हाही त्यांचा दरवाजा आमच्यासाठी खुला असे. दरवाजा उघडताच उजव्या हाताला दिसे ते छताला पोहोचेल इतके मोठे लोखंडी शेल्फ आणि त्यावरील महात्मा गांधी यांच्या लिखाणाचे शेकडो ग्रंथ. गांधीजी त्यांना मुखोद्गत होते.\nमधूजी हे भारतीय राजकारणातील एक उत्तुंग, लढवय्ये आणि विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्त्व होते. राज्यघटना, संसदीय नियम, राजकारणाचा इतिहास, त्यातील व्यक्तींचे गुणदोष, त्यांचे महत्त्व यांचा त्यांचा इतका गाढा अभ्यास होता, की त्यांना सभापटलावर आव्हान देणे म्हणजे आफत ओढवून घेणे, असे असे. त्यामुळे त्यांच्याशी वागताना राजकीय नेते जरा वचकून वागत.\nप्रत्यक्षात मात्र मधूजी मृदू, विनोदी स्वभावाचे, शास्त्रीय संगीताचे जाणाकर व दर्दी होते. त्यांच्या दिवाणखान्यात एक रेकॉर्डप्लेयर होते. त्यावर ते भीमसेन, कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर आदी नामवंत गायकांचे शास्त्रीय गायन ऐकण्यात रमून जायचे. अनेक दिवस चंपाताई दिल्लीत नसत. तेव्हा ते स्वतः स्वयंपाक बनवायचे. त्यांच्या हातची लाजवाब खिचडी मी अनेक वेळा खाल्ली आहे. अन्य राजकीय नेत्यांची आजची छानछोकीची राहणी पाहिली, की मधूजी किती वेगळे व साधे होते, याची जाणीव होते.\n‘लायन ऑफ द पार्लमेन्ट रोअर्स\nत्यांच्याकडे टेलिव्हिजन सेट नव्हता, की रेफ्रिजरेटर. पाण्यासाठी तिपाईवर ठेवलेला माठ, त्यावर एक डोंगा व पेला ठेवलेला असे. तहान लागल्यास उठावे व ज्याने त्याने त्यातून पाणी घ्यावे. लाडली मोहन निगम, कर्पूरी ठाकूर, जॉर्ज फर्नांडिस, मुलायम सिंह यादव, ��ेवीलाल आदी अनेक नेते त्यांच्याकडे सल्लामसलतीसाठी येत, तासन्तास चर्चा करीत. कृष्णकांत, मधू दंडवते, प्रेम भसीन, चंद्रशेखऱ आदी समाजवादी नेत्यांशीही त्यांचा संवाद चाले. आणिबाणीनंतर केंद्रात पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये जनसंघाच्या नेत्यांच्या दुहेरी निष्ठेचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे राजकारणात एकच वादळ उठले होते. जनसंघाच्या नेत्यांची पहिली निष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी व दुसरी जनतापक्षाशी. हे त्यांना मान्य नव्हते. अखेर जनता सरकार याच मुद्द्यावरून कोसळले.\nकाँग्रेस व भाजपचे नेते सर्वसाधारणतः पक्षाच्या पंतप्रधानांवर संसद पटलावर टीका करीत नाहीत. परंतु, लिमये यांनी मात्र पंतप्रधान मोरारजी देसाई यांनाही सोडले नाही. देसाई यांचे पुत्र कांती देसाई यांचे डॉडझल कंपनीशी असलेले संबंध आणि त्यातून झालेल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न त्यांनी लोकसभेच्या पटलावर उपस्थित केला, तेव्हा सभागृह अवाक झाले. कांती देसाईंवर आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाचा दुरुपयोग केल्याबद्दल पंतप्रधान देसाई यांच्यावर लिमये यांनी जोरदार हल्ला चढविला. त्याचे वृत्त दिल्लीच्या ‘हिंदुस्तान टाइम्स’ने पहिल्या पानावर छापले होते. बातमीचा आठ कॉलम मथळा होता, ‘लायन ऑफ द पार्लमेन्ट रोअर्स’. त्यामुळे सत्तारूढ पक्ष आणि राजकारणात बरीच खळबळ माजली होती. लिमये हे निस्पृह, सरकारी भ्रष्टाचारावर घणाघाती हल्ला करणारे आणि संसदीय नियमांचे पालन करणारे नेते होते. त्यांचे व्यक्तिमत्व पारदर्शी होते. त्यांचं वाचन व व्यासंग दांडगा होता. महाराष्ट्राचे असूनही त्यांनी लोकसभेच्या चार निवडणुका लढविल्या; त्या मात्र बिहारमधील मुंगेर व बांका या मतदार संघातून. आणीबाणीच्या काळात त्यांना मिसा कायद्याखाली अटक करण्यात आली होती. ते 20 महिने अटकेत होते.\nराजकीय प्रवासात मधूजींनी हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतून साठ राजकीय पुस्तकांचे लिखाण केले. ‘प्राईम मूव्हर्स- रोल ऑफ द इंडिव्हिज्यूअल इन हिस्टरी’ या पुस्तकात त्यांनी भारत व जगाला प्रभावित करणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना, वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाष चंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स, बिस्मार्क, न्यायाधीश वेन्डेल होम��स आणि प्रा. हॅरॉल्ड लास्की या दहा महान व्यक्तींबाबत लिहिले आहे. हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध समाजवादी नेते आचार्य नरेंद्र देव आणि युसूफ मेहेरअली यांना अर्पण केले आहे. प्रस्तावनेत लिमये म्हणतात, की 1981-82 मध्ये मला अनेक शारीरिक व्याधींनी गाठले. त्यामुळे सक्रिय राजकारणातून मला मागे व्हावे लागले. त्यावेळी मी या पुस्तकाचा विचार करू लागलो, की व्यक्तीची इतिहासातील भूमिका काय असावी. मी व्यक्तिपूजक नाही. त्यामुळे, लिहिताना माझा दृष्टिकोन सम्यक टीकारूप आहे.\n‘पत्नीशीही ते याच आवाजात बोलतात’\nलोकसभेतील एक आठवण अशी. एकदा मधू लिमये यांना शून्य प्रहरात एक विषय उपस्थित करावयाचा होता. त्याविषयी त्यांनी काहीशी दटावणी देणारे पत्र सभापतींना पाठविले होते. त्यात इशारा होता, की सभागृहातील कामकाज सुरळीतपणे चालावे, असे तुम्हाला वाटत असेल, तर मला विषय उपस्थित करण्याची परवानगी द्या प्रश्नकाल संपताच बरोबर बारा वाजता ते उभे राहिले आणि आपल्या घोगऱ्या आवाजात आपला मुद्दा मोठमोठ्याने मांडू लागले. तथापि, सभापती परवानगी देण्यास तयार होईनात. त्यावरून दोघांत बरीच गरमागरमी झाली. वातावरण एव्हाना बरेच तापले. लिमये घोगऱ्या आवाजात मोठमोठ्याने बोलून आपला अपमान करीत आहेत, अशी टिप्पणी सभापतींनी केली. त्या वेळी मधू दंडवते उभे राहिले आणि उद्गारले, ‘डू नॉट मिसअंडरस्टँड द लाऊड व्हॉइस ऑफ लिमये, एट होम, इव्हन विथ हिज वाईफ, ही स्पीक्स इन द सेम टोन.’ या वाक्यावर एकच हास्यलाट उसळली. तीत सभापती, लिमये व सारे सभागृह सामील झाले. अखेर सभापतींनी लिमये यांना विषय उपस्थित करण्याची परवानगी दिली.\nमनस्वी अन् तपस्वी नेता\nसम्यक विचार, मूल्यांची बूज राखण्याचा आग्रह आणि त्यासाठी कोणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची वृत्ती हे मधू लिमये यांचे वेगळेपण होते. ते तितकेच व्यासंगी, अभ्यासू आणि संसदीय कामकाजातले मोठे जाणकार होते. त्यांच्या जन्मशताब्दीस १ मेपासून प्रारंभ होत आहे.राजधानीत इंडिया गेटनजिक पंडारा पार्क भागात प्रस\nऑक्सिजन मिळेल का कुठे\nकोरोनाच्या रूग्णांचा प्राणवायूसाठी देशभर जो टाहो फुटला आहे, त्यावरून जणू देशच अतिदक्षता विभागात जाऊन पडला आहे, असं दिसतं. नाशिकमध्ये प्राणवायूच्या टॅन्करला गळती लागल्याने करोनाच्या चोवीस रुग्णांचा तडफडून झालेला मृत्यू ही इतकी भयानक घटना आहे, की ज्याची त्याबाबत हलगर्जी अथवा दुर्लक्ष झाले अस\nमृत्यूचे तांडव व अस्पृश्य भारत\nराजधानीत मृत्यूचं तांडव सुरू आहे. दिवसाकाठी कोरोनाच्या 350 रूग्णांचा मृत्यू होत आहे. स्मशानघाटांवरील जागा अपूरी पडत आहे. प्राणवायूच्या अभावी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. 24 ते 26 एप्रिल दरम्यान 1055 रूग्ण दगावले. कोविदच्या संकट व्यवस्थापनात सरकारचा अत्यंत हलगर्जीपणा झाल्या\nप. बंगालचा महाराष्ट्रासाठी अन्वयार्थ\nस्वातंत्र्यलढ्यातले योगदान, प्रखर वैचारिक भूमिका, संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, कलासक्त जीवन अशा अनेक गोष्टींत पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात साधर्म्य आहे. मात्र मराठी-वंग ऐक्याची भूमिका आळवण्याचा सध्याच्या राजकारणात जो प्रयत्न होतो आहे, तो मात्र अस्थानी आहे. ममता बॅनर्जींचा विजय ही घटना राष\nहौस ऑफ बांबू : दाढी, मिशी आणि मराठी साहित्य\n दाढी ही अशी गोष्ट आहे की ती काही न करता वाढते, आणि काही केल्यास कमी (पक्षी : गुळगुळीत) होते. दाढी (किंवा गेलाबाजार मिशी) हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि त्याचा साहित्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, असे कुणी म्हणेल. पण त्यांच्या (खुरटलेल्या दाढीयुक्त) तोंडावर उदाहरण फे\nभाष्य : आरक्षणातील नवे वळण\nन्यायव्यवस्थेला मान्य होईल, असं आरक्षण मराठ्यांना देता आलं नाही, हे सर्वच राजकीय व्यवस्थेनं, त्यात सत्ताधारी, विरोधी सारेच आले, मान्य करावं. त्यानंतर मुद्दा येतो, तो अजनूही मराठ्यांना आरक्षण द्यावं, असं प्रामाणिकपणे वाटत असेल तर काय पर्याय उरतात हा. त्यावर विचार करावा. आरक्षणावर ५० टक्क्\nआपल्याला काय करायचंय म्हणा\n बरेच दिवस आवाज ऐकला नाही. म्हटलं आहेस की कीगेलीस... माहेरी.’’ मालतीने विचारले. तिला दारात बघून संगीताच्या चेहऱ्यावर हसू फुललं. गेल्या दहा- पंधरा दिवसांपासून सोसायटीतील कसलीच खबरबात तिला मिळाली नव्हती. शिवाय टाइमपास होत नव्हता. मालती आल्याने दोन्ही गोष्टी होणार होत्या.‘संग\nअग्रलेख : ‘सीरियल’ किलर\nनिर्बंधांचे यथोचित पालन करुन मालिका निर्मात्यांनी चित्रीकरण सुरु ठेवले असून गोवा-कर्नाटकसारख्या राज्यांनी त्यासाठी सहकार्यही देऊ केले आहे. थांबलेले चित्रीकरण पुन्हा सुरु व्हावे आणि रसिकांना पुन्हा एकदा जुन्या भागांचे दळण बघत वेळ घालवण्याची न येवो,सध्याच्या कडक निर्ब��धांच्या काळात अनेक मध्य\nअयशस्वी की नियंत्रण नसलेले राष्ट्र\nमोदी सरकार सगळेच नाकारत आहे आणि यामुळे आपला देश यूपीए-२ च्या काळाप्रमाणे नियंत्रण गमावून बसला आहे. गेल्या सात वर्षांत मोदी सरकारने प्राथमिक प्रशासनाचा पाया मजबूत केला नाही. आता तर पंतप्रधानांनी माघार घेतली आहे आणि अन्य मंत्री फिके पडले आहेत. यामुळे कोविडचे संकट आणखीच गडद झाले आहे.भारत अयशस\nभाष्य : हिंसाचाराची ‘राजकीय संस्कृती’\nसरंजामी मानसिकता, सत्तेचा हव्यास आणि हिंसाचाराचा राजकीय उद्दिष्टांसाठी वापर करण्यास मिळालेली अधिमान्यता यामुळे राजकीय हिंसाचार वाढतो आहे. बंगाल, बिहारमध्ये त्याचे प्रमाण मोठे आहे. राजकीय संस्कृतीचा ढोबळ अर्थ समजून घ्यायचा ठरला तर काही विशिष्ट दृष्टिकोन, मूल्ये, आणि श्रद्धा यावर आधारित किं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/shikrapur-police-inspector-umesh-tawaskar-demand-action-vide", "date_download": "2021-05-18T01:38:42Z", "digest": "sha1:KMJHP5VG45PXIQMPGQHWHBMH4Q4R52G5", "length": 12765, "nlines": 94, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "shikrapur police inspector umesh tawaskar demand action vide", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिक्रापूरच्या पोलिस निरीक्षकाची निलंबनाची मागणी; अन्यथा...\nशिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी गलिच्छ भाषेचा वापर करत शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे.\nशनिवार, 24 एप्रिल, 2021 12:34 प्रतिनिधी 1 प्रतिक्रिया A + A -\nशिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी पोलिस स्टेशनला हजेरी सुरु असताना शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या माजी सरपंच तसेच पोलिस कर्मचाऱ्यास गलिच्छ भाषेचा वापर करत शिवीगाळ करून दमदाटी ��ेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत माजी सरपंचानी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.\n शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकाची अर्वाच्च भाषेत शिवीगाळ\nशिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी चार दिवसांपूर्वी पोलिस स्टेशन येथे पन्नास हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांची हजेरी घेत असताना शिक्रापूरचे माजी आदर्श सरपंच रामराव सासवडे यांच्या सह त्यांच्या कुटुंबियांबाबत गलिच्छ भाषेचा वापर केला. शिवाय, खुनाची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी अतिशय खालच्या पातळीचा वापर पोलिस निरीक्षक तावसकर यांनी केला आहे.\nसुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...\nशिक्रापूरमध्ये शिवसेना माजी उपतालुका प्रमुखाचा बार सील...\nदरम्यान, पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांबाबत देखील असेच वर्तन केले आहे. याबाबतची ऑडीओ क्लिप प्रसारित झाली आहे. माजी सरपंच रामराव सासवडे यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते यांसह काही मंत्र्यांकडे तक्रार करत याबाबत पुरावे देखील सादर केले आहेत. परंतु, सदर प्रकारची कुणकुण लागताच पोलिस निरीक्षक यांच्याकडील पोलिस स्टेशनचा पदभार पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याकडे देण्यात आला आहे. परंतु, सदर तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा एक मे रोजी शिक्रापूर पोलिस स्टेशन समोर ग्रामस्थांसह, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने उपोषण करण्यात येणार असल्याचे पत्र शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने पोलिस स्टेशन तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय येथे देण्यात आले आहे.\nशिरूर तालुक्यातील अजून एका मुन्नाभाईचा पर्दाफाश\nपोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nशिक्रापूर येथील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या घडलेल्या या प्रकाराच्या तक्रारी बाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, सदर पोलिस निरीक्षकांवर कारवाई करण्यात आलेली सदर प्रकरणाची चौकशी लावण्यात आलेली असल्याचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.\nशिरूर तालुक्याचे सुपुत्र रमेश धुमाळ यांना बढती\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2020/11/29/this-old-note-can-make-you-a-millionaire/", "date_download": "2021-05-18T00:38:37Z", "digest": "sha1:LRMWIW2CDSGIJSH745AYHM7JEUOFCX25", "length": 16150, "nlines": 182, "source_domain": "yuvakatta.com", "title": "जर तुमच्याकडे असेल हि जुनी नोट , तर तुम्हीही होऊ शकता श्रीमंत.. - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या जर तुमच्याकडे असेल हि जुनी नोट , तर तुम्हीही होऊ शकता श्रीमंत..\nजर तुमच्याकडे असेल हि जुनी नोट , तर तुम्हीही होऊ शकता श्रीमंत..\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nही जुनी नोट तुम्हाला लखपती बनवू शकते, good luck साठी लाखो रुपये खर्च करण्यासाठी तयार आहेत अनेक लोकं…\nआपल्या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांचा एखाद्या खास नंबरवर खूप विश्वास असतो. असे लोक आपल्या good luck साठी आपल्या गाडीसाठी खास नंबर लाखो रुपये खर्च करून घेतात.\nयाशिवाय काही लोकांचा एखाद्या खास रंगावर विश्वास असतो, ते लोक मग त्या रंगासाठी कितीही पैसे खर्च करण्यास तयार असतात. असे काही ठराविक लोक आपल्या लकी चार्मसाठी लाखो-करोडो रुपये खर्च करतात.\n७८६ ���ंक असलेल्या जुन्या नोटेची डिमांड.\nया गोष्टीची प्रचीती यावरून येते कि, काही दिवसांपासून ऑनलाइन अनेक लोक एका विशिष्ठ नोटेचा शोध घेत आहेत, हि नोट जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हीही लखपती बनू शकता. होय हि गोष्ठ अगदी खरी आहे ऑनलाइन तुम्हाला अनेक लोक आढळतीन ज्यांना ७८६ नंबर ची खास नोट खरेदी करायची आहे.\nजर तुमच्याजवळ अशी एखादि vintage ७८६ अंक असलेली नोट असेल तर, तुम्ही त्या नोटेला विकून घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता. चला तर जाणून घेऊया या खास नोटांबद्दल आणि त्या कश्या विकायच्या याबद्दल सविस्तर…..\nआपणास ऑनलाइन अशा बऱ्याच साईट मिळतील ज्यांच्यावर जुन्या नोटा विकल्या जातात. बऱ्याच लोकांना जुन्या नोटा जमा करण्याचा छंद असतो, आणि आपला छंद पूर्ण करण्यासाठी ते कितीही पैसे खर्च करतात. काही दिवसांपासून या साईटवर एका खास नोटेची डिमांड वाढली आहे. हि नोट आहे जुनी २ रुपयांची नोट.\nअनेक वर्षांपूर्वी १ आणि २ रुपयांच्या नोटा चलनामध्ये होत्या, आता त्या नोटांची डिमांड वाढली आहे. यामध्ये पण गुलाबी रंगाच्या २ रु नोटेची तर खूप जास्त डिमांड आहे.\nजुनी नोट विकण्यासाठी असलेल्या साईट.\nजुनी २ रुपयांची गुलाबी नोट असली तरी पण यामध्ये आणखी एका गोष्ठ खास असायला पाहिजे, ती म्हणजे या नोटेवर असणारा अंक. या नोटेवर ७८६ अंक लिहिलेला असेल तर तुम्ही लाखो रुपयांचे धनी आहात.\neBay, इंडियन ओल्ड कॉइन आणि क्लिक इंडिया यांसारख्या साईटवर अनेक लोक ह्या सर्व गोष्ठी असणाऱ्या नोटेच्या शोधात आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही ७८६ अंक असणाऱ्या नोटाही तुम्ही याठिकाणी विकू शकता.\nक्लिक इंडिया या साईटवर तर तुम्हाला थेट WhatsApp वर विकण्याची लिंक मिळेल. या साईटवर तुम्ही सेलर म्हणून रजिस्टर करून, आपल्या जवळच्या जुन्या नोटा विकून लाखो रुपये कमवू शकता.\nयासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, सेलर म्हणून रजिस्टर केल्यावर तुमच्या जवळील नोटेची फोटो काढून या साईटवर अपलोड करा. यानंतर ज्यांना हि नोट खरेदी करायची आहे ते लोक स्वतःहून तुम्हाला संपर्क करतील.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nकोरोणा व्हायरस भारतातूनच आला आहे- चीनी संशोधकांचा खळबळजनक दावा….\nया देशात पती-पत्नी मरेपर्यंत घटस्फोट घेऊ शकत नाहीत \nPrevious article२६/११ च्या हल्ल्यात या अमेरिकन सैनिकाने 157 लोकांचा जीव वाचवल�� होता..\nNext articleवर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा काय परिणाम पडणार\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखेरचा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊनची तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय…\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\nदहावीत काठावर पास झालेल्या या तरुणाने ३० वेळा ‘सेट-नेट’ परीक्षा उत्तीर्ण...\nरामायणात विविध भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकणारा ‘हा’ कलाकार करतोय कंपनीत...\nकोरोना चाचणीच्या किट निर्मितीत सोलापूरची ही सुकन्या देतेय योगदान…\nपहिल्याच षटकात सहा चौकार मारणारा पृथ्वी ठरला पहिला खेळाडू : 18...\nनर्सरीच्या उद्योगातून वर्षाकाठी 20 लाखाचं उत्पन्न काढतोय हा शेतकरी.\nकोणत्याही मुलाखतीपूर्वी या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, नोकरी नक्की मिळेल…\nसकारात्मक राहण्यासाठी ह्या सवयी तुमच्यात असायलाच हव्या\nIRS अधिकारी असलेल्या या व्यक्तीने धामणगावला तब्बल 2 दशकाच्या दुष्काळातून मुक्त...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होत���य मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/04/21/krushnai-bharud-in-maharshtra/", "date_download": "2021-05-18T01:34:05Z", "digest": "sha1:54Q4TIUJ6FHJRMQMXO2NGTKUYZ3X3TUF", "length": 17298, "nlines": 175, "source_domain": "yuvakatta.com", "title": "लोककलाकार कृष्णाई वयाच्या बाराव्या वर्षापासून भारुडाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाजप्रबोधन करतेय. - YuvaKatta", "raw_content": "\nHome व्यक्तिविशेष लोककलाकार कृष्णाई वयाच्या बाराव्या वर्षापासून भारुडाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाजप्रबोधन करतेय.\nलोककलाकार कृष्णाई वयाच्या बाराव्या वर्षापासून भारुडाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाजप्रबोधन करतेय.\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nलोककलाकार कृष्णाई वयाच्या बाराव्या वर्षापासून भारुडाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाजप्रबोधन करतेय.\nबयो तुला बुरगुंडा होईल गं. . . तुम्हा सांगते वेगळा निघा वेगळं निघून संसार बघा. . . वेडी म्हणता मला. . . दादला नको गं बाई मला नवरा नको बाई. . .हो रा ऐका मायबाप. . . अशी एकापेक्षा एक दर्जेदार संत एकनाथांची भारूडं आपल्या पहाडी आवाजात सादर करते. भारुडाला समाज परिवर्तनाचं माध्यम बनवले. वयाच्या बाराव्या वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्वलंत प्रश्नांवर भारुडातून समाजप्रबोधन करणारी ही नवदुर्गा आहे भारुडकन्या कृष्णाई प्रभाकर उळेकर.\nउस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील आरळी गावची ही भारूड कन्या. वय अवघे १८ वर्षं. सध्या कृष्णाई पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयात कला शाखेत बी.ए. च्या पहिल्या वर्गात शिकत आहे. कृष्णाईचे वडील प्रभाकर कोळेकर हे क्रीडा शिक्षक. तिने क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवावा असे, त्यांना नेहमी वाटायचे.\nयात तिने परिश्रम करून ३०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विभागीय पातळीवर यशदेखील मिळवले. परंतु कृष्णाईला नृत्य, भाषण, एकांकिका या सांस्कृतिक क��षेत्रातक्षेत्रात रुची होती. हे तिच्या वडिलांनी जाणले. पुढे त्यांनी तिला ‘नाथांचं भारूड कर’, असा सल्ला दिला. वडिलांच्या सल्ल्यानंतर ती नाथांचं बुरगुंडा हे भारूड शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केले.\nअंगावर दंड घातलेली फाटकी साडी, डोक्यावर गठुडं, हातात काठी व त्याला सुया, कंगवे, पिना, फुगे, काळे मणी बांधून मी प्रेक्षकांमधून मंचावर प्रवेश केला. ‘माझं बयो, तुला बुरगुंडा होईल गं’ ह्या भारूडाचे सादरीकरण उत्तम झाल्याने लोकांनीही तिची खूप वाहवा केली. हे सादरीकरण तिच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. महाराष्ट्राच्या वाड्या वस्तीत, गावागावात अन शहरांमध्ये याचं भारुडाचे कार्यक्रम करत अाहे. एक युवा भारुडकन्या म्हणून तिची ओळख तयार झाली. भारुडाच्या माध्यमातून ती सबंध महाराष्ट्राला परिचित झाली.\nकृष्णाईने भारूडातून वेगवेगळ्या विषयाला स्पर्श केला. स्त्री भूणहत्यासारखा नाजुक विषय समाजासमोर प्रभावीपणे मांडला. उस्मानाबाद जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्या जास्त असल्यामुळे व दुष्काळाची दाहकता पाहून ती भारूडातून शेतकऱ्यांचे मनोबल वाढवते. व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या तरुणाईमध्ये मतपरिवर्तन करते. समाजव्यवस्थेत घडणाऱ्या अघटित घटनांपासून ते शेतकरी, तरूण पिढी, मुलींच्या शिक्षणापर्यंत ती सगळ्या विषयावर कडक शब्दांत आणि पहाडी आवाजात भारूडातून प्रबोधन करतेय.\nभारूड या लोककला प्रकाराच्या माध्यमातून कृष्णाई विविध ज्वलंत प्रश्नावर समाजप्रबोधन करण्याचे काम वयाच्या बाराव्या वर्षांपासून करत आहे. तिने महाराष्ट्रभर भारुडाचे आत्तापर्यंत १६१ प्रयोग केले आहेत. तिची भारूड सादर करण्याची शैली कौतुकास्पद आहे. शासन आणि विविध संस्था यांनी तिची दखल घेत विविध पुरस्कार देऊन तिचे कौतुक केले आहे. असं मत प्रभाकर उळेकर यांनी व्यक्त केले.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nया’ गोलंदाजांच्या फिरकीपुढे रोहित शर्माची बोलती होते बंद; सातव्यांदा झाला बाद…..\n भारतीय क्रिकेट संघात स्थान न मिळवू शकणारा अमित मिश्रा चमकतोय आयपीएलमध्ये\nNext articleमात्र 5000 रूपयापासून सुरू केलेला हा व्यवसाय आज आहे 200 करोड़ चा टर्नओवर करतोय \nपुण्यातील ही तरुणी सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी जन’जागृती’ करतेय…\n७० वर्षीय मीनाताई��� १६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’…..\nपुण्यातील हे मुस्लीम कुटुंब देतेय कोरोनाच्या लढाईत योगदान….\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी केलीय….\nचित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे आदर्श मांडलाय…\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्यांने कमवले लाखो रुपये\nनोकरीकरते वेळेस त्यांच्याकडे होते फक्त 39 रुपये,आज चीन मध्ये आहे 8 करोड रुपयांचा व्यवसाय…\nममता बॅनर्जी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित….\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\n‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.\nही आहे रामोशी समाजातील पहिली महिला रिक्षाचालक…\nसुरक्षित दिवाळी साजरी करताना हि काळजी अवश्य घ्या..\nभारतातील सर्वात वयस्कर 89 वर्षीय महिला शार्पशूटरचं निधन; चार दिवसांपूर्वी झाली...\nया व्यक्तीने आरोग्य सेतूच्या प्रायव्हसी वरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं…\nआयपीएलमध्ये खेळणारे हे पाच विदेशी खेळाडू कधीच खेळू शकले नाहीत...\nउंबरजे कुटुंबाने ‘अधिकाऱ्यांचं कुटुंब’ म्हणून जिल्ह्यात नावलौकिक मिळवलंय…\nशिवसेना नव्हे हि तर ‘शवसेना’: अमृता फडणवीस\nकस्तुरबा गांधी यांनी पुण्यातील याच ऐतिहासिक महालात शेवटचा श्वास घेतला होता.\nभगवान श्रीकृष्णांच्या मृत्यूविषयीचे हे रहस्य तुम्हाला माहिती असायला हवेच…\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्ह���ला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://parolabalaji.org/mparola.html", "date_download": "2021-05-18T01:50:44Z", "digest": "sha1:7MLDNMQ46IHCTJA22NUOPZZMFON6UPUV", "length": 59927, "nlines": 117, "source_domain": "parolabalaji.org", "title": "Shree Parola Balaji", "raw_content": "\nगावाची सुरुवात व पूर्वेइतिहास\nगावाचे मुख्य आकर्षण - भुईकोट किल्ला\nदेवालयांची समृद्ध नगरी - पारोळ्याची भूमी \nकलावंतांची व कुशल, कसबी कारागिरांची नगरी - पारोळ्याची भूमी \nपारोळे नगरातील – नररत्न\nपारोळ्याची पंचक्रोशी (पवित्र व पावन)\nएका भक्तासाठी स्वसंस्थान सोडून पारोळे गावी आपल्या भक्ताबरोबर वास्तव्य करुन राहणारया; आपल्या पदस्पर्शाने या गावाची सर्वभूमी पावन करुन टाकणारया व या जागृत दैवत होऊन बसलेल्या त्या लक्ष्मीरमणा बालाजी महाराजांची पारोळे ही पावनभूमी रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या माहेर व सासरशी संबंधीत आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाशी निगडीत असलेली व ऎतिहासिक प्रसिद्धी लाभलेली पारोळ्याची ही प्रसवभूमी रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या माहेर व सासरशी संबंधीत आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाशी निगडीत असलेली व ऎतिहासिक प्रसिद्धी लाभलेली पारोळ्याची ही प्रसवभूमी मराठी कादंबरी क्षेत्रात सामाजिक व ऎतिहासिक कादंबरयांचे जनक म्हणून समजल्या जाणारया ज्येष्ठ कादंबरीकार कै. ह. ना. आपटे या थोर व श्रेष्ठ साहित्यिकाची पारोळे ही जन्मभूमी मराठी कादंबरी क्षेत्रात सामाजिक व ऎतिहासिक कादंबरयांचे जनक म्हणून समजल्या जाणारया ज्येष्ठ कादंबरीकार कै. ह. ना. आपटे या थोर व श्रेष्ठ साहित्यिकाची पारोळे ही जन्मभूमी तसेच इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या काळात अनेक इंग्रज अधिकारयांना व विद्वानांना संस्कृत वाड़्मयाचे व भारतीय संस्कृतीचे तत्वद्न्यान समजावून सांगणारया महामहोपाध्याय व वेदांतवागीश कै. श्रीधर शास्त्री पाठक यांची पारोळे ही विद्वान भूमी तसेच इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या काळात अनेक इंग्रज अधिकारयांना व विद्वानांना संस्कृत वाड़्मयाचे व भारतीय संस्कृतीचे तत्वद्न्यान समजावून सांगणारया महामहोपाध्याय व वेदांतवागीश कै. श्रीधर शास्त्री पाठक यांची ���ारोळे ही विद्वान भूमी तसेच कलावंत व कुशल, कसबी कारागीरांची पारोळे ही कलाभूमी \nगावाचे भौगोलिक स्थान –\nरेखांशावर असलेले पारोळे हे गाव जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्या ठिकाण असून मुंबई, नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर धुळे व जळगाव जिल्ह्याच्या मधभागी वसलेले आहे. त्याचे क्षेत्राफळ १.४५ चौ. मैल आहे. समुद्रासपाटीपासून पारोळे गावाची उंची ६०८ फूट आहे. येथील पावसाचे मान वाषिक २० फूट ते २५ फूट आहे. आरोग्याच्या दृष्टीने हवा कोरडी व चांगली मानवणारी आहे. १८८१ च्या जनगणनेप्रामाणे गावाची हल्लीची लोकसंख्या २५००० आहे.\nपारोळे नावाची उत्पत्ती –\nगाव चौकोनात बसविले असून त्यातील रस्ते रुंद, लांबच लांब व सरळ रेषेत दिसतात. या रस्त्यांवर मधून मधून पिंपळाचे व लहान लहान देवतांचे पार रांगेने म्हाणजे ओळीने बांधलेले आढळून येतात. म्हाणूनच या गावास पारांच्या ‘ओळी’ ‘पारोळी’ व नंतर अपभ्रंश होऊन ‘पारोळे’ हे नाव पडले.\nगावाची सुरुवात व पूर्वेइतिहास -\nइतिहासाच्या पुराणावरुन या गावाची सुरुवात सुमारे २६० वर्षांपूर्वी किल्ला बांधणीच्यावेळी झाली असावी असे वाटते. पन्नास घराचे खेडे असलेले गाव जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी तटबंदी असलेल्या शहरापर्यंत ब्रिटीश राजवटीच्या प्रारंभी उर्जीतावस्थेला आणलेले असावे. कारण किल्ला ज्या ठिकाणी बांधला आहे त्या ठिकाणी ५० घरांची पेंढारांची वस्ती येथे होती. त्याचा पुरावा म्हणून गावाचा एक भाग पेंढारपूरा म्हणून आजही प्रसिद्ध आहे. नंतर किल्ल्याच्या अनुषंगाने हळूहळू वाढत गेली. किल्लेदारांनी व्यापारांचे मन वळवून त्यांना आश्रय दिला. त्यांच्या व्यापारास उत्तेजन व संरक्षन दिले. अशातरहेने पेशव्यांचे सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत हे गाव त्या काळी व्यापारीपेठ म्हणून भरभराटीस आले.\nपरंतु, पुढे इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. त्यामुळे शिवाजीने स्थापलेले हिंदवी स्वराज्य लयास गेले. सारया महाराष्ट्रात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा परिस्थितीतही इ.स. १८२१ साली पारोळे गावी व आसपासच्या परिसरात इंग्रज राजवटीविरुद्ध भयंकर असंतोष निर्माण होऊन बंड उदभवले. कॅप्टन ब्रिग्ज याच्या खूनाचाही प्रयत्न झाला. त्याचा परिणाम म्हणून जहागीरदारावर ब्रिटीश सत्तेचा ओढवला. कॅप्टन ब्रिग्ज याने किल्ला जिंकला व तो बळजबरीने जहागीरदारास सोडावयास भाग पाडला. पुढे इ. स. १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात झाशीच्या राणीस पारोळ्याच्या किल्लेदारांनी इंग्रजांविरुद्ध मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला व राणीचे नातलग म्हणून इ. स. १८५९ मध्ये त्यांच्या ताब्यातून किल्ला व शहर इंग्रजांनी घेतले. इ. स. १८६० मध्ये जहागीरी खालसा केल्यामुळे हे गाव जहागीरीतून कमी झाले. इ. स. १८६४ मध्ये नगरपालिकेची स्थापना होऊन त्यामार्फत गावाचा कारभार सुरू झाला.\nगावाची ऎतिहासिक प्रसिद्धी -\nपारोळे वीरांची वीरभूमी -\n\"पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावीकाल, बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ...\" ज्या राष्ट्राचा पूर्वेइतिहास भव्य दिव्य असतो त्याचा भविष्यकाळ उज्वल व उत्कर्षाचा असतो; असा या पद्यपंक्तिचा अर्थ आहे. राष्ट्राच्या जीवनातील हा सिद्धांत गावालादेखील लागू आहे. यादृष्टीने विचार केला असता पारोळ्यासदेखील अशीच प्रेरणा देणारी, आम्हास भूषणावह असणारी आमच्या मनास कार्यप्रवृत्त करावयास लावणारी आणि विचाराला विवेकाने वागावयास लावणारी अशी इतिहासाची परंपरा आहे. कारण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर व सासरचा उभय नात्यांशी संबंधीत असलेली पारोळ्याची ही वीरप्रसवाभूमी राणी लक्ष्मीबाई ही तांबेकूल वीरश्री राणी लक्ष्मीबाई ही तांबेकूल वीरश्री तिच्या माहेरशी संबंधीत असलेले तांबे घराण्याचे वंशज अजूनही पारोळे गावी वस्ती करून आहेत. त्याचप्रमाणे सासरच्या नात्याकडून राणी लक्ष्मीबाई म्हणजे नेवाळकरांची कीर्ती तिच्या माहेरशी संबंधीत असलेले तांबे घराण्याचे वंशज अजूनही पारोळे गावी वस्ती करून आहेत. त्याचप्रमाणे सासरच्या नात्याकडून राणी लक्ष्मीबाई म्हणजे नेवाळकरांची कीर्ती अन नेवाळकर पेशव्यांचे सरदार अन नेवाळकर पेशव्यांचे सरदार त्यांचे जहागीरीतील हे गाव त्यांचे जहागीरीतील हे गाव या नेवाळकरांनीच १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात राणी लक्ष्मीबाईस इंग्रजांविरुद्ध मदत केली. असे हे १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाशी निगडीत असलेले ऎतिहासिक पूर्वपरंपरा असलेले इतिहास प्रसिद्ध पारोळे शहर \nगावाचे मुख्य आकर्षण - भुईकोट किल्ला एक ऎतिहासिक स्थळ -\nपारोळे गावात येणारया प्रवाशांस गावाजवळ येताच इतिहास प्रसिद्ध अशा मजबूत तटबंदीत असलेल्या भुईकोट किल्ल्याचे प्रथम दर्शन घडते. हा किल्ला म्हणजे गावाचे मुख्य आकर्षण होय. खानदेशामधील अत्यंत सुंदर व वास्तुशास्त्राचा अवशेषांपैकी वैभवाची आठवण करून देणारे स्थापत्यशास्त्राचे सर्वात सुंदर शिल्प म्हणजे पारोळ्यातील या भुईकोट किल्ल्याच्या अवशेषाकडे बोट दाखविता येईल.\nहा किल्ला सपाट मैदानावर असून इ.स. १७२७ मध्ये जहागिरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. ५२५ फूट लांब व ४३५ फूट रूंद आहे. किल्ल्याच्या तटाभोवती सर्व बाजूने पाण्याचे खंदक आहेत. पूर्वेस एक मोठा रूंद असा तलाव असून त्याला तीनही बाजूंनी पायरया आहेत. किल्ल्याचेभोवती दगड चुन्याने बांधलेला असा एक व आतील बाजूस दुसरा असा तट आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वी एका लाकडी झुलत्या पुलाने व विशाल अशा उत्तुंग बुरूजांनी संरक्षिले होते. या लाकडी पुलावरुन पूर्वी किल्ल्यात जाता येत असे. नंतर दगडी बुरुज आहे. जहागिरदारांचा महाल आहे. किल्ल्यात अनेक लहान लहान विहिरी आहेत. किल्ल्याच्या तटाच्या भिंतीत व बुरुजात अनेक लहानमोठी छिद्रे असून त्यातून येणारया शत्रूवर बंदूकीच्या गोळ्यांचा अचूक मारा करता येत असे. किल्ल्यात एक भुयार घर आहे. ज्यातून एक घोडेस्वार जाऊ शकेल इतके ते लांब, रूंद व उंच असे मजबूत बांधणीचे असून त्याचे प्रवेशद्वार गावापासून ५ मैलावर असलेल्या नागेश्वर येथील महादेवाच्या मंदीराजवळ आहे. या किल्ल्यात प्राचीन असे एक महादेवाचे मंदीर असून ते ‘हर हर महादेव’ या रणगर्जनेचे मराठ्यांचे स्फुर्तीस्थान आहे.\nहा किल्ला म्हणजे पारोळ्यांचे भूषण इतिहासाची परंपरा लाभलेले हे स्थळ म्हणजे पारोळ्याचे वैभव \nगावाच्या बाहेर अनेक जुन्या मशिदी आहेत. किल्ल्याच्या जवळच एक सुंदर असा मनोरा आहे. किल्ल्याच्या पूर्वबाजूला इमाम बादशहाचा दर्गा आहे. त्यात इमाम व बादशहा या दोन भावांच्या कबरी आहेत. हा दर्गा ३१ चोरस फूट आकाराचा व १५ फूट उंच आहे. मध्यभागी मोठा घुमट असून चारही कोपरयाला चार लहान लहान घुमट आहेत. हा दर्गा हिंदू जहागिरदार सदाशिव दामोदर यांनी बांधला असे म्हणतात. दरवर्षी श्रावण महिन्यात तीन दिवस या दर्ग्याचा ऊरुस भरतो.\nदिल्ली दरवाज्यापासून वीस यार्डावर मिस्किनशा बाबा नावाच्या एका खुदाचे सेवकाचे एक रम्य स्मारक आहे. दिल्ली दरवाजा बांधकामातील ते एक कारागिर होते. ते एक \"बहुत पहुचे हुए आदमी थे\" या एका वाक्यात त्यांचे वर्��न केले तरी सार्थ आहे.\nदेवालयांची समृद्ध नगरी - पारोळ्याची भूमी \nमंदीरे व देवालये ही धर्म जागृतीची संघटनेची आणि संस्कृती जोपासनेची व संवर्धनाची साधने मानल्यास पारोळ्याच्या भूमीस हा सांस्कृतीक वारसा फार मोठ्या प्रमाणात लाभला आहे असे म्हणावयास हरकत नाही. प्राचीन देवालये आणि विविध धर्मपंथियांची श्रद्धास्थाने असलेला पारोळ्याचा परिसर महाराष्ट्रातील दूरवर विखुरलेल्या भाविकांचे मोठे आकर्षण होय.\n१) श्री बालाजी देवस्थान -\nअनेक भक्तांच्या नवसाला पावणारे व त्यांचे मनोरथ पूर्ण करणारे. सर्व लोकांचं श्रद्धास्थान बनलेले असे हे पारोळे गावाचे जागृत आराध्य दैवत म्हणजे श्री बालाजी महाराज बालाजी महाराजांचे हे देवस्थान सुमारे २४० वर्षांचे जुने आहे. गावाच्या मध्यभागी हे लोभनीय असे मंदीर असून त्याचा जीर्णोद्धार संवत १९८१ मध्ये श्री वल्लभदास मुरलीधर गुजराथी येवल्याचे गंगाराम छबीलदास पेढीच्या मालकाने तीस हजार रुपये खर्च करुन केला.\nहे देवस्थान नयन मनोहर असून मंदीराच्या आवारात एक प्रशस्त दगडी प्रवेशद्वार आहे. त्यावर एक नगारखाना आहे. मंदीरासमोरच एक गरुड खांब आहे आणि मंदिराच्या गाभारयात उच्चासनावर विराजमान झालेली ११ इंच उंच असलेली पंचधातुंची गिरीच्या बालाजीची सुबक अशी मूर्ती; दर्शन होताच क्षणभर डोळे दीपून टाकणारी अशी ही मूर्ती \nयात्रेच्यावेळी वाहनावरून बालाजीची ही छोटीशी जड मूर्ती प्रत्यक्ष चैतन्यमय होऊन जड होते. भक्तांच्या मस्तकावरून लवकर खाली येत नाही. हा चमत्कार दरवर्षी हजारो भाविक भक्त प्रत्यक्ष पाहतात.\nजीवनात आनंद व चैतन्य निर्माण करणारा श्री बालाजी महाराजांचा उत्सव दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत मोठ्या उत्साहाने केला जातो. या पंधरा दिवसात मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून हजारो भाविक या उत्सवासाठी येतात व येथील श्री बालाजींची प्रेक्षणीय वाहने व रथ बघून डोळ्यांचे पारणे फेडून घेतात.\nश्री बालाजीची मंदीरे गावोगावी पुष्कळ असतील, पण या गावी साजरा केला जाणारा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कोठेही आढळून येत नाही. या उत्सवात धर्मभावनेच्या जागृतीसाठी व समाज प्रबोधनासाठी नामवंतांची कथाकीर्तनेही आयोजित केली जातात हे उल्लेखनीय आहे.\nश्री बालाजीचा रथ महाराष्ट्रातील किंबहुना देशातील प्रसिद्ध असा रथ आहे. \"वास्तुशास्त्र विशारदकांना विशेष अभ्यास करावयास लावणारा एक उत्कृष्ट रथ\" या शब्दातच त्याचे महत्व सांगावे लागेल. १९६१ साली हल्लीच्या या रथाच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न झालेत. त्यावेळी ७० हजार रुपयात हा ३५ फूट उंचीचा कित्येक टन वजनाचा लाकडी रथ श्री माधव रामजी मिस्त्री यांनी आपल्या बंधूंच्या मदतीने पूर्ण केला.\nशहरातील गैरसोयींचा विचार करून सर्व सुविधापूर्ण प्रशस्त असे मंगल कार्यालय उभारण्याचा मंदीराच्या विश्वस्तांचा संकल्प पूर्ण होत चालला आहे. ही देखील त्या बालाजी मंदीराची कृपा आहे.\nश्री बालाजी भक्त ‘गिरी शेट शिंपी’ यांचे स्मारक म्हणून ३३ फूट उंचीची गावाबाहेर स्मशानभूमीत पारोळे-धुळे रस्त्यावर एक सुंदर दगडी चुना विटांची १३ फूट चौरस आकाराची छ्त्री बांधलेली आहे. तेथे दरवर्षी भक्ताच्या भेटीला पालखीतून देव जात असतात. त्यामुळे पारोळ्याची स्मशानभूमी ही पावनभूमी बनली आहे. हल्ली भग्नावस्थेत असलेल्या या छ्त्रीचे नव्याने बांधकाम श्री बालाजी संस्थानाने सुरु केले आहे. ती वास्तूसुद्धा अतिसुंदर होणार हे निश्चित.\nअशा या श्री बालाजी संस्थानाचे पुजारयाचे काम गावातील पाठक घराण्याकडे आहे. पाठक घराणे निरपेक्ष नि:स्वार्थी बुद्धीने बालाजीची सेवा करणारे म्हणून लौकीकास पात्र ठरले आहे, हे अभिमानाने सांगावेसे वाटते.\n२) जनार्दन मंदीर -\nया मंदीराचे मूळ नाव ‘केशव राजदेव मंदीर’ असे आहे. सुमारे २२५ वर्षांपूर्वींचे हे प्राचीन असे मंदीर आहे. पाच फूट उभी चतुर्भज स्वयंभू जनार्दनाची मुर्ती हे या मंदीराचे वैशिष्ट आहे. एवढी भव्य व प्राचीन मूर्ती गावात कोणत्याच मंदीरात नाही. या मंदीरासंबंधी एक आख्यायिका आहे ती अशी -\nपुणतांबे या गावाहून श्री. मेघशाम उपासनी हे गृहस्थ नेवाळकरांच्या जहागिरीत पारोळे गावात राहण्यासाठी आले. तेव्हा वस्ती फक्त पेंढारपूरा भागातच होती. लवण्याच्या काठी काही झोपड्या उभारल्या जात होत्या. श्री उपासनींनी अशीच एक झोपडी लवण्याच्या काठावर बांधली व त्यात राहू लागले. सर्वांना पाणी पुरावे म्हणून या कुटुंबातील लोकांनी झिरा खोदता खोदता एक दगड लागला. तो खूपच मोठा होता. कोरता कोरता मूर्तीचा हात लागला व पालथ्या स्थितीत ही मूर्ती आढळून आली. असे म्हणतात की, १०० बैलगाड्या ओढण्यासाठी लाव���्या. सर्व लोक जमले, पण मूर्ती हलली नाही. शेवटी महालकरीच्या स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला की, \"मी जेथे आहे तेथेच माझी स्थापना करा.\" त्याप्रमाणे या झोपडीवर मंदीराचे काम झाले. सुरुवातीला मंदीर दुमजली बांधले होते. विष्णूयोग झाला तेव्हा अवघ्या पाच जणांनी मुर्ती उचलून आता ज्या जागी आहे त्या जागी बसविली.\nजहागिरी खालसा झाल्यावर व्हिक्टोरीया राणीच्या काळात मंदिरास इनामी जमीन मिळाली. हल्ली पुजारयांची सातवी पिढी आहे. अद्न्यान वारस शामकांत देवळे आहेत. रामनवमी, गोकुळ अष्टमी व अधिक मासात काकडआरती हे उत्सव मंदिरात साजरे होत असतात.\n३) श्रीराम मंदीर -\nहे कोरीव दगडी देऊळ आहे. प्रशस्त भव्य दगडी असे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या आवारात भव्य पटांगण आहे. उंबरदास महाराज हे या मंदिराचे संस्थापक आहेत. त्यानंतर पुरुषोत्तमदास महाराज, लालीदास मथुरादास, छगन महंत असे हे गोस्वामी बैरागी पुजारी होत. यांनी मंदिराची सुधारणा करुन मंदीर सुस्थितीत ठेवले आहे. मंदिराच्या पवित्र व शांत प्रांगणात मारुतीची भव्य मूर्ती असलेले मंदीर आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे हातून या मंदिराची स्थापना झाली असे म्हणतात. मंदिरातील मुर्ती जयपूरहून बनवून आणल्या जात असत. मंदिरात रामनवमी, गोकुळ अष्टमी, हनुमान जन्म इ. उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. मंदिराबाहेर एक धर्मशाळा आहे. तेथेही महादेवाचे दगडी मंदीर आहे.\n४) संतोषी माता मंदीर -\nश्रीराम मंदिराच्या आवारातच पारोळ्याच्या नवयुवक मंडळाने अत्यंत आधुनिक बांधकाम करून संतोषी मातेचे नवीन मंदीर बांधले व त्यात संतोषी मातेची संगमरवरी मूर्ती बसविली आहे. ती सव्वाचार फूट उंचीची - चतुर्भूज - सतत प्रसन्नवदना व हास्यवदना अशी आहे. या मंदिरात सकाळी भक्तीगीते व स्वाध्यायीगीते ऎकविले जातात. पारोळ्याच्या वैभवात भर टाकणारे हे एक सुंदर मंदीर आहे.\n५) हिंगलाज माता मंदीर -\nकथा माता पार्वतीदेवी व श्री भगवान शंकरजी हे एकेकाळी द्युत खेळावयास बसले. त्यात भगवान शंकरजी हरले. पार्वतीमातेने जिंकले. म्हणून श्री भगवान शंकरजी खिन्न झाले. पुढे दक्ष राजाने यद्न्य समारंभ केला. त्यावेळी त्याने भगवान शंकरांना मुद्दाम बोलावले नाही. कन्या म्हणून पार्वतीदेवी पाचारण नसतानाही व श्री भगवान शंकराने नकार दिला असतानाही यद्न्य समारंभास गेली. तेथे पार्वतीदेव���चा अपमान झाला. तो सहन न होऊन देवीने होमकुंडात उडी घेऊन स्वतःस जाळून घेतले. पुढे तिचा जन्म हिमालयाच्या पोटी झाला. तिचे लग्न परत भगवान शंकराशी घडून आले. त्यावेळी लोक देवीस ‘हिंगलाज माता’ असे म्हणू लागले.\n६) किल्ल्यातील महादेवाचे मंदीर -\nकिल्ल्यात एक महादेवाचे प्राचीन मंदीर होते. ते किल्ल्याची पडझड झाल्यामुळे जमिनीत खोलवर गाडले गेले होते. त्याची जनतेला विशेष माहिती नव्हती; परंतु एका भक्ताला झालेल्या दृष्टांताने याचे उत्खनन होऊन मंदिराचा जिर्णोद्धार झाला. नंतर ब्राम्हणांकरवी शिवपिंडाची प्राणप्रतिष्ठा व रुद्राभिषेक केला गेला. हे जागृत देवस्थान समजले जाते.\n७) स्वामी मंदीर -\nया मंदिरास ‘हरेश्वर मंदीर’ असे ही म्हणतात. पारोळे एस. टी. स्टँड व गावाची दक्षिण बाजू या मधील शेतात हे प्राचीन मंदीर आहे. मंदिरात महादेवाची पिंड आहे. हे मंदीर श्री. त्र्यंबकराव सदाशिवराव जहागिरदार यांनी बांधलेले आहे. हे मंदीर म्हणजे एक २४ बाय २४ चौरस फूट अशी सुंदर दगडी इमारत आहे. मंदिराची उंची ४० फूट आहे. मंदिरावर सुवर्ण कळस बसविला आहे.\n८) विठ्ठल मंदीर -\nपारोळे गावातील कै. ह. ना. आपटे रोडवर हे प्राचीन मंदीर आहे. मंदिरात विठ्ठल-रुख्मिणी यांची मूर्ती खूपच सुंदर असून दीड फूट उंचीच्या चौथरयावर उभ्या आहेत. या मंदिराचे अर्चक म्हणून संत घराण्याची नववी पिढी आहे. मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्याप्रसंगी नामसप्ताह व कथाकिर्तन प्रवचनांनी कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिरासमोरच मारुतीचा पार असून औदूंबराची छाया सुखद वाटते. या विठ्ठल मंदीराशेजारीच प्राचीन व भरभक्कम बांधणी असलेले मोठ्या महादेवाचे मंदीर आहे. मंदिरात मोठा गाभारा असून मोठा दगडी नंदी खूपच प्रेक्षणीय आहे.\n९) श्री द्वारकाधीश मंदीर -\nशहरातील प्रमुख जवाहर पथावरील चावडीलगत श्री द्वारकाधीश मंदीराची पुरातन भव्य वाड्याच्या स्वरुपात वास्तू उभी आहे. दर्शनी दगडी भव्य कोरीव कमानीचे प्रवेशद्वार असून आतील प्रांगणालयात मंदिराची वास्तू आहे. आत श्री द्वारकाधीशाची मूर्ती चांदीचे पाळण्यात विराजमान झालेली आहे. गुजराथी लोकांचे हे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यात गोकुळ अष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. तसेच वेगवेगळ्या हिंदोळ्यांचा आरास केला जात असून दिपवाळीत अन्नकोटाचा व���र्षिक सामुदायिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो.\n१०) झपाट भवानी मंदीर -\nपारोळे गावाच्या ईशान्य दिशेस जहागिरदार श्री. त्र्यंबकराव सदाशिवराव यांनीच हे मंदीर बांधलेले आहे. त्यांचा बैठा पुतळा मंदिरात आजही पाहावयास मिळतो. या मंदिरात चार हात असलेली गणपतीची व देवीची प्राचीन मूर्ती पाहावयास मिळते. जुनी मूर्ती देवीची - दगडाची होती. आता संगमरवरी मूर्ती बसविण्यात आलेली आहे. हे मंदीर ५८ फूट लांब व ५६ फूट रुंद असून त्यालाही विटांचा बांधणीचा कळस आहे. तेथे एक सुंदर नक्षीकाम केलेली छ्त्री प्रवेशद्वाराजवळच आहे. येथे दरसाल देवीची यात्रा अक्षय तृतीयेस भरत असते. त्या यात्रेच्या वेळी पतंगाचा चढाओढीचा व देवीच्या भक्तांकडून माणसांनी भरलेल्या बैलगाड्या ओढण्याचाही प्रेक्षणीय व आश्चर्यकारक कार्यक्रम होतो.\n११) पांडुरंग मंदीर -\nगावात श्री पिले यांचे खाजगी मालकीचे पांडुरंग मंदीर आहे. पांडुरंग महाराज हे घराण्यातील एक सद्पुरुष त्यांचे हे मंदीर या मंदिरात धार्मिक उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी होतात. हे मंदीर म्हणजे भावी पिढी घडविणारे एक संस्कार केंद्रच होय, असे म्हणावयास हरकत नाही. या व्यतिरिक्त गावात नगर परिषदेच्या मालकीचे विघ्नहर्ता ‘श्री गणपती मंदीर’, पाठक कंपनीलगतचे पातालेश्वराचे मंदीर, भाटेवाडीचे बाजूचे दक्षिणाभिमुख मारुतीचे मंदीर, जवाहर पथावरील गणपती, महादेव व मारुती आणि महानुभावपंथींचे एकमुखी दत्तमंदीर इत्यादी मंदिरे आणि गावाबाहेरील अमळनेर रस्त्यावरील शनी मंदीर, उंदीरखेडे रस्त्यावरील श्री देवीचे मंदीर, धुळे रस्त्यावरील श्री सत्यनारायण मंदीर इत्यादी मंदिरे शहराच्या वैभवात भर टाकीत आहेत.\nकलावंतांची व कुशल, कसबी कारागिरांची नगरी - पारोळ्याची भूमी \nपारोळ्याची भूमी ही कलावंतांची व कुशल, कसबी कारागिरांची भूमी आहे. गायक, वादक, साळी, खत्री, सोनार, सुतार इत्यादी उत्कृष्ट कलाकार व कारागीर या भूमीत होऊन गेलेत. बालगंधर्व जळगावी आले तर त्यांच्या गायनाला साथ देणारे उत्कृष्ट पेटी व तबला वादक येथे होऊन गेलेत. बडोदे संस्थानिकांनी गौरविलेले उत्कृष्ट शहनाईवादक श्री भिला गुरव याच गावी होऊन गेलेत. आपल्या ढोलकीने व लोकनाट्याने ज्यांनी महाराष्ट्रातील लोकांचे मनोरंजन केले. त्या धोंडूकोंडू या कलाकारांचा फड पारोळ्याच्या ��ूमीतच झाला. आजही या गावातील सुतार कारागिरांनी केलेल्या उत्कृष्ट लाकडी बैलगाडींना महाराष्ट्रातील कानाकोपरयातून मागणी येत असते. आजही या पारोळ्याच्या भूमीत धातूकामाचे ठसे बनविण्याच्या व्यवसायात जडे घराणे आहेत. भारत सरकारकडून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवपत्र मिळविणारे सोनार कारागिर आहेत. गावातील प्रसिद्ध रथ, बालाजीची वाहने व त्यावरील लाकडी बाहुल्यांचे काम करणारे उत्कृष्ट कारागीर ज्या भूमीत झालेत त्या कुशल, कसबी कारागिरांची व कलावंतांची पारोळे ही कर्मभूमी \nपारोळे नगरातील – नररत्न\n१) ज्येष्ठ कादंबरीकार कै. हरीभाऊ नारायण आपटे -\nयांचा जन्म पारोळे येथे दिनांक ८ मार्च १८६४ रोजी झाला. हरीभाऊ म्हणजे महाराष्ट्र सारस्वतातला एक दैदिप्यमान तारा विपुल व लोकप्रिय ग्रंथ रचना करणारे हरीभाऊ हे मराठीतील पहिलेच लेखक होत. सामाजिक व ऎतिहासिक कादंबरयांचे जनक म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र आहे. ४२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी २१ कादंबरया, ५ नाटके, ३ प्रहसने, ४ स्फूट गोष्टींचे भाग, कविता, निबंध, पत्रे इ. साहित्य संपदा निर्माण केली. त्यांनी आपल्या साहित्य निर्मितीद्वारा सत्वहीन बनलेल्या जनतेत स्वाभिमान व देशाभिमान जागृत केला. ते एक राजकीय द्रष्टेही होते. अशा या श्रेष्ठ साहित्यिकाचा जन्म पारोळ्याच्या भूमीत झाला. हे गावास भूषणावह विपुल व लोकप्रिय ग्रंथ रचना करणारे हरीभाऊ हे मराठीतील पहिलेच लेखक होत. सामाजिक व ऎतिहासिक कादंबरयांचे जनक म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र आहे. ४२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी २१ कादंबरया, ५ नाटके, ३ प्रहसने, ४ स्फूट गोष्टींचे भाग, कविता, निबंध, पत्रे इ. साहित्य संपदा निर्माण केली. त्यांनी आपल्या साहित्य निर्मितीद्वारा सत्वहीन बनलेल्या जनतेत स्वाभिमान व देशाभिमान जागृत केला. ते एक राजकीय द्रष्टेही होते. अशा या श्रेष्ठ साहित्यिकाचा जन्म पारोळ्याच्या भूमीत झाला. हे गावास भूषणावह कै. हरीभाऊ म्हणजे पारोळ्याच्या भूमीतील एक अनमोल रत्न \n२) महामहोपाध्याय व वेदांतवागीश - कै. श्रीधर शास्त्री पाठक (उर्फ प. पं. शंकरानंद भारती)\nयांचा जन्म पारोळे येथे दि. १३/०२/१८७८ या दिवशी झाला. त्यांनी आपले संस्कृत भाषेचे व प्राचीन वैदिक वाङमयाचे शिक्षण नाशिक, इंदूर व काशी येथे अतिशय परिश्रमपूर्वक व विद्वान गुरुजनांकडून संपादन केले. पुणे ��ेथील डेक्कन कॉलेज, मुंबई येथील एल्फीस्टन कॉलेज येथे प्रोफेसर म्हणून संस्कृतच्या विषयाचे अध्यापनाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडले. अनेक विद्बतजनांना संस्कृतचे तत्वद्न्यान समजावून सांगितले. शेवटी संन्यास पत्करुन उर्वरित आयुष्य ब्रर्ह्मावर्त (कानपूर) येथे घालविले.\nपारोळ्याच्या या द्वय नररत्नांनी आपल्या गुणांनी व द्न्यानानी पारोळे नगराची कीर्ती-पताका अखिल भारतात व भारताबाहेर परदेशातही फडकवित ठेवली आहे हे निश्चितच म्हणून पारोळ्याची भूमी म्हणजे श्रेष्ठ साहित्यिकांची व विद्वानांची भूमी होय.\nपारोळ्याची पंचक्रोशी (पवित्र व पावन)\nपारोळ्याची भूमी ऎतिहासिक प्रसिद्धी लाभलेली, देवालयांनी समृद्ध अशी व कलावंतांची कारागीराची भूमी म्हणून व नररत्नांनी पावन म्हणजे अशी प्रसिद्ध भूमी आहे. त्याप्रमाणे तिची पंचक्रोशीदेखील पवित्र व पावन अशी आहे.\nपारोळ्याच्या दक्षिणेस दोन मैलांवर उंदिरखेडे या गावी माधवनाथ महाराज यांच्या शिष्या ‘निजानंदी ताई महाराज’ यांचा मठ आहे. स्वतःच्या आत्मिक, आध्यात्मिक सामर्थ्याने व आचरणाने त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली असून महाराष्ट्रात दूरवर यांचा शिष्यागण विखुरलेला आहे. भारतीय तत्वदन्यानाचा प्रचार प्रसाराचे महान राष्ट्रीय कार्य ते करीत आहेत.\nउंदिरखेड्याच्या पुढे तीन मैलावर ‘नागेश्वर’ हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील महादेवाचे मंदीर रमणीय आहे. प्रशस्त असे प्रांगण आहे. पारोळ्यातील प्रसिद्ध अशा ऎतिहासिक किल्ल्यातील भुयार घराचे प्रवेशद्वार या महादेवाच्या मंदिराजवळ उघडले आहे. जवळच एक तलाव आहे. थोड्या अंतरावर बोरी नदिही आहे. आजूबाजूचा परिसरही निसर्गरम्य आहे. वनसंपत्तीच्यादृष्टीने व वन विकासाच्या दृष्टीने प्रगतीस मोठा वाव आहे. महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते. आजूबाजूच्या परिसरातील हजारो लोक यात्रेस येतात.\nपारोळेपासून आठ मैलावर चोरवड हे गाव आहे. हे महानुभव पंथीयांच्या क्षेत्रांपैकी एक प्रसिद्ध असे क्षेत्र आहे. येथे महानुभाव एकमुखी दत्ताचे मंदीर आहे. दत्त जयंतीस मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.\nपारोळे गावाच्या पश्चिमेस दोन मैलांवर कंकराज खेडेगावात गोरखनाथाचे मंदीर असून हे पवित्र ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे सहा मैलावर बहादरपूर गाव आहे. हे धार्मिक स्थळ असून येथील श्री ब���्रीनारायणाचे मंदीर प्रसिद्ध आहे. येथे कार्तिक महिन्यात यात्रा भरत असते.\nगावाच्या उत्तर पश्चिमेस बारा मैलावर अमळनेर शहर आहे. हे शहर म्हणजे श्री संत सखाराम महाराजांची पावनभूमी, सानेगुरुजींची कर्मभूमी व प्रताप शेटजींची दानशूर भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. असेच येथील तत्वद्न्यान मंदीर देशात प्रसिद्ध आहे.\nपारोळे गावाच्या पूर्वेस दोन मैलांवर म्हसवे या छोट्या खेडेगावी ‘अंजनी देवी मातेचे’ मंदीर असून जवळील दगडी हालते झुलते मनोरे प्रेक्षणीय आहेत. जवळच तलाव असून तो फाईलचा तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसरही निसर्गरम्य व मनोहारी असा आहे. तसेच येथून पुढे ‘फरकांडे’ या गावातील झुलते मनोरे रम्य व प्रेक्षणीय असे आहेत.\nगावाच्या पूर्वेस पंधरा मैलांवर ‘एरंडोल’ हे तालुक्याचे ठिकाण आहे. महाभारतकालीन ‘एकचक्रानगरी’ म्हणून या नगराचा उल्लेख केला जातो. अजूनही या नगरीतील ‘पाच पांडवांचा वाडा’ प्रसिद्ध आहे. येथून जवळच पद्मालय हे क्षेत्र श्री गणेशाचे पावन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे श्री गणेशाचे मोठे भव्य दिव्य देवालय आहे. महाभारतातील भीमाने बकासूराचा वध केला ते ठिकाण येथेच असून ‘भीमकुंड’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील डोंगर निसर्गरम्य असून वनश्रीची शोभा आल्हाददायक व नयनमनोहारी आहे.\nअशी ही पारोळ्याची पंचक्रोशी धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली, वनश्रीच्या सौंदर्याने नटलेली व पारोळ्याच्या भूमीचा महिमा व महत्व वाढवणारी असून सार्थ अभिमान बाळगावा अशीच आहे.\nआज या पारोळ्याच्या भूमीत द्न्यानगंगेचा प्रवाह चहूबाजूंनी वाहत आहे. गावाच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा स्वराज्य आणि स्वातंत्र्य प्रेम जागृत करून राष्ट्रभिमानी आणि पराक्रमाची स्फूर्ती सारया गावाला देत आहे.\nपारोळे तालुक्याची लोकमाता समजल्या जाणारया बोरी नदीवरील हा जनकल्याणकारी प्रवाह आणि होऊ घातलेल्या भोकरवाडी या छोट्या धरणावरील जनकल्याणकारी प्रवाह हे पारोळे तालुक्याचे उद्याच्या आशेचे किरण आहेत.\nअशा या धार्मिक व पावन पंचक्रोशीत असलेल्या पारोळ्याच्या भूमीत गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व सर्वसामान्य नागरीकांसाठी सार्वजनिक उ��्यान असणे आवश्यक आहेत. विशेषतः किल्ल्यात, श्रीराम मंदिरात व झपाट मंदिराच्या परिसरात असणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरसौंदर्यांत मोठी भर पडणार आहे. सांस्कृतिक विकासासाठी रंगमंच - खुले नाट्यगृहे होणे आवश्यक आहे. शारिरीक विकासासाठी क्रिडांगण, पोहोण्याचे तलाव यांची आवश्यकता आहे. तसेच गावाचा आर्थिक विकासासाठी लघुउद्योग धंदे सुरु होणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींची भविष्यात पूर्णतः होणे ही प्रभूचरणी प्रार्थना \n(रजिस्ट्रेशन न. अ४१७ तारीख १८-०८-१९५४\nपारोळा- ४२५१११ जिल्हा. जळगाव,\nमुखपृष्ठ | इतिहास | ऑनलाईन पूजा | कार्यक्रम | ट्रस्टीज | संपर्क\n॥ श्री बालाजीमहाराज प्रसन्न ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/category/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2021-05-18T02:31:58Z", "digest": "sha1:HGY2PFKJD3E3LFHU7Y5J34RSEYQCBSEN", "length": 13414, "nlines": 156, "source_domain": "bahujannama.com", "title": "ताज्या बातम्या Archives - Page 2 of 532 - बहुजननामा", "raw_content": "\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nजाणून घ्या DRDO नं बनवलेल्या कोरोना विरोधी 2DG औषधाचे दुष्परिणाम आणि दर \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दैनंदिन बाधितांची संख्या वाढत आहे. बळींचे प्रमाण देखील अधिक...\nचंद्रकांत गायकवाड यांना अद्याप बढती का दिली नाही मंत्री बच्चू कडू यांनी कामगार आयुक्तालयाकडून अहवाल मागवला\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षक अधिकारी चंद्रकांत गायकवाड यांना विशेष सुरक्षा रक्षक अधिकारी म्हणून बढती...\n पोलीस महासंचालक चंदीगडला सुट्टीवर\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रात तोक्ते चक्रीवदाळाचे संकट असताना पोलीस महासंचालक संजय पांडे हे राज्याबाहेर सुट्टीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त...\n होय, घरात विलगीकरणासाठी जागा नसल्याने तरुणाने चक्क झाडावर काढले तब्बल 11 दिवस\nहैदराबाद: बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मृत्यूची आकडेवारी देखील वाढत आहे....\nचक्रीवादळ गुजरातच्या दिशेने; 90 ते 100 KM वेगाने वारे वाहण्याचा अंदाज, गोवा, कोकणाला चक्रीवादळाचा मोठा फटका\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - तोक्ते चक्रीवादळाने आता अति तीव्र स्वरुप धारण केले असून ते आता किनारपट्टीपासून दूर जात आहे....\nरात्री उशिरापर्यंत काम करण्यामुळे जाताहेत कर्मचार्यांचे ‘प्राण’, 16 वर्षात 7 लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू – WHO\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, अनेक लोक सामान्य वेळेपेक्षा उशीरापर्यंत काम करतात आणि...\n कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर Covid-19 झाला तरी ‘नो-टेन्शन’, नव्या सर्वेक्षणातून खुलासा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असल्याने केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केलीय. तर...\nमोदी सरकारला मोठा धक्का कोरोना संशोधन गटाचे प्रमुख असलेल्या साथरोग तज्ज्ञाचा तडकाफडकी राजीनामा, सरकारी धोरणांविषयी व्यक्त केली नाराजी\nबहुजननामा ऑनलाईन टीम - केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही- 2 जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदाचा साथरोगतज्ज्ञ शाहीद जामील यांनी राजीनामा...\nदेशात 27 दिवसानंतर 3 लाखापेक्षा कमी आढळले नवे पॉझिटिव्ह, गेल्या 24 तासात 2 लाख 81 हजार नवीन केस\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेचा कहर अजूनही सुरू आहे. मात्र, आता प्रकरणे कमी...\nराफेल नदालने जोकोविचला पराभूत करून पटकावला किताब\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - स्पॅनिश स्टार राफेल नदालने मागील चॅम्पियन नोवाक जोकोविचला तीन सेटच्या सामन्यात 7-5, 1-6, 6-3...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्ता���ना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकोरोना संकटकाळात रक्तदानाने महाराणा प्रताप जयंती साजरी\n‘एकेकाळी काँग्रेसनं निवडणुकीत दगड उभा केला तरी निवडून येत’, आता देशात मजबूत विरोधी पक्षाची गरज; शिवसेनेचा पुन्हा एकदा पुनरूच्चार\n 12 वर्षीय चिमुरड्याने धाकट्या भावाची गळा चिरून केली हत्या, सातारा जिल्ह्यात प्रचंड खळबळ\nटँकरची वाट पहात बसले, ऑक्सीजनच्या संपल्याने 11 रूग्णांचा तडफडून मृत्यू\nमोबाईल चार्ज करताना ‘या’ बाबींकडे द्या विशेष लक्ष, बसणार नाही मोठा फटका\nPM मोदी, फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, 54 जणांविरोधात पुण्यात FIR\n कोरोनाबाधित वडिलांसाठी ‘ती’ शोधत होती ऑक्सिजन सिलिंडर, शेजार्याने मुलीकडे केली शरीर सुखाची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/maharashtra-coronavirus-update-7/", "date_download": "2021-05-18T01:18:11Z", "digest": "sha1:5ERICLY5Y27NK7CKWLYODOCW667ZLECV", "length": 11961, "nlines": 128, "source_domain": "bahujannama.com", "title": "राज्यात कोरोनाचा हाहाकार ! गेल्या 24 तासांत 277 जणांचा मृत्यू, ऍक्टिव्ह रुग्ण चार लाखांवर, जाणून घ्या आजचे पॉझिटिव्ह? - बहुजननामा", "raw_content": "\n गेल्या 24 तासांत 277 जणांचा मृत्यू, ऍक्टिव्ह रुग्ण चार लाखांवर, जाणून घ्या आजचे पॉझिटिव्ह\nमुंबई : बहुजननामा ऑनलाइन : देशातील विविध राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 49,447 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 37,821 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, यामध्ये 277 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.\nमहाराष्ट्रात आत्तापर्यंत 24,95,315 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज��याचा रिकव्हरी रेट 84.49% वर पोहोचला आहे. तर राज्यात सध्या कोरोनाचे 4,01,172 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, आत्तापर्यंत 55,656 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सध्या 21,57,135 रुग्ण होम क्वारंटाईन असून, 18,994 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.\nराज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या पुण्यात आहे. आत्तापर्यंत 5,64,286 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 4,82,214 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 8,425 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच पुण्यात सध्या 73,599 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.\nमुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या जास्त\nमुंबई, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत आत्तापर्यंत 4,41,475 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 3,67,899 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 11,754 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 60846 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.\nमहिला कार्यकर्तीचा ‘या’ काँग्रेस आमरदाराच्या मुलावर गंभीर आरोप, म्हणाली – ‘बलात्कार केला अन् जीवे मारण्याची धमकी दिली’\n स्वस्तात सोने आणि हिरे खरेदी करण्याची उत्तम संधी, जाणून घ्या दर\n स्वस्तात सोने आणि हिरे खरेदी करण्याची उत्तम संधी, जाणून घ्या दर\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हित���चा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n गेल्या 24 तासांत 277 जणांचा मृत्यू, ऍक्टिव्ह रुग्ण चार लाखांवर, जाणून घ्या आजचे पॉझिटिव्ह\n खाकीतील अवलिया झटतोय मुक्या जीवांसाठी; कोरोनाकाळात दिला 500 प्राण्यांना आधार\nभाजपचा CM ठाकरे अन् शरद पवार यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली अन् पवार साहेबांना बारमालकांची काळजी…’\nकोरोना काळात बारामती अॅग्रोने जपली सामाजिक बांधिलकी राज्यासाठी 500 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे सुपूर्द\nठाकरे सरकारची मोठी घोषणा म्युकोरमायकोसिसच्या रूग्णांचा उपचार आता महाराष्ट्रात मोफत होणार\nNSUI कडून गृहमंत्री अमित शहा ‘बेपत्ता’ असल्याची पोलिसांत तक्रार \n विरोधी गुंडाला धडा शिकविण्यासाठी सामुहिक बलात्कार, नागपूर मधील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/oxygen-shortage-cm-uddhav-thackeray-calls-pm-narendra-modi/articleshow/82116003.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2021-05-18T01:48:12Z", "digest": "sha1:T5UGLIBW2IX65QP6AEE3HHLVVFKTCIZ7", "length": 18013, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nUddhav Thackeray: ऑक्सीजन तुटवड्यामुळे राज्यात भीषण स्थिती; CM ठाकरेंचा PM मोदींना तातडीचा फोन\nUddhav Thackeray: राज्यात ऑक्सीजन तुटवडा जाणवत असल्याने अनेक कोविड रुग्णालयांत भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपर्क साधला आहे.\nऑक्सीजन तुटवड्यामुळे अनेक कोविड रुग्णालयांत भीषण स्थिती.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी साधला संपर्क.\nऑक्सीजनचा गरजेनुसार नियमित पुरवठा करण्याची केली विनंती.\nमुंबई: राज्यात करोना संसर्गाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातच ऑक्सीजनचा तुटवडा भासू लागल्याने भीषण स्थिती निर्माण झाली असून काही रुग्णांना प्राणासही मुकावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला असून महाराष्ट्राला तातडीने १२०० ते १५०० मेट्रिक टन ऑक्सीजनची आवश्यकता आहे, अशी विनंती त्यांच्याकडे केली आहे. गेल्या २४ तासांत मुख्यमंत्री तीनवेळा पंतप्रधानांशी बोलल्याचेही सांगण्यात येत आहे. ( CM Uddhav Thackeray Calls PM Narendra Modi )\nवाचा: कोविड महामारी ही नैसर्गिक आपत्ती; CM ठाकरेंचे PM मोदींना महत्त्वाचे पत्र\nराज्यात ऑक्सीजन तुटवडा भासत असल्याने स्थिती आणखीच गंभीर बनली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक सविस्तर पत्र दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. राज्यातील कोविडची सध्याची स्थिती व आकडेवारी त्यात नमूद करतानाच अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत वैद्यकीय कारणासाठीच्या ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला असल्याकडे लक्ष वेधले होते. राज्यात कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यात नवीन रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. ३० एप्रिलपर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११.९ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या स्थितीत ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला असून राज्यात आज दरदिवशी १२०० मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सीजनची गरज आहे. एप्रिल अखेरपर्यंत ऑक्सीजनची ही मागणी दिवसाला २ हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सीजन घेण्यास केंद्र शासनाने आम्हाला मान्यता दिली आहे. मात्र, वेळेत ऑक्सीजन मिळणे गरजेचे असल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ऑक्सीजनची वाहतूक इतर मार्गांनी आणि त्यातही प्रामुख्याने हवाई मार्गे होण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. या पत्रानंतर ऑक्सीजनची तातडी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आता पंतप्रधानांना थेट फोन केला आहे. गेल्या २४ तासांत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना तीनवेळा फोन केला असून ऑक्सीजनच्या तुटवड्याअभावी निर्माण झालेली स्थिती त्यांच्या कानावर घातली आहे, असे सांगण्यात येत आहे.\nवाचा: लॉकडाऊनबद्दल मनात संभ्रम आहे ही आहेत तुमच्या प्रश���नांची उत्तरे\nमहाराष्ट्राला तातडीने १२०० ते १५०० मेट्रिक टन ऑक्सीजनचा पुरवठा केंद्राकडून व्हावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे. त्यावर सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधानांनी दिल्याचे कळते. याबाबत संबंधितांना पंतप्रधान मोदी यांनी निर्देश दिले असून महाराष्ट्राला नियमितपणे गरजेनुसार ऑक्सीजन पुरवठा करण्यास त्यांनी सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ऑक्सीजनअभावी रुग्ण दगावू नये, असेही मतही पंतप्रधानांनी व्यक्त केल्याचे कळते.\nवाचा: शिवभोजन थाळीवर टीका करणाऱ्यांना भुजबळांचे खडेबोल; म्हणाले...\nदरम्यान, राज्यात ऑक्सीजन तुटवड्यामुळे अनेक रुग्णालयांतील स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. नालासोपारा येथील विविध रुग्णालयांत ऑक्सीजनअभावी ६२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर गोंदियात अवघ्या दीड तासात १५ करोना बाधितांचा ऑक्सीजनअभावी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. जळगावमधील जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी ऑक्सीजन संपल्याने १२ रुग्णांना गोदावरी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. या दरम्यान एका महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. आज मुंबईत ऑक्सीजन तुटवडा जाणवत असल्याने गोवंडी येथील शताब्दी, वांद्रे येथील भाभा तसेच कुर्ला येथी भाभा रुग्णालय येथून १०० कोविड रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.\nवाचा: 'लस घेतल्यानंतरही करोना होवू शकतो, पण मृत्यू होणार नाही\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n२२ लाख मुंबईकर नियमांच्या कचाट्यात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nमुंबईराज्यात तौत्के चक्रीवादळाने घेतले ६ बळी; CM ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nमुंबईमुंबईच्या महापौर वादळी वारा झेलत थेट रस्त्यावर उतरल्या आणि...\nमुंबईमुंबईला खूप मोठा द���लासा; ९ मार्चनंतर 'ही' ठरली सर्वात कमी रुग्णसंख्या\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nक्रिकेट न्यूजभारताच्या कसोटी सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाली होती का, आज समोर आलं सत्य...\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ मे २०२१ मंगळवार : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस या राशींसाठी उत्तम\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82", "date_download": "2021-05-18T03:00:22Z", "digest": "sha1:NTZVFXOSKREMPYI6QNV3DCIBTXCOCZCS", "length": 4003, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेंकटपती राजू - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०१४ रोजी ०३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bezzia.com/mr/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82/", "date_download": "2021-05-18T01:14:43Z", "digest": "sha1:HOQN32EXAIBY33Y2J3BHE4FZL27EKBBA", "length": 13719, "nlines": 97, "source_domain": "www.bezzia.com", "title": "ग्लासगोच्या स्कॉटिश शहरात आम्ही काय पाहू शकतो ते शोधा बेझिया", "raw_content": "\nसुसान गार्सिया | 21/04/2021 10:00 | जीवनशैली, ट्रेवल्स\nLa ग्लासगो शहर हे क्लायड नदीकाठी वसलेले एक बंदर शहर आहे. एडिनबर्गच्या तुलनेत लोव्हलँड्स मधील हे स्कॉटिश शहर सहसा भेट देण्याची जागा नसते, परंतु त्यात काही मनोरंजक गोष्टीदेखील लपवितात. XNUMX व्या ते XNUMX व्या शतकापर्यंत हे एक अतिशय समृद्ध आणि औद्योगिक शहर होते, म्हणून त्याची वाढ झाली. आज आपण व्हिक्टोरियन आणि जॉर्जियन आर्किटेक्चर तसेच अधिक आधुनिक क्षेत्रे पाहू शकतो.\nकाय ते पाहूया ग्लासगो शहरात आवडती ठिकाणे, ही देखील एक मनोरंजक भेट आहे. तासाभरापूर्वीच आम्ही एडिनबर्गमध्ये राहिलो आहोत तर ही एक चांगली भेट आहे. आम्ही इतर गोष्टी व्यतिरिक्त त्याचे ऐतिहासिक केंद्र आणि नदीकाशेच्या बाजूने नूतनीकरण केलेले बंदर क्षेत्र पाहण्यास सक्षम आहोत.\n1 सेंट मुंगोचे कॅथेड्रल\n3 ग्लासगो बोटॅनिक गार्डन\n4 ग्लासगो मध्ये नेक्रोपोलिस\n5 अॅश्टन आणि हिडन लेन\n6 ग्लासगो शहर केंद्र\nहे एक कॅथेड्रल ही त्याच्या सर्वात जुन्या इमारतींपैकी एक आहे आणि गॉथिक शैलीचे खरे प्रतिनिधित्व आहे स्कॉटलंड मध्ये. हे एक कॅथेड्रल आहे जे XNUMX व्या शतकात बांधले गेले आणि XNUMX व्या शतकात त्याचे नूतनीकरण करण्यात आले. आपण शहराच्या संरक्षक संत आणि XNUMX व्या शतकापासून जुन्या क्रिप्टमध्ये स्थित सेंट मुंगो यांच्या थडग्यास भेट देऊ शकता. सुंदर स्टेन्ड ग्लास विंडो देखील सध्याच्या असल्या तरी आणि XNUMX व्या शतकातील कमाल मर्यादा आपण प्रशंसा करू शकता. ग्लासगो शहरात एक अतिशय सुंदर कॅथेड्रल आणि एक अत्यावश्यक भेट.\nया शहरात बरीच संग्रहालये आहेत, जरी आपल्याला हे पहावे लागेल आणि आपल्याकडे ती सर्व पाहण्यास बराच वेळ नसेल तर गमावू नका. हे संग्रहालय सुंदर बागांनी वेढलेले आहे आणि केवळ त्याच्या आसपासचेच आकर्षण नाही, कारण त्यात अनेक आवडीची कामे आहेत. आम्ही त्यांच्या खोल्यांमध्ये पाहू शकतो बोटिसेलीचा 'द अॅनोरेशन' किंवा डाॅलेचा 'ख्रिस्त ऑफ सेंट जॉन ऑफ क्रॉस', तसेच व्हॅन गॉग किंवा रेम्ब्रान्टची काही चित्रे.\nहे सुंदर वेस्ट एंडच्या एका टोकाला बोटॅनिकल गार्डन आहे. हे एक मोठे सार्वजनिक उद्यान आहे जे वस���त andतू आणि शरद .तूसारख्या हंगामात खूप सुंदर आहे. या बागेत आम्हाला किबले पॅलेस दिसतो, एक प्रचंड व्हिक्टोरियन ग्रीनहाऊस जो पाहण्यासारखा आहे. सुंदर फोटो घेण्यासाठी योग्य जागा.\nसेंट मुंगोच्या कॅथेड्रलच्या पुढे सुंदर ग्लासगो नेक्रोपोलिस आहे. एडिनबर्गमध्ये आपण सुंदर जुन्या स्मशानभूमींचे कौतुक देखील करू शकता, ज्यात खरोखरच एक आकर्षण आहे. ही स्मशानभूमी व्हिक्टोरियन काळाची आहे, त्यामुळे त्यामध्ये बरेच तपशील आहेत जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. तुम्ही स्मशानभूमीतल्या सर्व तपशिलांचे कौतुक करुन फिरायला जाऊ शकता आणि वरुन ते पाहण्यासाठी कॅथेड्रलपर्यंत जाऊ शकता.\nअॅश्टन आणि हिडन लेन\nजर आपण लेनबद्दल काही ऐकले तर ते अरुंद, जुने आणि गोंधळलेले गल्ली आहेत जेथे आपल्याला शहरातील सर्वोत्तम वातावरण मिळू शकेल. तर आणखी एक भेट आपल्याला नक्कीच करायचे आहे अॅश्टन आणि लपलेली लेन. अॅश्टन हे विद्यापीठ जिल्ह्यात आहे आणि आम्हाला एक चांगले वातावरण असलेले बार आणि रेस्टॉरंट्स मिळेल जेथे थांबायचे. कॅफे आणि काही दुकाने ज्यात काही मनोरंजक वस्तू खरेदी कराव्यात त्या लपविण्यापेक्षा शांत आहे.\nशहराच्या मध्यभागी आपल्याला काही मनोरंजक ठिकाणे दिसू शकतात, कारण हे शहर आहे जिथे आपल्याला कला आणि सुंदर चेहरे दिसतात. जॉर्ज स्क्वेअर युद्ध स्मारकासह एक अतिशय मध्यवर्ती चौरस आहे. बुकानन स्ट्रीटमध्ये आम्हाला सर्वात व्यावसायिक रस्ता सापडतो शहरातून, काही मनोरंजक गल्ली किंवा गल्ली आणि शहरी कलेचे प्रदर्शन. आम्ही मॅकिन्टोशमधील अतिशय लाइटिंगहाऊस, अगदी खास इमारत देखील भेट देऊ शकतो जे एका वर्तमानपत्राचे मुख्यालय होते परंतु आता विनामूल्य प्रवेश असलेले संग्रहालय आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: बेझिया » जीवनशैली » ग्लासगोमध्ये काय पहावे\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्र��ण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nलग्नाचे फोटो, कसे नेहमी चांगले दिसावे\nमेथी म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरले जाते\nबेझिया डॉट कॉमचे वृत्तपत्र\nबेझीयामध्ये विनामूल्य सामील व्हा आणि आपल्या ईमेलमध्ये आमच्या सर्व सामग्री प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nसर्वात इच्छित सौंदर्य उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/only-those-who-register-will-get-the-corona-vaccine", "date_download": "2021-05-18T01:54:29Z", "digest": "sha1:A2BHWSXAHGAHKLXF2PI7A2EMCKWAZNCX", "length": 8166, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नगरकरांनो बाहेर पडू नका, नोंदणी करणारांनाच लस", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nनगरकरांनो बाहेर पडू नका, नोंदणीशिवाय डोस मिळणार नाही\nनगर ः शहरात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना, ऑनलाइन नोंदणी असेल तरच लस देण्यात येणार आहे. त्यामुळे या वयोगटातील ऑनलाइन नोंदणी न झालेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच महापालिकेच्या लसीकरण केंद्रांसमोर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी केले आहे.\nशहरातील केडगाव, भोसले आखाडा, माळीवाडा व मुकुंदनगर येथील आरोग्य केंद्रांवर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांनाच कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी मात्र आवश्यक आहे.\nनोंदणी झालेल्या नागरिकांनाच लसीकरणाचा पहिला डोस देण्यात येईल. ऑनलाइन नोंदणी न केलेले नागरिकही आज आरोग्य केंद्रावर आल्याने गर्दी झाली. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी झाल्याशिवाय घराबाहेर पडू नये.\nकोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या, तरीही 21 दिवस सोशल डिस्टन्सचे नियम पाळावेच लागतात. त्यामुळे नागरिकांनी घाई न करता ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करूनच लस घ्यावी. 45 वर्षांवरील नागरिकांना केवळ दुसरा डोस देण्यात येईल. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीची आवश्यकता नाही. या नागरिकांसाठी तोफखाना, सावेडी येथील आरोग्य केंद्र व आयुर्वेद महाविद्यालय येथे लसीकरणाची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. बोरगे यांनी दिली.\n- ऑनलाइन नोंदणी करताना \"ओटीपी' लवकर येत नाही. - रजिस्ट्रेशन झाले तरी लसीकरणासाठी तारीख व वेळेचा स्लॉट क्लिक होत नाही.\n- केंद्रावर होणाऱ्या लसीकरणाचा उपलब्ध आकडा दिसतो. तो कमी होतानाही दिसतो. त्यामुळे नोंदणी कोठून तरी होत असल्याचे (गडबडीची शक्यता) लक्षात येते.\n- संबंधित चालू दिवसाचे बरेचसे स्लॉट \"बुक्ड' दाखविले जातात; मात्र पुढील दिवसांच्या स्लॉटबाबत \"नो सेशन अव्हेलेबल' दाखविले जाते.\n- टाइम स्लॉट कधी सुरू होणार, कधी बंद होणार, याबाबत संकेतस्थळावर काहीही माहिती मिळत नाही.\nवरील अडचणींमुळे नागरिकांत संभ्रम व तीव्र नाराजी आहे.\nमुकुंदनगरचा मंगळवारचा (ता. चार) स्लॉट बुक दाखविण्यात आला आहे; मात्र उर्वरित तीन ठिकाणी स्लॉट उपलब्ध करण्यातच आले नव्हते. सेंटरमध्ये शहरातील खासगी रुग्णालयांचीही (\"पेड' लसीकरण) नावे उपलब्ध आहेत; मात्र प्रत्यक्षात या रुग्णालयांना डोसच उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/police-takes-action-against-627-people-in-pcmc-nraj-120253/", "date_download": "2021-05-18T01:01:32Z", "digest": "sha1:A2TADLRKWOMMVXTQLND7AGLO5KN55XCQ", "length": 11984, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Police takes action against 627 people in PCMC NRAJ | विकेंड लॉकडाऊनमध्ये विनाकारण भटकणाऱ्यांना पोलिसांना दणका, ६२७ जणांवर कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nपिंपरी चिंचवडविकेंड लॉकडाऊनमध्ये विनाकारण भटकणाऱ्यांना पोलिसांना दणका, ६२७ जणांवर कारवाई\nशहरातील करोना बाधितांची संख्या आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. आदेशांचे भंग करुन मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.\nपिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. विकेंड लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन दिवसांत (शनिवारी आणि रविवारी) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तातंर्गत विनामास्कच्या आदेशाचा भंग करणाऱ्या ६२७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली.\nशहरातील करोना बाधितांची संख्या आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. आदेशांचे भंग करुन मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.\nअमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या वापराला पुन्हा परवानगी, बंदी घालण्यामागे हे होतं कारण\nराज्य शासनाने १ मे पर्यंत शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेतील नुकताच शेवटचा विकेंड लॉकडाऊन झाला. प्रशासनाच्या आवाहनाला, आदेशाला नागरिक थेट पायदळी तुडवत आहेत. कोरोना साथीला एक वर्षाहून अधिक काळ झाला. मात्र नागरिक अजूनही त्याबाबत खबरदारी घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसही अशा नागरिकांवर कठोर कारवाई करीत आहेत.\nशनिवारी आणि रविवारी पोलिसांनी केलेली कारवाई पुढील प्रमाणे –\nएमआयडीसी भोसरी (५४), भोसरी (१७), पिंपरी (७४), चिंचवड (५८), निगडी (४०), आळंदी (३०), चाकण (३७), दिघी (१६), सांगवी (२९), वाकड (२५), हिंजवडी (१२६), देहूरोड (०२), तळेगाव दाभाडे (२६), तळेगाव एमआयडीसी (०३) चिखली (१५), रावेत चौकी (१८), शिरगाव चौकी (३९), म्हाळुंगे चौकी (००).\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची ���यावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/rachel-with-foreign-liquor-including-party-prostitution-at-a-farmhouse-in-pune-breaking-the-lockdown-action-taken-by-the-police-nrpd-122735/", "date_download": "2021-05-18T02:22:30Z", "digest": "sha1:A6M322YJZ7UG6CRSTR6JOKYS3QFGQUBF", "length": 12639, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Rachel with foreign liquor, including party prostitution at a farmhouse in Pune, breaking the lockdown; Action taken by the police nrpd | लॉकडाऊनला फाट्यावर मारत पुण्यातील फार्महाऊसवर पार्टी देहविक्रीसह, विदेशी मद्याची रेलचेल ; पोलिसांनी केली कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nपुणेलॉकडाऊनला फाट्यावर मारत पुण्यातील फार्महाऊसवर पार्टी देहविक्रीसह, विदेशी मद्याची रेलचेल ; पोलिसांनी केली कारवाई\nपार्टीसाठी बोलावलेल्या तरुणांचा डान्स सुरु झाला. तरुणींवर पैशांचा पाऊस पडू लागला. यावेळी फार्महाऊसमध्ये देहविक्रीचा व्यवसाय देखील सुरु होता. फार्महाऊसवर सुरु असलेल्या नंगानाचचा आवाज आजूबाजूच्या लोकांना गेला. त्यातून घटनेचा उलगडा झाला.\nपुणे: महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अत्यंत भयावह आहे. दररोज शेकडो लोकांचा कोरोनासंसर्गामुळे जीव जातोय. मात्र पुण्यात एका फार्महाऊसमध्ये लॉकडाऊनची खिल्ली उडवण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊन असताना तिथे पार्टी आयोजित करण्यात आली. पार्टीच्या नावाखाली तिथे सर्रासपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. शेजारच्यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.\nलॉकडाऊनच्या काळात पैसे कमावण्यासाठी समीर ऊर्फ नितेश पायगुडेने स्वत:च्या फार्महाऊसवर डान्स बार आणि देहविक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यासाठी देहविक्री करणाऱ्या सहा तरुणींना फोन करुन बोलावण्यात आले होते.तसेच काही लोकांना इथे मजा-मस्ती करण्यासाठी बोलावण्यात येत होते.\nफार्महाऊसमध्ये दारुसोबतच नाच-गाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. आरोपीने या पार्टीत येणाऱ्यांसाठी विदेशी मद्य मागावले होते. त्यानंतर पार्टी सुरु झाली. डीजेच्या आवाजात मोठ्या उत्साहात पार्टी सुरु झाली. यावेळी पार्टीसाठी बोलावलेल्या तरुणांचा डान्स सुरु झाला. तरुणींवर पैशांचा पाऊस पडू लागला. यावेळी फार्महाऊसमध्ये देहविक्रीचा व्यवसाय देखील सुरु होता. फार्महाऊसवर सुरु असलेल्या नंगानाचचा आवाज आजूबाजूच्या लोकांना गेला. त्यातून घटनेचा उलगडा झाला.\nआवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटना स्थळावर धाव घेतली. मात्र पोलीस आल्याचे पाहताच लोकांची धावपळ सुरु झाली. मात्र पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/6824/", "date_download": "2021-05-18T02:26:51Z", "digest": "sha1:FFVFN4A52ISLQX76IE64Y6MUPCDXAN4Q", "length": 16677, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "विस्तारवादी शक्���ींसमोर भारत प्रबळपणे उभा ठाकेल,पंतप्रधानांनी सरहद्दीवर जवानांसोबत केली दिवाळी साजरी - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nविस्तारवादी शक्तींसमोर भारत प्रबळपणे उभा ठाकेल,पंतप्रधानांनी सरहद्दीवर जवानांसोबत केली दिवाळी साजरी\nआमची परीक्षा घ्याल, तर त्याचा परीणाम तेवढाच उग्र होईल\nदहशतवाद्यांच्या निर्मात्यांना आज भारत त्यांच्या घरात जाऊन प्रत्युत्तर देत आहे.\nनवी दिल्ली , 14 नोव्हेंबर 2020\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांची सैन्यदलासोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम राखत, भारताच्या सरहद्दीवरील लोंगोवाला ठाण्यावर जाऊन जवांनासोबत संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, त्यांची दिवाळी ते जेव्हा जवांनांसोबत असतील तेव्हाच पूर्ण होऊ शकते, मग ती हिमाच्छादित पर्वतावर असो वा वाळवंटात. प्रत्येक भारतीयांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि आकांक्षा त्यांनी सरहद्दीवरील सैन्यदलातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनी वीरमाता आणि भगिनींना देखील शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या त्यागाला आदरांजली वाहिली. त्यांनी सैन्यदलाबद्दल सर्व भारतीय बांधवाना वाटणारी कृतज्ञता प्रदर्शित केली आणि ते म्हणाले, 130 कोटी भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.\nज्या देशाची हल्ला करणाऱ्यांविरूध्द आणि घुसखोरांविरुध्द लढण्याची ताकद आहे तोच देश सुरक्षित असतो, यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय साहचर्यात सकारात्मक स्थिती असली तरी आणि बदललेली समीकरणे लक्षात घेता, दक्षतेची आपल्या सुरक्षिततेत महत्वपूर्ण भूमिका आहे हे विसरता कामा नये ,तसेच तत्परता हा आनंदाचा पाया आहे आणि यशाबद्दल आत्मविश्वास हे आपले सामर्थ्य आहे.\nआजचा भारत हा समजूतदारपणा आणि स्पष्टीकरणावर विश्वास ठेवतो परंतु आमची परीक्षा घ्यायचा प्रयास केल्यास, आमचा प्रतिसाद तितकाच उग्र असेल, हे भ��रताचे स्पष्ट धोरण आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.\nजगाला माहित झाले आहे, की हा देश आपल्या राष्ट्रहिताबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.भारताचा हा दर्जा त्याला त्याचे शौर्य आणि शक्ती यामुळे प्राप्त झाला आहे.सैन्यदलाने दिलेल्या सुरक्षिततेमुळे आंतरराष्ट्रीय वातावरणात भारताची स्थिती दमदार राहिलेली आहे, भारताच्या सैन्यबळाने आपली वाटाघाटी करण्याची ताकद विकसित केली आहे,असे पंतप्रधान म्हणाले.आज भारत दहशतवाद्यांच्या निर्मात्यांना त्यांच्या घरात जाऊन प्रत्युत्तर देत आहे असे पंतप्रधान म्हणाले.\nविस्तारवादी विचारधारेविरुध्द भारताने जोरदार आवाज उठविला आहे. संपूर्ण जग विस्तारवादी शक्तींमुळे त्रासून गेले असून ,ते अठराव्या शतकातील विकृत मानसिकतेचे प्रतिबिंब आहे,असेही ते म्हणाले.\nआत्मनिर्भरतेचा उल्लेख करत आणि व्होकल ते लोकल यावर भर देत पंतप्रधान म्हणाले , आता सैन्यदलाने असा निश्चय केला आहे, की 100 हून अधिक शस्त्रास्त्रे आणि त्यांचे पूरक भाग आता आयात केले जाणार नाहीत. त्यांनी व्होकल फाँर लोकल पध्दतीचा अवलंब केल्याबद्दल सैन्यदलाचे अभिनंदन केले.\nदेशातील युवकांना पुकारत, सैन्यदलासाठी गरजा पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त स्टार्ट अप्स सुरू करण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. संरक्षण क्षेत्रात युवकांनी सुरू केलेल्या स्टार्ट अप्समुळे आत्मनिर्भरतेच्या वाटेवरून पुढे जात देशाची प्रगती होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.\nपंतप्रधान म्हणाले की, सैन्यदलाकडून स्फूर्ती घेत देश या महामारीच्या काळात प्रत्येक नागरीकाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येकाला अन्न मिळेल याची काळजी घेत, देश आपली अर्थव्यवस्था परत मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.\nपंतप्रधानांनी जवानांना तीन गोष्टीं अंगिकारण्याचे आवाहन केले ,पहिली, नवनिर्मितीला आपल्या रोजच्या जीवनात स्थान द्यावे, दुसरे योग जीवनाचा भाग बनवावा आणि अखेरीस तिसरे म्हणजे हिंदी आणि इंग्रजी याव्यतिरिक्त एकतरी भाषा शिकावी. यामुळे तुमच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.\nपंतप्रधानांनी लोंगोवाला युध्दाचे स्मरण करताना ते म्हणाले, हे युद्ध धोरणात्मक नियोजनबद्ध इतिहास आणि सैन्यदलाच्या शौर्यासाठी सदैव स्मरणात राहील. ते म्हणाले की, या युध्दाच्या ���ेळी पाकिस्तानचा कुरुप चेहरा उघडकीस आला, कारण त्यांच्या सैन्याने निरपराधी बांग्लादेशी नागरिकांना घाबरून सोडले आणि त्यांच्या माता आणि भगिनींवर अत्याचार केले. पाकिस्तानने जगाचे लक्ष विचलीत करण्यासाठी पश्चिम सीमेवर आघाडी उघडली परंतु आपल्या सैन्याने त्याला जशास तसे उत्तर दिले.\n← राज्यात काेरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४१ टक्क्यांवर\nपाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे →\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nमहत्वाची औषधे व इंजेक्शन्सची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी राज्यांनी कडक कारवाई करावी : पंतप्रधानांची सर्व राज्यांना विनंती\n“भारतीय सैन्य सीमांचे रक्षण करण्यास सक्षम”; राष्ट्रपतींचा चीनला सूचक इशारा\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/c-nitin-mane/", "date_download": "2021-05-18T00:54:47Z", "digest": "sha1:WVR4JTADZCKMZLAGCUPIRAQHGMESRFOB", "length": 6928, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "& c. Nitin Mane Archives - बहुजननामा", "raw_content": "\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचा खुलासा, म्हणाले – अँड. नितीन मानेंचा ‘राष्ट्रवादी’शी काहीही संबध नाही’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी बाजी मारली असून ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचा खुलासा, म्हणाले – अँड. नितीन मानेंचा ‘राष्ट्रवादी’शी काहीही संबध नाही’\nरात्री उशिरापर्यंत काम करण्यामुळे जाताहेत कर्मचार्यांचे ‘प्राण’, 16 वर्षात 7 लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू – WHO\nघरात राहून ‘रिकव्हर’ होणार्या कोरोना रूग्णांसाठी आली दिलासादायक बातमी\n‘म्हैस दोनवेळा दूध देते, म्हणून संध्याकाळीही दूधविक्रीला परवानगी द्या’; माजी मंत्र्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी\n15 मेनंतर निर्बंध शिथिल होणार का\nजायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला, मराठा आरक्षणाचा आघाडी सरकारकडून ख���ळखंडोबा\nमैत्रिणीच्या नावानं फेक Facebook अकाऊंट काढून त्यानं केला भलताच उद्योग, तरूणानं धक्कादायक कृत्य केल्यानंतर FIR\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/topics/horoscope-today-4-march-2021", "date_download": "2021-05-18T02:20:59Z", "digest": "sha1:43VABOA5EIZA4VR5YACR3THJM6METID3", "length": 5508, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDaily horoscope 31 march 2021: आजचा दिवस ५ राशींसाठी लाभदायक\nDaily horoscope 29 march 2021 : आज कोण-कोणत्या राशीतील लोकांचा दिवस असेल रंगीबेरंगी जाणून घ्या\nHoroscope 26 march 2021 Rashi : आजचं राशीभविष्य, या राशींना लाभ\nराशीभविष्य २२ मार्च २०२१ : मिथुन राशीत चंद्राचा संचार,जाणून घ्या भविष्य\nHoroscope 28 march 2021: कन्या राशीत चंद्राचा संचार, हा होळीचा दिवस जाणून घ्या\nRashi bhavishya 23 March राशीभविष्य २३ मार्च 2021 : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे लाभदायक दिवस\nDaily horoscope 30 march 2021 राशीभविष्य : मिथुन राशीतील लोकांचे अडकलेले काम पूर्ण होईल\nrashi bhavishya 24 मार्च 2021 : चंद्र कर्क राशीत,गजकेसरी योगाचा राशींना लाभ\nराशीभविष्य १९ मार्च : वृषभ राशीत चंद्र-मंगल योग,राशींमध्ये आहे लाभाचा संयोग\nराशीभविष्य २० मार्च :रोहिणी नक्षत्रात चंद्राचा संचार जाणून घ्या कसा असेल शनिवार\nराशीभविष्य १७ मार्च: आज, सूर्य आणि शुक्र यांचे मिलन,जाणून घ्या\nhoroscope 25 march 2021 :चंद्राच्या परिवर्तनामुळे या राशींमध्ये धन वृद्धी योग\nराशीभविष्य १५ मार्च : चार राशींत ग्रहांचा अद्वितीय संयोग,पहा राशींवर होणारा परिणाम\nराशीभविष्य २१ मार्च : आज कर्क राशीसाठी नशिबाची साथ, जाणून घ्या\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/lokpriya/sindhi-panchayat-explained-%E2%80%93-after-marriage-do-not-talk-to-the-daughter-on-the-phone-for-more-than-5-minutes-121021200016_1.html", "date_download": "2021-05-18T02:31:33Z", "digest": "sha1:FIXMJICPDG3VT4SV5ZPXZNPBREFE37C5", "length": 15854, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'लग्नानंतर मुलीशी 5 मिनिटांपेक्षा जास्त फोनवर बोलू नका' | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'लग्नानंतर मुलीशी 5 मिनिटांपेक्षा जास्त फोनवर बोलू नका'\nलग्नानंतर पती-पत्नी यांच्यात वाद- भांडणं होणे सामान्य गोष्ट आहे पण अनेकदा लहान-सहान वादानंतर काडीमोड देण्याची वेळ येते. अशात सिंधी पंचायतकडून सल्ला देण्यात आला आहे की मुलीच्या लग्नानंतर माहेरच्यांनी मुलींशी 5 मिनिटापेक्षा अधिक बोलू नये.\nमुलीच्या आयुष्यात हस्तक्षेप करू नये अशा सूचना सिंधी पंचायतीने दिल्या आहेत. त्यांच्याप्रमाणे मुलीशी फोनवर बोलायचं असेल, तिची विचारपूस करायची असेल तर पाच मिनिट पुरेसे आहे. तसेच नवविवाहित मुलींनी देखील सासरच्या लहान-सहान गोष्टी माहेरी सांगू नये. पंचायतीकडून लग्न झालेल्या मुलींना असा सल्ला देण्यात आला आहे.\nसिंधी समाजात दर महिन्याला पती-पत्नीमध्ये वाद होण्याच्या 80 हून अधिक घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. यापैकी अनेक जोडप्यांच्या लग्नाला अजून दोन वर्षे झाली नसून सतत वाद होत असल्याचे समोर आले आहे. पंचायतीने तपासल्यावर माहेरच्या लोकांचा हस्तक्षेप हे वादाचं मूळ असल्याचं समोर आलं आहे. हीच बाब लक्षात घेता सिंधी समाजाकडून अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक स्तरावर 28 सिंधी पंचायती आणि सेंट्रल सिंधी पंचायतमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारींच्या प्रकरणांचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.\nबैरागढ येथे एका व्यक्तीने आपल्या मुलाचं लग्न मित्राच्या मुलीशी करून दिलं. लग्नानंतर मुलीची आई रोज मुलीला फोन करायची. मुलीच्या नवऱ्याला आणि सासुला फोनवर अशाप्रकारे खूप-खूप वेळ आणि सतत बोलणं पसंत नव्हतं. त्यानंतर सासऱ्यांनी मुलीला समजावलं पण यावरुन वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण थेट पंचायतमध्ये पोहचलं.\nपंचायतने सुनेशी थेट बोलण्याऐवजी पत्नीच्या माध्यमातून बोलण्याचं सांगण्यात आलं. परिणामस्वरुप गैरसमज दूर होऊ लागले आणि आता कुटुंबात नवीन पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरु आहे.\nलग्नाच्या दोन महिन्यातच पती-पत्नीमध्ये भांडणं होऊ लागली. कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला. मुलाच्या वडिलांनी पंचायतमध्ये याबाबत अपील केली. त्यानंतर कळून आले की मुलीला तिची लहान बहिणी फोनवर सासरच्या लोकांवर वर्चस्व मिळविण्याच्या युक्त्या सांगायची. पंचायतकडून पाच वेळा मुलीची काउंन्सलिंग करण्यात आली. मुलीच्या माहेरच्यांना कमीत कमी सहा मह���ने मुलीच्या संसारात लक्ष न घालण्याचा सल्ला दिला गेला त्यानंतर लग्न वाचू शकलं.\nसेंट्रल सिंधी पंचायत समितीमध्ये 5 सदस्य\nकौटुंबिक वाद घालविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीत पाच सदस्य आहे. यात सीनिअर अॅडव्होकेट आणि मनौवैज्ञानिक काउंसर सामील आहे. समिती प्रकरण सामाजिक पातळीवर सोडवण्याच्या प्रयत्नात असते.\nदाखल झालेल्या 95 टक्के प्रकरणांमध्ये असं समोर आलं की, माहेरच्यांच्या अधिक हस्तक्षेपामुळे मुलीला सासर्च्यांशी लवकर जुळवून घेता येत नाही. मुलाकडील तक्रार करतात की मुलगी सतत तिच्या माहेरच्यांशी फोनवर बोलण्यात व्यस्त असते आणि टोकल्यावर हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली जाते.\nरिक्षाचालकाच्या मुलीने पटकावला Femina Miss India रनर अप चा किताब\nप्रणिती शिंदे: कार्याध्यक्षपद देऊन शिंदेंची नाराजी दूर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे का\nकेवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा\nआई वडीलांची 12 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या\n‘विरूष्का’च्या मुलीचं नाव कळलं का, अनुष्काने शेअर केला फोटो\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nराज्यात कोरोना प्रकरणात मोठ्या प्रमाणात ...\nराज्यात दीर्घ काळापासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे कोरोना विषाणूच्या नवीन ...\nकोरोना : शाहीद जमील यांनी दिला कोव्हिड पॅनलच्या ...\nभारत सरकारच्या INSACOG पॅनलचे अध्यक्ष डॉ. शाहीद जमील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. ...\nतौक्ते चक्रीवादळाचा मुबंईत कहर ,6 जण दगावले ,चक्रीय वादळ ...\nतौक्ते चक्रीय वादळाने मुबंईत कहर करून आता गुजरातकडे वाटचाल करत आहे. मुंबई आणि त्याच्या ...\nतौक्ते चक्रीवादळ : महाराष्ट्रातील किनारपट्टी जिल्ह्यातून 12 ...\nतौक्ते चक्रीवादळ आता अत्यंत तीव्र चक्रीवादळाच्या वादळात बदलले आहे. वादळाच्या ...\nतौक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्ग-रत्नागिरीला तडाखा\nतौक्ते चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना बसला आहे. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T01:43:11Z", "digest": "sha1:UMJVBN7H5GZYWX7PATMVEW4H723AC7QW", "length": 5786, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अधिवृक्क ग्रंथी - विकिपीडिया", "raw_content": "\nअधिवृक्क ग्रंथी ही एक अंतस्त्रावी ग्रंथी आहे.ही मानवी शरीराच्या दोन्ही मूत्रपिंडाच्या वरच्या भागात असते.ती ॲड्रेनलिन,अल्डोस्ट्रिरोन व कार्टीसोल इत्यादी संप्रेरके उत्पादित करते.ही सहसा तीन क्षेत्रांमध्ये विभागली असते.ती उत्पन्न करीत असलेल्या संप्ररकांना स्टिरॉइड हार्मोन्स असे म्हणतात.\nयाचे कार्यात गडबड झाल्यास अंत:स्त्रावी तंत्रामध्ये मोठी उलाढाल होते व शरीराच्या सामान्य कार्यात विघ्न उत्पन्न होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०१९ रोजी २२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थे���े नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/marathi-cinema/hemangi-kavi-gives-answer-her-trolls-a588/", "date_download": "2021-05-18T02:27:19Z", "digest": "sha1:E6TUQTL4DOB6FYCZT5FGOUW7AESAJIET", "length": 31227, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "एवढी गचाळ का राहातेस असे विचारणाऱ्या बाईला हेमांगी कवीने दिले सडेतोड उत्तर - Marathi News | hemangi kavi gives answer to her trolls | Latest marathi-cinema News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १७ मे २०२१\nOxygens: वडिलांना ऑक्सिजन बेड न मिळाल्यानं सलग २६ तास प्रवास करून मुलाने यूपीवरून मुंबई गाठली\n देवदूत बनून मित्र आले धावून, आजारी मित्रासाठी जमविले ३० लाख\nचक्रीवादळाचा आठ विमानतळांवरील सेवांवर परिणाम\nउत्तर प्रदेशमध्ये वडिलांना ऑक्सिजन बेड न मिळाल्याने मुलाने वडिलांना घेऊन गाठली मुंबई\nयेत्या गणेशोत्सवासाठी मंडळांच्या विचारांना प्राधान्य देणार\nइंडस्ट्रीतल्या मित्रांनीच पाठीत सुरा खुपसला... श्रेयस तळपदेचा धक्कादायक खुलासा\n व्हायरल होतोय ‘या’ चिमुकलीची फोटो, आज आहे स्टाईल आयकॉन\n‘लागीरं झालं जी’ फेम अज्याचे Reels Video लावतील याडं, तुम्ही पाहिलेत का\nही ‘जन्नत गर्ल’ काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई, बॉलिवूडमधून कधीच झाली बाद\n ‘कोरोना पॉझिटीव्ह’ पतीसोबत शिल्पा शेट्टीचा अनोखा रोमान्स\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे\nठाण्याच्या ग्लोबल हॉस्पीटलमध्ये इंटरनेटचे मासिक बिल झाले ७० हजार\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\n पुण्यातील जम्बोमध्ये १४ वर्षीय मुलाला मिळाले जीवदान\nCoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा\n कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण\nरायगड - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या ७ हजार ८६६ नागरिकांचे स्थलांतरण\nनाशिकमध्ये सिडकोत समाजकंटकांचा धुमाकूळ ; सात वाहनांची तोडफोड\nपुण्यात कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे उद्या पुणे मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती\n बार्शीटाकळी वन परिक्षेत्रात सहा मोर, सात लांडोरींचा मृत्यू\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून २२० किमी अं��रावर पोहोचलं, मुंबईत सोसाट्याचा वारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावासाची शक्यता\nRajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी\nनवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी डीआरडीओचे अँटी कोरोना औषध 2DG उद्यापासून रुग्णांना मिळणार.\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक\nअवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार\nदहा दिवसांत सांगली जिल्ह्याला ४२ व्हेंटिलेटर्स उपलब्ध; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nतौत्के चक्रीवादळाचा धोका: रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण\nनाशिक : वडाळा गावातील महेबूब नगर भागात एका भंगार मालाच्या गुदामा ला भीषण आग.\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nमुंबईत आज २ हजार ४३८ जण कोरोनामुक्त; ६० जणांचा मृत्यू; सध्या ३५ हजार ७०२ जणांवर उपचार सुरू\nतौक्ते चक्रीवादळाचा धोका असल्यानं उद्या मुंबई आणि पालघरमधील लसीकरण बंद राहणार\nरायगड - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या ७ हजार ८६६ नागरिकांचे स्थलांतरण\nनाशिकमध्ये सिडकोत समाजकंटकांचा धुमाकूळ ; सात वाहनांची तोडफोड\nपुण्यात कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे उद्या पुणे मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती\n बार्शीटाकळी वन परिक्षेत्रात सहा मोर, सात लांडोरींचा मृत्यू\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून २२० किमी अंतरावर पोहोचलं, मुंबईत सोसाट्याचा वारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावासाची शक्यता\nRajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी\nनवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी डीआरडीओचे अँटी कोरोना औषध 2DG उद्यापासून रुग्णांना मिळणार.\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक\nअवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार\nदहा दिवसांत सांगली जिल्ह्याला ४२ व्हेंटिलेटर्स उपलब्ध; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nतौत्के चक्रीवादळाचा धोका: रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण\nनाशिक : वडाळा गावातील महेबूब नगर भागात एका भंगार मालाच्या गुदामा ला भीषण आग.\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nमुंबईत आज २ हजार ४३८ जण कोरोनामुक्त; ६० जणांचा मृत्यू; सध्या ३५ हजार ७०२ जणांवर उपचार सुरू\nतौक्ते चक्रीवादळाचा धोका असल्यानं उद्या मुंबई आणि पालघरमधील लसीकरण बंद राहणार\nAll post in लाइव न्यूज़\nएवढी गचाळ का राहातेस असे विचारणाऱ्या बाईला हेमांगी कवीने दिले सडेतोड उत्तर\nतिने नुकताच तिच्या व्हिडिओवर एका बाईने दिलेल्या कमेंटचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला असून त्याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.\nएवढी गचाळ का राहातेस असे विचारणाऱ्या बाईला हेमांगी कवीने दिले सडेतोड उत्तर\nठळक मुद्देया बाईने तिच्या कमेंटमध्ये लिहिले होते की, एक्सप्रेशन, डान्स वगैरे ठिक आहे... पण एवढी गचाळ का राहातेस... जरा टापटीप राहा म्हणजे आम्हाला बघावेल हा व्हिडिओ... प्लीज\nहेमांगी कवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिच्या फॅन्ससोबत संवाद साधत असते. तिने नुकताच तिच्या व्हिडिओवर एका बाईने दिलेल्या कमेंटचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला असून त्याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.\nहेमांगीने एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत लिहिले आहे की, या फोटोतली comment वाचा ती ही एका स्त्री ने लिहिलीये ती ही एका स्त्री ने लिहिलीये शिकलेली, बऱ्या घरातली बाई शिकलेली, बऱ्या घरातली बाई नक्की कुठे चाललोय आपण नक्की कुठे चाललोय आपणvआता या comments चा भडीमार होणार... ignore it, social media आहे हे, लोकं बोलणारच वगैरे वगैरेvआता या comments चा भडीमार होणार... ignore it, social media आहे हे, लोकं बोलणारच वगैरे वगैरे मला एवढंच लक्षात आणून द्यायचंय की आपली मानसिकता काय होत चाललीये मला एवढंच लक्षात आणून द्यायचंय की आपली मानसिकता काय होत चाललीये ती जर चूक असले तर ती थांबवावी की नाही हे ज्याने त्याने ठरवावे\nया बाईने तिच्या कमेंटमध्ये लिहिले होते की, एक्सप्रेशन, डान्स वगैरे ठिक आहे... पण एवढी गचाळ का राहातेस... जरा टापटीप राहा म्हणजे आम्हाला बघावेल हा व्हिडिओ... प्लीज\nया फोटोतली comment वाचा ती ही एका स्त्री ने लिहिलीये ती ही एका स्त्री ने लिहिलीये शिकलेली, बऱ्या घरातली बाई शिकलेली, बऱ्या घरातली बाई नक्की कुठे चाललोय आपण नक्की कुठे चाललोय आपण\nया बाईचे बोलणे अतिशय चुकीचे असल्याचे नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे सांगत ��हेत आणि या चुकीच्या गोष्टीला लोकांसमोर आणून दिल्याबद्दल तिचे आभार मानत आहेत.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nनव्या नवलाईने हेमांगी कवीने नवीन घरात केला गृहप्रवेश, पाहा त्याचीच एक झलक\nपुरूषांना वेस्टर्न टॉयलेट कसे वापरावे इतकी साधी गोष्टही माहिती असू नये, हेमांगी कवीने शेअर केली संतप्त पोस्ट\nहेमांगी कवीचे या मालिकेद्वारे होणार छोट्या पडद्यावर पुनरागमन\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nमराठी कलाकारांच्या योगदानाबद्दल कायम उपस्थित केला जातो प्रश्न सिद्धार्थ जाधवने व्यक्त केली खंत\n'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचं 'लॉकडाउन लग्न', म्हणतेय - नवीन सुरूवात..\nकशी नशिबाने थट्टा आज मांडली... मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वृद्धाश्रमात\nसमीक्षकांच्या कौतुकाची थाप मिळालेल्या 'दिठी'चा ट्रेलर रिलीज\nVIDEO: 'मनी हाईस्ट'मधील 'Bella Ciao'च्या कडक मराठी व्हर्जन'ची चर्चा, कोरोनात काळजी घेण्याचे केले आवाहन\nसायली संजीवच्या फोटोवर दिलेल्या कमेंटमुळे CSKचा ऋतुराज गायकवाड चर्चेत म्हणाला ‘माझी विकेट फक्त…’,\nRadhe Movie Review : ‘राधे’ म्हणजे फक्त सलमान कसा आहे भाईजानचा सिनेमा कसा आहे भाईजानचा सिनेमा\n टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं17 May 2021\nDrishyam 2: या कारणांमुळे सध्या सगळीकडे रंगलीय दृश्यम 2 ची चर्चा19 February 2021\nTribhanga Review : काजोलचा परफॉर्मन्स आणि रेणुका शहाणेच्या दिग्दर्शनाने चित्रपटाला लावले चार चाँंद15 January 2021\nTandav Review: गांधीजी का कलर कुछ भी हो, गांधीजी तो गांधीजी ही रहेंगे असे अनेक दमदार संवाद असणारा तांडव15 January 2021\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3490 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2174 votes)\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nCorona Vaccination: कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; जाणून घ्या महत्त्वाची माहिती\nहनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार; होणाऱ्या नवऱ्यास ठेवले ओलीस\nही ‘जन्नत ���र्ल’ काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई, बॉलिवूडमधून कधीच झाली बाद\n आतापर्यंत १३९ रेल्वेतून तब्बल ८,७०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाहतूक\nCoronaVirus: दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला, २४ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवालांची घोषणा\nतुकाराम मुंढेंनाही तरुण नेत्याच्या निधनाचं दु:ख, ट्विटरवरुन भावूक प्रतिक्रिया\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nजन औषधी : सरकारच्या मदतीनं सुरू करा व्यवसाय; कोरोना काळात होईल मदत, असं असेल मासिक उत्पन्न\nभारतात 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक खर्च करण्यासही तयार युझर्स; पहिल्याच वर्षी ४ कोटी ग्राहकांचा अंदाज\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nतूप केसांना लावल्याने केस गळती थांबते का Want Long And Shiny Hair\nकाळ्या बुरशी आजारापासून बचाव कसा करावा How to protect from Mucormycosis\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे\nTauktae Cyclone बद्दल सगळं काही समजून घेऊ\n देवदूत बनून मित्र आले धावून, आजारी मित्रासाठी जमविले ३० लाख\nकट्टरपंथीयाने पोस्ट करताच NIA ने 'हे' पाऊल उचलले; तामिळनाडू येथील छाप्यात काय सापडले\nदलित नागरिकांना पाया पडून माफी मागायला लावले; फोटो व्हायरल होताच ८ जणांवर गुन्हा\nजम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानी ड्रोन; मोठ्या प्रमाणावर शोधसत्र\nCoronavirus: गरीब, गरजूंना केंद्राने थेट बँकेत पैसे पाठवावेत; काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळामुळे रत्नागिरीमध्ये मोठं नुकसान; मुंबई, ठाण्यात सोसाट्याचा वारा\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक\nCoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा\nCyclone Tauktae: तौत्के चक्रीवादाळामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या बंद, प्रशासनाचा निर्णय\nअवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/on-monday-5113-injections-were-distributed-for-nagpur-district-and-5055-for-pune-district/", "date_download": "2021-05-18T01:09:09Z", "digest": "sha1:7YFLCE7F4HM2EKKSQLEEGKGMVNYC73PQ", "length": 15261, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सोमवारी नागपूर जिल्ह्यासाठी ५,११३ तर पुणे जिल्ह्यासाठी ५,०६५ रेमडेसिवीर इंजक्शनचे वाटप - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nसोमवारी नागपूर जिल्ह्यासाठी ५,११३ तर पुणे जिल्ह्यासाठी ५,०६५ रेमडेसिवीर इंजक्शनचे वाटप\nनागपूर : राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपात अद्यापही सावळा गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार यामध्ये सुसूत्रता आणण्यात अपयशी ठरले आहे. जालन्यासह काही जिल्ह्यांना गरजेपेक्षा जास्त तर नागपूरसह काही जिल्ह्यांना गरजेपेक्षा कमी रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी ही बाब अतिशय गंभीर असल्याचे मत व्यक्त करून गरजेपेक्षा जास्त वाटप केलेले रेमडेसिवीर संबंधित जिल्ह्यांकडून तत्काळ परत घेण्याचा आणि ते रेमडेसिविर नागपूरसह इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये योग्य संख्येत वितरित करण्याचा आदेश नोडल अधिकाऱ्याला दिला होता. त्यानंतर आज नागपूर जिल्ह्यातील २०३ रुग्णालयांना ५,११३ रेमडेसिवीर इंजक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर पुणे जिल्ह्यातील ६२३ रुग्णालयांना आज ५,०६५ रेमडेसिवीर इंजक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleविजयासाठी भाजपकडून गैरप्रकार, राष्ट्रवादीकडून पंढरपूरमध्ये फेरनिवडणूक घेण्याची मागणी\nNext articleस्वर्ण धातू – इम्यूनिटी आणि खूप काही \nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यां��े लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/04/29/why-is-india-called-vishwaguru-in-history/", "date_download": "2021-05-18T01:07:26Z", "digest": "sha1:ZTIUOE2MXY2ARLMEGP4BDZDEUACVKNUX", "length": 18741, "nlines": 196, "source_domain": "yuvakatta.com", "title": "या कारणामुळे इतिहासात भारताला विश्वगुरू म्हटले जायचे...! वाचा सविस्तर. - YuvaKatta", "raw_content": "\nHome ऐतिहासिक या कारणामुळे इतिहासात भारताला विश्वगुरू म्हटले जायचे…\nया कारणामुळे इतिहासात भारताला विश्वगुरू म्हटले जायचे…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब\nइतिहासात भारताला विश्वगुरू का म्हटले जायचे\nआपण सर्वांनी भारत देशाचा इतिहास वाचला आहे आणि भारतमातेच्या वैभवाच्या गाथा ऐकल्या आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये, भारत हा जगाचा शिक्षक असे म्हटले गेले. कारण प्राचीन अर्थव्यवस्था, राजकारण आणि भारतीय लोकांचे ज्ञान इतके समृद्ध होते की, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या सर्व देश भारताचे दिवाने होते.\nभारताची भरभराट आणि संपत्ती पाहून परदेशी लोक इतके लोभी झाले की, त्यांना भारतावर आक्रमण करावे लागले. वैभवसंपन्न होण्यासाठी भारताला लुटून अनेक आक्रमणे केली. पण आज आपण भारताचे विश्वगुरू होण्याविषयी बोलणार आहोत.\nमुख्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी आपल्या भाषणात भारताला विश्वगुरू म्हणतात. म्हणूनच आज आम्ही आपल्या सर्वांसमोर हे सिद्ध करून दाखवून देणार आहोत की भारत जागतिक गुरु म्हटण्यास पात्र आहे.\nयोगाची सुरुवात केवळ आमच्या प्राचीन ऋषीमुनींनी केली होती. आजच्या युगात, विविध मानसिक आणि शारीरिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी ध्यान हा एकमार्गी मार्ग आहे जो कोणीही स्वीकारू शकतो. आज योगासनाचे फायदे संपूर्ण जगाला माहित आहेत आणि म्हणूनच 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.\nभारतात शस्त्रक्रिया देखील जन्मली आहे. या विज्ञानाच्या अंतर्गत, शरीराचे अवयव दुरूस्त आणि दुरुस्त केले जातात. शरीराला बरे करण्याची ही पद्धत प्रथम महर्षि सुश्रुताने सुरू केली होती. नंतर पाश्चात्य देशांनी त्याचा अवलंब केला.\nगणितातील सर्वात महत्वाच्या अंकाचाही भारतात शोध लावला गेला. महर्षि आर्यभट्ट यांनी सर्वप्रथम या जगाला शून्याच्या वापराचे स्पष्टीकरण दिले. त्याखेरीज वेद १० खरब पर्यंतच्या संख्येविषयी सांगतात.\nसम्राट अशोकाच्या शिलालेखांवरून असे दिसून आले आहे की, आम्हाला फार पूर्वीपासून संख्येचे ज्ञान होते.\nज्योतिषाच्या रूपात भारताने जगाला एक अनोखी भेट दिली आहे. ज्योतिषशास्त्रीय गणितांवरून हे ज्ञात आहे की ही पृथ्वी गोलाकार आहे आणि दिवसा फिरत असल्यामुळे दिवस रात्र आहेत. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणांमुळे आर्यभट्टही ओळखले जात होते. या असीम जगाचे वर्णन वेदांमध्ये देखील केले गेले आहे.\nसंस्कृत भाषा ही जगातील सर्वात जुनी भाषा मानली जाते. या जगात बोलल्या जाणार्या बर्याच भाषांवर संस्कृतचा प्रभाव आहे किंवा संस्कृत शब्द त्या भाषांमध्ये आढळतात.\nआम्ही आपल्या इतिहासाद्वारे शिकलो आहोत की, या कामगिरीमुळेच भारताला विश्वगुरु म्हटले गेले. पण आता आम्ही सांगत आहोत की, जी गोष्ट सध्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे आणि ती म्हणजे “भारताची कामगिरी ज्यावरून तो पुन्हा विश्वगुरू होण्यासाठी पात्र आहे”.\n2014 मध्ये पहिल��या प्रयत्नात मंगलयान यशस्वी करून दाखवले. ही एक मोठी उपलब्धी आहे. इतर देशांना बर्याचदा प्रयत्न केल्यानंतर यश मिळालं, तरी हे दर्शविते की भारतीयांचे तंत्रज्ञान ज्ञान पाश्चिमात्य देशांचाही पुढे आहे.\n2 जीएसएलबी मार्क 2:\nया प्रकल्पाच्या यशामुळे भारत यापुढे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहणार नाही.\n3 एकता आणि विविध धर्मांचे मूळः\nभारतातील विविध धर्म आणि संस्कृतींचे लोक असूनही, सर्व एक आहेत. ज्यामुळे भारत अविश्वसनीय बनतो.\nभारतीय सैन्य जगातील चार मोठ्या सैन्यांपैकी एक आहे.\nभारताची अर्थव्यवस्था ही आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.\nया सर्व तथ्यांव्यतिरिक्त, आपणाला माहिती आहे की, भारतीय नागरिक त्यांच्या ज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने जगातील विविध देशांमध्ये त्यांची मदत करीत आहेत. बहुतेक भारतीय लोक नासामध्ये आहेत. म्हणून यावरुन असे म्हणता येईल की भारत पुन्हा एकदा जागतिक गुरु बनण्यास तयार आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहेही वाचा… “गनिमी कावा म्हणजे काय रे भाऊ\nमुंबई इंडियन्सच्या या नेट बॉलरला आरसीबीने केन रिचर्डसनच्या जागी दिली संधी…..\nवाढत्या वजनावर कंट्रोल करण्यासाठी रोज पिऊ शकता अॅपल स्मूदी; अशी आहे रेसिपी\nPrevious articleऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने केला ‘हा’ नवा विक्रम; या खास यादीत झाला सामील\nNext articleसमांथा अक्किनेनी: एकेकाळी गरीब असलेली ही अभिनेत्री आज आहे कोट्यवधीची मालकीण ….\nकहाणी भारतातील एका रहस्यमय मंदिराची: येथे रात्री थांबल्यास माणसे होतात दगड\nचित्तोडगड: ७०० एकर परिसरात वसलेल्या भारतातील सर्वांत मोठ्या किल्याचा इतिहास…\nछ.संभाजीराजे चरित्रातून आज आपण काय शिकावे : डॉ.विकास पाटील यांचा विशेष लेख..\nयुरोपीय देशाने पहिल्यांदा भारतावर आक्रमण या मसाल्यामुळे केले होते….\nयुद्धाच्या सर्व सीमा ओलांडून या देशातील सैनिकांनी 40000 महिलांच्या इज्जतीवर हात टाकला होता.. \nऐतिहासिक स्थळांना भेटी देत या ‘इतिहासप्रेमीने’ 52 शिलालेखाचे संशोधन केलंय…\nलेपाक्षी मंदिर: कोणत्याही साहाय्याविना उभे आहेत या मंदिराचे खांब..\nपाकशास्त्रातही तरबेज असलेल्या बाबासाहेबांना स्वयंपाक तयार करून मित्रांना खाऊ घालण्याने विलक्षण आनंद व्हायचा..\nपहिल्या मुस��लिम महिला शासकाच्या रुपात रजिया सुलतानने इतिहास रचला होता…\nलोहारु रियासत वाचवण्यासाठी एक कुत्रा मुघलांच्या सैन्याशी लढला होता…\n मुगल बादशहा अकबरची बायको नादिराच सलीमची ‘अनारकली’होती…\nया पाच शास्त्रज्ञांचा मृत्यू त्यांनी लावलेल्या शोधामुळेच झाला होता…\nमुलगी झाली की पैसे न घेणाऱ्या या डॉक्टरने आतापर्यंत २ हजाराहून...\nराहत इंदौरी : मैं मर जाऊँ तो मेरी इक अलग पहचान...\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी...\nअरबपती असूनही रतन टाटा यांनी लग्न का नाही केले\nजगभरात गाजतोय हा ‘यावली’चा कलाकार,कॉमेडी व्हिडिओने नेटिझन्सला घातली भुरळ…\nलेपाक्षी मंदिर: कोणत्याही साहाय्याविना उभे आहेत या मंदिराचे खांब..\nधनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्त….\nमुंबई इंडियन्सच्या वाघानी केकेआरच्या तोंडून हिरावला विजयाचा घास: केकेआर दहा धावांनी...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/patients-were-shifted-due-to-lack-of-oxygen-at-jamner-sub-district-hospital/articleshow/82104951.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2021-05-18T00:47:27Z", "digest": "sha1:EO4RNXLNC2SCDJJJ2APYIUQ2QR3WZBGJ", "length": 15515, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus In Jalgaon ऑक्सीजनची आणीबाणी; जळगावात महिलेने रुग्णवाहिकेतच प्राण सोडला...\nम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Apr 2021, 08:05:00 PM\nCoronavirus In Jalgaon: ऑक्सीजनचा तुटवडा कोविड रुग्णांच्या जीवावर बेतू लागला आहे. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात असंच भीषण संकट आज उभं ठाकलं. ऑक्सीजन संपल्याने तातडीने १२ रुग्णांना अन्यत्र हलवण्यात आले मात्र त्यात एका महिलेचा मृत्यू झाला.\nजामनेर उपजिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डातील ऑक्सीजन साठा संपला.\n१२ रुग्णांना अन्यत्र हलवताना रुग्णालय प्रशासनाची उडाली तारांबळ.\nकोविडग्रस्त महिलेचा ऑक्सीजनअभावी रुग्णवाहिकेतच झाला मृत्यू.\nजळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर उपजिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डातील ऑक्सीजन आज अचानक संपल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या १२ क्रिटिकल रुग्णांना गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. यावेळी एका महिलेचा गारखेड्याजवळच मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने तणाव निर्माण झाला होता. ( Jamner Sub District Hospital Oxygen Shortage )\nवाचा: शिवभोजन थाळीवर टीका करणाऱ्यांना भुजबळांचे खडेबोल; म्हणाले...\nजामनेर उपजिल्हा रुग्णालयात दररोज तब्बल ३५ सिलेंडरची आवश्यकता असताना दररोज केवळ २० ते २५ सिलेंडरचाच पुरवठा होत होता. या ठिकाणी ५२ बेडची व्यवस्था आहे. पैकी १८ ऑक्सीजन बेड आहेत. हे सर्व बेड भरलेले आहेत. ऑक्सीजनचा पुरवठा कमी होत असल्याने रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी मोठी कसरत रुग्णालय प्रशासनाला करावी लागत होती. मात्र, तीन दिवसांपासून ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठाच झाला नाही. त्यामुळे आज प्रत्येक तासाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आली. त्यानंतरही ऑक्सीजन पुरवठा झाला नाही. अखेर ऑक्सीजन पुरवठा होत नसल्याने रुग्णालयातील २० पैकी १२ रुग्णांना गोदावरी हॉस्पीटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शासकीय व खासगी मिळून आठ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली गेली. एका रुग्णवाहिकेत दोन अशाप्रकारे रुग्णांना ऑक्सीजन लावून रवाना करण्यात आले. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला.\nवाचा: 'लस घेतल्यानंतरही करोना होवू शकतो, पण मृत्यू होणार नाही\nमृत महिला ढालसिंगी येथील आहे. जामनेर रुग्णालयात तिला दाखल केले तेव्हाच तिची प्��कृती नाजूक होती. ऑक्सीजनचे प्रमाण बरेच कमी झाले होते. या महिलेला आज स्वतंत्र रुग्णवाहिकेतून साकेगाव येथील गोदावारी हॉस्पीटलला नेले जात होते. त्याचदरम्यान गारखेड्याजवळ तिचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णवाहिका माघारी आणण्यात आली. ही बाब कळताच संतप्त नातेवाईकांनी अधीक्षक विनय सोनवणे व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.\nजामनेर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजनअभावी रुग्ण हलविण्याची वेळ आली असताना गेल्या काही दिवसांपासून रेमडिसीवीर व लसीचाही पुरेशा प्रमाणात पुरवठा झालेला नाही. शनिवारपर्यंतच पुरतील एवढ्या लस आज उपलब्ध आहेत. उद्या व्हॅक्सीन उपलब्ध न झाल्यास लसीकरणही ठप्प होईल, अशी परिस्थीती आजतरी आहे. जामनेर उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणेच पहूर ग्रामीण रुग्णालयातही आजच्या दिवस पुरेल एवढाच ऑक्सीजन साठा शिल्लक आहे. वेळीच ऑक्सीजन उपलब्ध न झाल्यास पहूरची परिस्थितीही गंभीर होऊ शकते.\nवाचा: 'खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे'; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nGirish Mahajan: गिरीश महाजनांवर २०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; चौकशीच्या पहिल्याच दिवशी... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nमुंबईमोठा दिलासा; करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मृत्यूतही झाली घट\nमुंबईतौत्के चक्रीवादळाचा मुंबईला तडाखा; येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nमुंबई‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत अंतर्भाव\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nमुंबईTauktae Live : मुंबई विमानतळावरील विमानसेवा ११ तासांनंतर झाली सुरू\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘���े’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/08/ahmednagar-corporation-started-fogging.html", "date_download": "2021-05-18T02:34:22Z", "digest": "sha1:KQ25VDITLQ3OXABBRVTXG2AVITXM3SXS", "length": 5047, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "अहमदनगर : शहरात प्रभागनिहाय औषध फवारणी सुुरू", "raw_content": "\nअहमदनगर : शहरात प्रभागनिहाय औषध फवारणी सुुरू\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेकडून 40 कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत औषध फवारणीचे काम सुरु करण्यात आले आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या आदेशाने फवारणीचे नियोजन करण्यात आले.\nयावेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, एस आय सुरेश वाघ, अविनाश हंस, मुकादम रंगनाथ भालेराव तसेच महापालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.\nमहापौर वाकळे म्हणाले की, शहरामध्ये कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये पुन्हा औषध फवारणी करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेच्यावतीने 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांमार्फत रोज एक प्रभाग अशा पद्धतीने संपूर्ण नगर शहरात फवारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागातील नेमणुकीस असलेले एस आय तसेच केअरटेकर यांच्यावर या प्रभागामध्ये फवारणी करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच आरोग्य अधिकारी एन. एस. पैठणकर व मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथकेे काम करणार आहेत.\n29 जुलै च्या महासभेत उपमहापौर मालन ताई ढोणे, स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख, सभागृह नेते स्वप्नील शिंदे, महिला बालकल्याण सभापती लताताई शेळके, विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, भाजप शहराध्यक्ष भैय्या गंधे तसेच सर्व नगरसेवक यांनी फवा���णीची मागणी केली होती. त्यानूूसार आज फवारणीचे काम सुरू करण्यात आले.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर महानगरपालिका\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/nanded/be-careful-i-suffer-the-most-from-the-epidemic-the-emotional-psyche-of-your-lungs", "date_download": "2021-05-18T01:33:12Z", "digest": "sha1:DRRLDBBUTF4LD5BVVF6PTWPDV2NFJEAK", "length": 8595, "nlines": 134, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | काळजी घ्या ! महामारीत सर्वात जास्त त्रास मलाच; आपल्या फुफ्फुसाचे भावनिक मनोगत", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\n महामारीत सर्वात जास्त त्रास मलाच; आपल्या फुफ्फुसाचे भावनिक मनोगत\nनांदेड : आजच्या कोरोना महामारीत व प्रदूषित वातावरणाचा सर्वात जास्त त्रास मलाच सहन करावा लागतो. माझा सतत बाहेरील हवेशी संपर्क येत असतो. शरीरातील पेशींना आवश्यक असा प्राणवायू हवेतून मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यावरच असते. तुमच्या छातीच्या पिंजऱ्यात आम्ही जोडीने राहतो. सर्व काम जोडीनेच करतो. माझ्या उजव्या भागात तीन कप्पे असतात तर डाव्या भागात दोनच असतात आम्ही आतून स्पंजाप्रमाणे असतो.\nतुम्ही जन्माला येतात तेव्हा गुलाबी असतो. पण नंतर तुम्ही हवेतून इतके घाणेरडे पदार्थ श्वासावाटे घेता की आमचा रंग काळपट करडा होत जातो.\nमाझे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही दिवसभरात काही वेळा तरी माझ्या सर्वांगाला काम दिले पाहिजे. तुम्हाला धाप लागेल असा व्यायाम केला पाहिजे. भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम या प्राणायामाचाही माझे आरोग्य सुधारण्यासाठी चांगला उपयोग होतो.\nहेही वाचा - विनाकारण फिरत असाल तर वाहन होईल जप्त\nमाझी लवचिकता वाढते धूम्रपान व प्रदूषित हवा हे माझे सर्वात मोठे शत्रू आहेत. निसर्गाने तुमच्या श्वसननलिकेची योजना हवा आत घेण्यासाठी केलेली आहे. बिडी, सिगारेटचा धुर घेण्यासाठी नाही याची आठवण तुम्ही ठेवायला हवी. तुमच्या प्रदूषित हवेला व कोरोनाच्या विषाणूला तोंड देता येईल असे पुरेशी उपाय माझ्याकडे नाहीत. यामुळे खोकला, दमा, न्युमोनिया, क्षयरोग व कॅन्सर अशा मला होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. हवेतील प्रदूषण य�� प्रमाणेच तुमच्या प्रदूषणाचाही दुष्परिणाम माझ्यावर होतो.\nया कोरोना महामारीत माझे आरोग्य चांगले राहण्यासाठी सातत्याने सकाळी योग व प्राणायाम करत जा. घराबाहेर जाताना तोंडाला मास्क लावूनच जा. गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाऊ नका. मला तेथेच जास्त धोका आहे. हात जोडून विनंती करतो की तुम्ही घरीच सुरक्षित आहात बाहेर नाही. ऐकाल ना...\nहा संदेश सोशल माध्यमावर व्हायरल होतोय.\n महामारीत सर्वात जास्त त्रास मलाच; आपल्या फुफ्फुसाचे भावनिक मनोगत\nनांदेड : आजच्या कोरोना महामारीत व प्रदूषित वातावरणाचा सर्वात जास्त त्रास मलाच सहन करावा लागतो. माझा सतत बाहेरील हवेशी संपर्क येत असतो. शरीरातील पेशींना आवश्यक असा प्राणवायू हवेतून मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यावरच असते. तुमच्या छातीच्या पिंजऱ्यात आम्ही जोडीने राहतो. सर्व काम जोडीनेच करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/politics-of-swarabhaskar-award/", "date_download": "2021-05-18T00:40:56Z", "digest": "sha1:L5TVIOXPFPVQB37GINRIBJFT5EH7SWDZ", "length": 22877, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "स्वरभास्कर पुरस्काराचं राजकारण - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nपुणे शहराचा लौकिक विविध क्षेत्रांमधे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. साहित्य, संस्कृती, क्रीडा, शिक्षण, राजकारण, युद्धशास्त्र, मुत्सद्देगिरी, प्रशासकीय सेवा, विज्ञान-तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात मोलाचं योगदान दिलेले महनीय लोक पुण्यात होऊन गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्याही आधी गेल्या शतकात तर पुणे शहरात बसमधून एखादा दगड भिरकावला तर तो चार विद्वानांना लागून मग जमिनीवर पडेल, असं गमतीने सांगितलं जायचं. अर्थात, काळ बदलला तसतसा हा लौकिक बदलत गेला. सुविद्ध, सुसंस्कृत पुणे शहर टेक सँव्ही होत गेलं. संगणक-तंत्रज्ञान, खगोलविज्ञान, पेशीविज्ञनासाह विविध आंतरविद्याशाखीय विषयांतल्या संशोधन संस्था पुण्यात असल्याने विचारवंतांचं, शिक्ष���तज्ज्ञांचं, शिक्षणसंस्थाचं पुणं आयटी शहर झालं, अटोमोबाईल शहर झालं. आता स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनाचं शहर म्हणूनही पुणं उदयास आलं आहे.\nसामान्यतः थोरामोठ्यांच्या स्मृती जागवणं, त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे व्याख्यान, कार्यक्रम सादर करणं, असे उपक्रम करणाऱ्या संस्था पुण्यामधे मोठ्या संख्येने आहेत. सव्वाशे वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेसारखे उपक्रम आहेत आणि तितकाच जुना सार्वजनिक गणेशोत्सवही आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या काळातल्या समाजधुरिणांचे स्मरण विविध प्रसंगी केले जाते.\nहे सारे करणाऱ्या त्या त्या क्षेत्रातल्या सामाजिक संस्था असताना राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था हेही आपापल्या परीने असे उपक्रम करतात. ते करताना समाजासमोर काही आदर्श रहावेत, असाच त्यंचाही हेतू असतो. पण सरकारी पातळीवर अनास्थेमुळे, क्वचित प्रसंगी सरकारी अनागोंदीमुळे किंवा अन्य काही कारणाने अशा कार्यक्रमांच्या आयोजनात गडबड झाली तर सरकारीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागते. पुण्यामधे येऊन जागतिक पातळीवर ख्यातकीर्त झालेले शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या नावानं दिल्या गेलेल्या आणि अचानक बंद करण्यात आलेला पुरस्कार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आलीय. पंडितजींच्या स्मरणार्थ पुणे महापालिकेने २०११ पासून स्वरभास्कर पुरस्कार द्यायला सुरुवात केली. पण गेली चार वर्षे हा पुरस्कार दिला गेलेला नाही.\nमहापालिकेने पुरस्कारांवर पैसा खर्ची घालू नये, अशा प्रकारचे निर्देश राज्य सरकारने जारी केल्यानंतर हा पुरस्कार दिला गेलेला नाही. यंदा २०२१ मधे ४ फेब्रुवारीपासून पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे पालिकेने हा पुरस्कार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी कॉँग्रसेचे महापालिकेतले गटनेते आबा बागूल यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. पालिकेने ही मागणी मान्य न केल्यास आपण आपल्या नवरात्र महोत्सवात पंडितजींच्या नावानं हा पुरस्कार देऊ, अशी भूमिकाही बागूल यांनी घेतली आहे.\nपालिकेने बागूल यांची मा���णी अमान्य केल्यास बागूल यांना हा पुरस्कार त्यांच्या नवरात्र महोत्सवात देणं शक्यही आहे. पण तसं झाल्यास त्याचं भांडवल आगामी महापालिका निवडणुकीत नक्कीच केलं जाईल. त्यामुळे महापालिकेत सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत टीकेलाही कदाचित सामोरे जावे लागेल. त्यामुळे थोरामोठ्यांच्या जयंती-पुण्यतिथीवरून होणारे वद वादंग आणि पुरस्कारांसारख्या वास्तविक समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमधून अनवस्था प्रसंगही उद्भवू शकतात, हेच नव्याने समोर आले आहे.\nपंडित भीमसेन जोशी (Bhimsen Joshi)यांच्या नावाने सुरू केलेला पुरस्कार मुळात अखंडितपणे सुरू रहायला हवा होता. पण सरकारी कारभारात निघणारी परिपत्रके, अध्यादेश यांना मानवी चेहरा नसल्याने आणि पुरस्कार, जयंती, पुण्यतिथीचाही राजकीय हेतूने उपयोग करून घेण्याची पद्धत सुरू झाल्याने ही स्थिती आलेली आहे. भारतरत्न असोत की साऱ्या जगाला पसायदान देणारे ज्ञानोबा-तुकोबा आणि स्वराज्याचे प्रेरणास्त्रोत असलेले शिवराय, राजकारणासाठी त्यांची नावं घेणं आधी बंद व्हायला हवं.\nDisclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘औरंगजेब कुणाला प्रिय’ मुस्लिम व्होट बँक गमावू या भीतीने काँग्रेसचा नामांतराला विरोध – संजय राऊत\n रस्ता चुकलेल्या बसचा वीजेच्या तारेला स्पर्श; सहा जणांचा मृत्यू\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळ���च व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/special-invitation-from-farmer-daughter-wedding-to-cm-thackeray/", "date_download": "2021-05-18T01:26:31Z", "digest": "sha1:CBP2RX42TTX2JFZEM32MCQXAJD4NCB4W", "length": 17450, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "‘कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या!’ शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\n‘कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या’ शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण\nमुंबई : ‘साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या…’ असं आपुलकीचं आमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरुड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती.\nअधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर काही तासांत शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती या जिल्ह्यांतील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी परभणीतील शेतकऱ्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले. विठ्ठलराव गरुड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. आता लेकीच्या लग्नाला या, असे आपुलकीचे निमंत्रण विठ्ठलराव यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.\nतर अहमदनगरमधील पोपट मुकटे यांनी पूर्वीसारखे कर्जमाफीसाठी हेलपाटे मारावे लागले नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या वेळी पाच ते सहा वेळा फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. मात्र, यावेळी एका थम्बवरच (अंगठ्यावर) काम झाले, असे मुकटे यांनी सांगितले. कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची दुसरी यादी आता २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे कर्जमाफीसाठी निवडण्यात आली आहेत. दरम्यान कर्जमाफीसाठी राज्यातील ३४ लाख ८३ हजार ९०८ खातेदारांची माहिती एकत्र करण्यात आली होती. पहिल्या यादीत १५ हजार ३५८ लाभार्थी शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.\n‘ठाकरे’ सरकारकडून आनंदाची बातमी; शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर\nPrevious articleराज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक\nNext articleलोअरपरळ येथे डंपरने तिघांना उडवले; २ ठार\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/will-mango-chicken-mutton-shops-open-on-sunday-state-governments-clarification-on-food-issues-nrab-122948/", "date_download": "2021-05-18T01:49:13Z", "digest": "sha1:L7JWLOAJHAJE7RGZPYT2QNODGMUV3HSS", "length": 12590, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Will mango, chicken mutton shops open on Sunday? State Government's clarification on food issues nrab | रविवारी आंब्यांची, चिकन मटणाची दुकानं उघडणार का? खवय्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारचं स्पष्टीकरण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nमहाराष्ट्ररविवारी आंब्यांची, चिकन मटणाची दुकानं उघडणार का खवय्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारचं स्पष्टीकरण\nचिकन, मटण, अंडी, आंबे, इतर भाजीपाला आणि फळं खरेदी करताना नागरिकांनी कोव्हिड संबंधी नियमांचं उल्लंघन करु नये, असं आवाहन केलं जात आहे. डबल मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करु नका, अंतर ठेवून रांगेत उभे राहा, हातात स्वच्छ धुवा, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे.\nमुंबई :राज्यात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारकडून लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्रात शनिवार व रविवार कडक लॉकडाउन लागू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जणांनी रविवारच्या दिवशी मांसाहाराचे वेध लागले तर कसे चिकन मटण पोल्ट्री आणि इतर दुकानं वीकेंडला उघडी राहणार का चिकन मटण पोल्ट्री आणि इतर दुकानं वीकेंडला उघडी राहणार का असा सवाल राज्यसरकारला केला आहे. इतकेच काय तर लोकांच्या मनातील प्रश्नांवर राज्य सरकारकडूनही खुलासा करण्यात आला आहे.\nप्रश्न : राज्यात चिकन मटण पोल्ट्री आणि इतर शॉप वीकेंडला उघडे राहणार का आणि याच्याची संलग्न मालाच्या वाहतुकीवर काही बंधने आहेत का\nउत्तर : हो. चिकन मटण पोल्ट्री आणि इतर अन्न संलग्न दुकाने आठवड्याचे सातही दिवस खुली राहणार आहेत. त्याची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर वैयक्तिक होम डिलीव्हरीला परवानगी असेल. ७ ते ११ या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यास ऑर्डर नुसार दंड भरावा लागेल. माल वाहतुकीला काहीही बंधन नाही\nप्रश्न : आंब्याची दुकाने सकाळी ११ नंतर चालू राहू शकतील का या वेळेनंतर प्रक्रिया आणि क्रमवारी लावणे याबाबत काय\nउत्तर : ७ ते ११ मध्ये दुकाने सुरु राहू शकतील. सकाळी ११ वाजल्यानंतर होम डिलीव्हरीला परवानगी असेल. माल वाहतुकीला कुठलेही बंधन नाही. ग्रेडिंग, पिकवणे आणि विभागीकरणाला 11 नंतर परवानगी आहे.\nकोव्हिड संबंधी नियम पाळा\nचिकन, मटण, अंडी, आंबे, इतर भाजीपाला आणि फळं खरेदी करताना नागरिकांनी कोव्हिड संबंधी नियमांचं उल्लंघन करु नये, असं आवाहन केलं जात आहे. डबल मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करु नका, अंतर ठेवून रा��गेत उभे राहा, हातात स्वच्छ धुवा, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/709/", "date_download": "2021-05-18T00:52:53Z", "digest": "sha1:3SOGPESPQ2AKLNCIUTXSKDT65RTJUTEU", "length": 25932, "nlines": 111, "source_domain": "aajdinank.com", "title": "रुग्णांना नाकारू नये यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेचे अधिकारी नियुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nरुग्णांना नाकारू नये यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेचे अधिकारी नियुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nकोरोना उपाययोजनांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा\nकोरोना उपाययोजनांवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मुंबईतील खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या 80 टक्के बेडस राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे यासाठी अशा सर्व रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करावे व रुग्णांची हेळसांड होणार नाही असे पाहावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले\nयाप्रसंगी पालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी गेल्या काही दिवसांत मुंबईत बेडस व इतर साधन सामुग्रीची कशी वाढ करण्यात आली आहे आणि यामुळे संक्रमण रोखण्यात आपल्याला कसे यश मिळत आहे असे सांगितले. प्रत्येक बेडला युनिक आयडी देणार, डायलिसीस रुग्णांना यापूढे उपचार मिळणार, प्रयोगशाळाना 24 तासात चाचणी अहवाल देणे बंधनकारक करणार असे सांगून आयुक्त चहल म्हणाले की मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग 19 दिवसांवर गेला आहे. कोविड योद्धा म्हणून डॉक्टर्स, परिचारिका पुढे येत आहेत. 3750 डॉक्टर उपचारांसाठी उतरत आहेत. 450 डॉक्टर्स पैकी 60 जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे . मुंबईत सध्या 21 हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत असे त्यांनी सांगितले.\nप्रारंभी प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले.\nआजमितीस देशाच्या एकूण रुग्ण संख्येच्या 35.23 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. देशाच्या तुलनेत 31.19 टक्के रुग्ण सुधारण्याचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात मृत्यू दर 3.37 टक्के असून देशाचा मृत्यू दर 2.82 टक्के आहे. जगात दर दहा लक्ष लोकांमागे 778 मृत्यू असताना महाराष्ट्रात हे प्रमाण 48 इतके आहे. आज महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये मृत्यू दर 6.18 टक्के, पश्चिम बंगाल मध्ये 5.6 टक्के, मध्य प्रदेशात 4.32 टक्के इतका जास्त आहे. एकवेळेस राज्यातील मृत्यू दर 7.5 टक्के होता तो कमी होऊन 3.37 टक्के इतका खाली उतरला आहे.\nराज्यातील 30 ते 40 वयोगटात कोरोना लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 40 टक्के तर 40 ते 50 वयोगटात ते 18 टक्के आहे. 50 ते 60 वयोगटात ते 16.5 टक्के आहे. मृत्यू पावलेल्या 32 टक्के रुग्णांना इतर कोणतेही आजार नव्हते. 67 टक्के लोकांमध्ये इतर आजारही होते. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 41.33 टक्के तर ठाण्यात 36.59 टक्के आहे\nमहाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत 4.5 लक्ष चाचण्या झाल्या आहेत. राज्यात 3631 चाचण्या दर दश लक्ष झाल्या असून देशात 2621 चाचण्या होतात. केवळ आंध्र आणि तामिळनाडू राज्यांत आपल्यापेक्षा जास्त चाचण्या होत आहेत.\nपूर्वी राज्यात एकूण झालेल्या चाचण्यांपैकी 18 टक्के पॉझिटिव्ह होत होते आता ते कमी होऊन 15.5 टक्के झाले आहे. सध्या राज्यात केवळ 1400 रुग्ण गंभीर आहेत अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.\nसध्या 70 लाख चाचण्या राज्यात घेण्यात आल्या आहेत . एकूण 18 हजार पथके यासाठी नियुक्त करण्यात आली होती.\nयावेळी वैठकीत 80 टक्के बेड्सची अंमलबजावणी रुग्णालयांनी काटेकोरपणे करावी,रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करण्यासाठी खासगी रुग्णवाहिका सुद्धा अधिग्रहीत कराव्यात, रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांना येणे सोयीचे जावे म्हणून उपनगरीय रेल्वे सेवा त्यांच्यासाठी सुरू करण्याकरिता पाठपुरावा करावा आदी बाबींवर मंत्रिमंडळ सदस्यांनी सूचना मांडल्या.\nराज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ; मंत्रिमंडळाची मंजुरी\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार आहेत. या संदर्भातील निर्णयास आज मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजुरी दिली.\nआतापर्यंत राज्यातील ८५ टक्के नागरिकांचा या योजनेत समावेश होता. कोरोनाचा उद्रेक पाहता आता उर्वरित १५ टक्के नागरिकांनाही योजनेचा लाभ मिळणार असल्याने राज्यातील १०० टक्के जनतेचा समावेश या योजनेत करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ३१ जुलै २०२० पर्यंत ही योजना अंमलात राहील.\nकोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभुमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरीता या दोन्ही योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी उपचार घेता येतील.\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ उपचार पुरविले जातात. त्याचा राज्यातील २ कोटी २३ लाख कुटुंबांना लाभ मिळत आहे. या अंतर्गत राज्यातील सुमारे ८५ टक्के लोकसंख्येचा समावेश होतो. तथापि, राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील नागरिकांनासुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय ९९६ उपचार पद्धतींचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.\nत्याचबरोबर शासकीय रुग्णालयांकरीता राखीव असलेल्या १३४ उपचारापैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवणयंत्राचा उपचार वगळता १२० उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये ३१ जुलै २०२० पर्यंत मान्यता प्राप्त दराने करण्यात येतील. लाभ घेण्यासाठी रहिवासी पुरावा म्हूणन वैध पिवळी, केशरी, पांढरी शिधापत्रिका, तहसीलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर करावा लागेल. त्याबरोबरच शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. कोरोनाच्या साथीचे गांर्भीय आणि उपचाराची तातडी पाहता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबाबत शिथिलता देण्याचे अधिकार राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.\nकोरोनासाठी शासनाने जाहीर केलेल्या खाजगी अंगीकृत रुग्णालयांकडून कोरोना संशयीत रुग्णांवर उपचार करण्याकरीता पीपीई किट्स व एन ९५ मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल. त्या प्रमाणात शासनाने ठरविलेल्या दरानुसार निधी देण्यात येईल. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेमार्फत सनियंत्रण केले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांची असणार आहे.\nठाणे येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय\nठाणे येथे कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या तसेच जनहित याचिका 130/2004 (मनुभाई वाशी विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) मध्ये ठाणे येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे येथे एक अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली.\nया अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयाकरिता न्यायाधिश-1, सहाय्यभूत कर्मचारी-10 याप्रमाणे पदे निर्माण करण्यास तसेच शिपाई संवर्गातील 2 पदे बाह्ययंत्रणेद्धारे भरण्यास मंजुरी देण्यात आली.\nयाकरिता येणाऱ्या रुपये 92,36,372/- इतक्या रकमेचा आवर्ती व रु. 15,67,000/- इतक्या रकमेचा अनावर्ती खर्च याप्रमाणे एकूण रु. 1,08,03,372/- इतक्या रकमेच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.\nमुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती, उपसमितीसा��ी सचिवांची पदे\nमुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती व उप समिती नागपूर आणि औरंगाबादसाठी प्रत्येकी एक प्रमाणे 3 सचिव पदांची निर्मिती करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.\nयामुळे लोक न्यायालये, पर्यायी वादनिवारण केंद्र, सर्व तालुका तसेच गावपातळीवरील विविध विषयांवरील जनजागृती, विधी साक्षरता शिबिरे तसेच प्रशिक्षण शिबिरे असे उपक्रम राबविण्यात येऊन प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करता येईल.\nदिघी औद्योगिक क्षेत्रातील अधिसूचित क्षेत्र एमआयडीसी विकसित करणार\nकेंद्र शासनाच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पातील दिघी औद्योगिक क्षेत्रामधील अधिसूचित झालेले क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत विकसित करण्यास मान्यता देण्यात आली.\nमहामंडळाकडे मोठ्या प्रमाणात मेगा प्रोजेक्ट व परकीय गुंतवणूक करण्यासाठी दिघी औद्योगिक क्षेत्रात उद्योगांकरिता मोठ्या प्रमाणात जागेची मागणी होत आहे. मात्र, महामंडळाकडे पुरेसे क्षेत्र उपलब्ध नसल्याने कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत 12 हजार 140.842 हे.आर क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्र सर्व कायदेशिर बाबी तपासून महामंडळामार्फत विकसित करण्याचे ठरले आहे. यादृष्टीने केंद्र शासन व संबंधित विभागास अवगत करण्यात येईल.\n← वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्चितता दूर करा-वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना दूरध्वनीवरील चर्चेत निर्देश\nनांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 121 रुग्ण बरे ; नवीन तीन रुग्ण पॉझिटिव्ह →\nऔरंगाबाद जिल्ह्यात 72 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,दोन मृत्यू\nभारतात सलग दुसऱ्या दिवशी पाच लाखांहून अधिक चाचण्या\nकोविड असलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांनी खंडपीठात आपली तक्रार दाखल करावी-औरंगाबाद खंडपीठाचे आदेश\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – ���ालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-student-leader-kanhaiya-crime-is-anything-i-believe-should-not-be-hanged-5756720-PHO.html", "date_download": "2021-05-18T02:14:50Z", "digest": "sha1:4CZQEQCI5QKQJ3PVSTCAD7RKJ7FD5QA7", "length": 3497, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Student Leader Kanhaiya - Crime Is Anything, I Believe - Should Not Be Hanged | कन्हैय्या म्हणाला, 'गुन्हा काहीही असो, फाशी नकोच!, हत्येचा बदला हत्या हा तर निर्घृणपणा' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nकन्हैय्या म्हणाला, 'गुन्हा काहीही असो, फाशी नकोच, हत्येचा बदला हत्या हा तर निर्घृणपणा'\nभोपाळ - जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) स्टुडंट युनियनचा माजी अध्यक्ष आणि एआयएसएफचा नेता कन्हैया कुमार सोमवारी भोपाळमध्ये होता. देशात फाशीची शिक्षा बंद व्हावी अशी वकिली करणारा कन्हैय्या कुमार बलात्काऱ्याच्या फाशीच्या शिक्षेबाबत बोलणे मात्र टाळत राहिला. कन्हैय्याने म्हटले की, मला एखाद्याच्या डोक्याच्या मोबदल्यात डोके आणि हत्येच्या बदल्यात हत्या हे योग्य वाटत नाही. भारतात शिक्षा ही सुधाराची प्रक्रिया आहे. आपण भिती दाखवून गुन्हे रोखू शकत नाही. दैनिक भास्करशी बोलताना कन्हैय्याने देशातील वातावरण, युपीए आणि एनडीए सरकारच्या पद्धती आणि भविष्यातील राजकारणाबाबत मत मांडले.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, आमच्या प्रश्नांवर कन्हैय्याची उत्तरे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/03/minister-balasaheb-thorat-about-muslim-reservation.html", "date_download": "2021-05-18T01:49:43Z", "digest": "sha1:NX7ESUF3VW26EPOHDKW3YLHXE4XDVDXQ", "length": 6613, "nlines": 57, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "न्यायालयात टिकेल असे आरक्षण मुस्लिमांना देऊ : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात", "raw_content": "\nन्यायालयात टिकेल असे आरक्षण मुस्लिमांना देऊ : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : मुस्लिमांना न्यायालयात टिकेल, असे आरक्षण देऊ, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.\nसहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकार शेतकर्यांना दोन लाख रुपयांची कर्जमुक्ती देत असताना, शेतकर्याने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले, याची सरकार म्हणून आम्हाला काळजी वाटते. पाथर्डी तालुक्यातील शेतकर्याची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यावर सरकार अभ्यास करत असल्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले.\nमंत्री थोरात म्हणाले की, मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात काढण्यात आला होता. मात्र, मागील देवेंद्र फडणवीस सरकारने मुस्लिम आरक्षणाचा जो कायदा करायला हवा होता, तो केला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तसाच मागे पडला आहे. मुस्लिम समाजाला धर्म म्हणून नव्हे, तर एक गरीब कुटुंबातील घटक म्हणून आरक्षण देणे गरजेचे आहे. या गोष्टी न्यायालयाने सुद्धा मान्य केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देणार असल्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले.\nअतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांनाही मदत करण्याचे काम सरकार करत आहे. त्यासाठी केंद्रानेही शेतकर्यांना मदत करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आहेत. त्यांनीही शेतकर्यांना मदत करण्यात येईल, असे सांगितले आहे. आता दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली असून, दोन लाखांच्या पुढील कर्जमाफीचाही सरकार लवकरच विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nमहाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील शेतकर्यांना सरसकट दोन लाखांची कर्जमाफी करताना, कुठल्याही प्रकारच्या किचकट अटी घातल्या नाहीत. या उलट, मागील फडणवीस सरकारने अनेक किचकट अटी घालून दीड लाख रुपयांची कर्जमाफी केली. मात्र, त्या कर्जमाफीचा शेतकर्यांना काहीह फायद�� झाला नसल्याची टीका महसूलमंत्री थोरात यांनी केली.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/09/mns-ahmednagar-balasaheb-deshpande-hospital.html", "date_download": "2021-05-18T00:47:36Z", "digest": "sha1:ZU72CLPVT6GGQTF6WNNN553TBHOZQXYI", "length": 7278, "nlines": 57, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "शहरातील 68 नगरसेवकांनी सांगावे, आता आम्ही कोणाला काळे फासावे?", "raw_content": "\nशहरातील 68 नगरसेवकांनी सांगावे, आता आम्ही कोणाला काळे फासावे\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : शहरातील बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये गरोदर मातांना बाळंतपणासाठी 3000 ते 5000 रुपये खर्च येत आहे. शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला मोफत सेवा मिळावी, या करीता भाई बार्शीकरांनी या हॉस्पिटलची निर्मिती केली. परंतु आज याच हॉस्पिटलची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देऊन बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्या अवस्थेकडे लक्ष वेधले आहे.\nबाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये लॅबॉरेटरी बंद आहे. रक्तपेढी बंद आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा होत नसल्यामुळे तेथील रुग्णांच्या नतेवाईकांना पैसे खर्च करुन बाहेरुन मेडिकलमधून औषधे आणावी लागतात. दर महिन्याला जवळपास 300 ते 350 गरोदर महिला बाळंतपणासाठी या ठिकानी येतात. आहेत त्या सुविधा बंद पडल्याने रक्त, लघवी तपासणी लॅबॉरेटरी बंद असल्यामुळे खाजगी लॅब मध्ये तपासणी करवी लागते. त्याचा खर्च 1000 ते 2000 हजार रुपये येतो. अचानक रक्त लगले तर दुसरीकडे खाजगी रक्त पेढीतुन खर्च करुन रक्त घ्यावे लागते. त्यामुळे नाहक गोरगरीब जनतेला हजारो रुपये खर्च करावे लागतात.\nबाळंतपणात सिझरसाठी भूलतज्ञ महानगरपालिकेकडे नसल्यामुळे रात्री अपरात्री गरोदर मतांना खाजगी हॉस्पिटल मध्ये जावे लागते. तसेच पांढरी कावीळ, HIV रुग्णांना बाळंतपणासाठी पुणे येथील ससुन रुग्णालयात हलवावे लागते.\nएमआरआय मशीन सारखीच परीस्थिती रक्त पेढीतील मशीनची झाली असुन सर्व टेक्निशियन असतांना 2016 साली 1 करोड रुपये खर्च करुन खरेदी केलेली मशीन आज बंद आहे. या सर्व समस्येमुळे गरीब लोकांवर नाहक खर्च करण्याची वेळ येते, अशी अवस्था झाल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन ���फळ व जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले.\nअनेकवेळा महापौरांनी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलला भेट दिली. परंतु त्यात सुधारणा होण्यापेक्षा बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलची परस्थिती गंभीर व बिकट होत चालली आहे. या प्रश्नावर कुणी नगरसेवक बोलत नाही. अनेक महिला नगरसेवक असून सुध्दा एकाही महिला नगरसेविकेला बाळंतपणासाठी महिलांना येत असलेल्या अडचणींची दखल घ्यावी वाटली नाही. साधे प्रशासनाचे लक्षही वेधले नाही. या सर्व प्रकरणाला आयुक्त व महापौरच जबाबदार आहेत. त्यांच्यासह अहमदनगर महानगरपालिकेतील 68 नगरसेवकांचा ढिसाळ कारभार याला जबाबदार आहे. त्यामुळे आता आम्ही कोणाच्या तोंडाला काळे फासावे असा सवाल नितीन भुतारे यांनी केला आहे.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर महानगरपालिका राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2246", "date_download": "2021-05-18T01:10:35Z", "digest": "sha1:NCOZD5AYWWXUVYTAM27MMA2A4YFWHEEL", "length": 8842, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "सावंगी पोलिस चौकीतील रात्रंदिवस ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी कुमरे साहेब यांच्या हस्ते मच्छर दाणीचे वाटप | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News सावंगी पोलिस चौकीतील रात्रंदिवस ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी कुमरे साहेब...\nसावंगी पोलिस चौकीतील रात्रंदिवस ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी कुमरे साहेब यांच्या हस्ते मच्छर दाणीचे वाटप\nसावंगी- आज दि. 22/07/2020 रोजी सावंगी गावालगत गडचिरोली- भंडारा जिल्ह्याची सीमा असलेल्या पोलीस चौकीमध्ये रात्रंदिवस आपली ड्युटी करत असलेले पोलीस बांधव आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिषेक कुमरे साहेब, यांच्यातर्फे मच्छर दाणीचे वाटप करण्यात आले. पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. प्रसंगी नागरिकांचा मनस्ताप सहन करतात. तर आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. आपलं कर्तव्य बजावताना त्यांच्याकडून आरोग्याकडे अनपेक्षितपणे दुर्लक्ष कर���ात त्यासाठी नागरिकांसाठी सेवा देणाऱ्यांची काळजी घेत आरोग्य अधिकारी कुमरे यांनी पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना मच्छर दाणीचे वाटप केले. यावेळी आरोग्य पर्यवेक्षक कुंभारे, आरोग्य सहायक वालदे, आरोग्य कर्मचारी करपे, मेश्राम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.\nPrevious articleछोट्या व्यापाऱ्यांचा मुद्रा लोन कर्ज शेतकऱ्यांच्या धर्तीवर माफ करावे पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांची मागणी\nNext articleसचिन कात इंडस्ट्रीज सावर्डे मधील चोरी उघड; सात लाखांचा मुद्देमाल जप्त\nसावली तालुका कोविड रुग्णांसाठी 15 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर तातडीने उपलब्ध\nविविध पक्ष व संघटने कडून संसदरत्न दिवंगत नेते खा.राजीव सातव यांना श्रध्दांजली अर्पण.\nशासकीय जमिनीवर अतिक्रमण: उपसरपंचाचे सदस्यत्व रद्द\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nधक्कादायक बातमी, विषारी औषधाने बाप-लेक अत्यव्यस्त,अज्ञात वेक्तीने पिण्याच्या पाण्यात विष टाकल्याचा...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोतवली माडवकर वाडीतील कार्यकर्त्यांचा जाहिर पक्ष प्रवेश .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/lowered-oxygen-levels-of-the-corona-affected-father-the-child-in-the-icu-made-the-bed-empty-for-the-father-nrvb-123271/", "date_download": "2021-05-18T01:23:40Z", "digest": "sha1:DRY43RKV7S47I6RV5PJVJFVGLBVTQ3RQ", "length": 13492, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "lowered-oxygen-levels-of-the-corona-affected-father-the-child-in-the-icu-made-the-bed-empty-for-the-father-nrvb | कोरोना काळात मुलाने केलंय 'हे' काम, बापासाठी आयसीयुतील बेड केला रिकामा; तुम्हीही म्हणाल प्रत्येकाने याचा आदर्श घ्यायलाच हवा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह ��पडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nत्याचा बाप अन् तोकोरोना काळात मुलाने केलंय ‘हे’ काम, बापासाठी आयसीयुतील बेड केला रिकामा; तुम्हीही म्हणाल प्रत्येकाने याचा आदर्श घ्यायलाच हवा\n९ एप्रिल रोजी मयंक यांची तब्येत बिघडली होती. यानंतर १७ एप्रिल रोजी त्यांना नोएडा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या वडिलांचीही प्रकृती बिघडली. त्यांचे ऑक्सिजनही खालावू लागले. जेव्हा त्यांच्या वडिलांना कुठेच बेड उपलब्ध झाला नाही तर मयंकने आपला बेड सोडण्याचा निर्णय घेतला.\nनोएडा : नोएडामध्ये एका ३८ वर्षीय आजारी मुलाने कोरोना संसर्ग झालेल्या आपल्या वडिलांसाठी बेड सोडून दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. मयंक प्रताप सिंहचे वडील उदय प्रताप यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मात्र दुर्देवाने त्यांना रुग्णालयात बेड मिळत नव्हता. यानंतर नोएडा कोविड रुग्णालयात दाखल त्यांचा मुलगा मयंकने वडिलांसाठी आपला बेड सोडण्याचा निर्णय घेतला. मयंक स्वत: कोरोनाबाधित आहेत. आता ते घरात उपचार घेत आहेत.\n१७ एप्रिलला दाखल झाले होते मयंक\n९ एप्रिल रोजी मयंक यांची तब्येत बिघडली होती. यानंतर १७ एप्रिल रोजी त्यांना नोएडा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या वडिलांचीही प्रकृती बिघडली. त्यांचे ऑक्सिजनही खालावू लागले. जेव्हा त्यांच्या वडिलांना कुठेच बेड उपलब्ध झाला नाही तर मयंकने आपला बेड सोडण्याचा निर्णय घेतला. मयंकने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, माझा आरटी-पीसीआर रिपोर्ट १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता. ६ दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याला कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध झाला.\nवडिलांची तब्येत बिघडत होती\nमयंकने सांगितलं की, जेव्हा माझी तब्येत बिघडली तेव्हा मला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. माझा उपचार सुरू झाला आणि मी १० दिवसांपर्यंत रुग्णालयात दाखल हो���ो. माझा ऑक्सिजन लेव्हल स्थिर झाल्यानंतर मला वडील आजारी असल्याचं कळालं. माझ्या वडिलांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत होती. आणि ऑक्सिजनची पातळीदेखील खालावत चालली होती.\nआम्ही रुग्णालयात बेड शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र बेड उपलब्ध झाला नाही. यानंतर मयंकने सीनियर डॉक्टरांशी संपर्क केला. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की, मला अशक्तपणा आहे, पण मी आता बरा आहे. मला बेड रिकामी करण्याची इच्छा आहे. याची गरज माझ्या वडिलांना अधिक आहे. यानंतर २७ एप्रिल रोजी त्यांच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मयंकचे वडील अद्यापही आयसीयूमध्ये आहेत.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/looking-at-the-youth-in-the-background-of-corona-i-am-alive", "date_download": "2021-05-18T01:33:15Z", "digest": "sha1:7ARCTGMILDRN36JHGWX3W3FTSJVWQ25A", "length": 10650, "nlines": 84, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "Looking at the youth in the background of Corona I am alive", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरुणाईकडे बघूनच मी जिवंत...\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करायचा की नाही, यावर मतमतांतरे असताना आजच्या तरुण पिढीला बेजबाबदार म्हटले जाते, पण यांच्यापेक्षा जबाबदार आणि सजग मला कोणीही वाटत नाही. तरुणाईकडे बघूनच मी जिवंत आहे.\nमंगळवार, 13 एप्रिल, 2021 14:34 प्रतिनिधी A + A -\nपुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करायचा की नाही, यावर मतमतांतरे असताना आजच्या तरुण पिढीला बेजबाबदार म्हटले जाते, पण यांच्यापेक्षा जबाबदार आणि सजग मला कोणीही वाटत नाही. तरुणाईकडे बघूनच मी जिवंत आहे. कोणत्याही सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घेताना आनंद वाटत असेल का मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे असतील, तर हे गरजेचं आहे, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.\nलॉकडाऊन बाबत लवकरच मुखमंत्री घेणार निर्णय...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, नाम फाउंडेशन, शिवम प्रतिष्ठान, निर्मला गजानन फाउंडेशन आणि प्रादेशिक रक्तपेढी ससून रुग्णालय यांच्या वतीने रक्तदान महाअभियान शिबिराचे आयोजन केले आहे. याची सुरुवात सोमवारी विद्यापीठातील क्रीडा संकुल येथे नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.\nलॉकडाऊनच्या भीतीने नागरिक धरु लागले गावाचा रस्ता पण...\nयावेळी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस.उमराणी, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, डॉ. मनोहर चासकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, विलास उगले, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. करमळकर यांनी करोनाकाळात रक्ताचा तुटवडा असताना सामाजिक जाणिवेतून विद्यापीठ आपला खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले. यावेळी रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. स��मवारी (दि. १२) रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सव्वाशे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.\nशिरूर तालुक्यातील मोरया हॉस्पिटलचा डॉक्टर निघाला बोगस\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/pune-confusion-erupted-when-municipal-corporation-officials-told-to-close-vegetable-shops-on-mahadevnagar-road-at-9-am/", "date_download": "2021-05-18T01:53:52Z", "digest": "sha1:ZONTPWXCJ3TRPIRIOLREW3LR23WNHOJA", "length": 14436, "nlines": 122, "source_domain": "bahujannama.com", "title": "मनपाच्या अधिकाऱ्यांनी महादेवनगर रस्त्यावरील भाजीपाला दुकाने 9 वाजताच बंद करा असे सांगताच उडाला गोंधळ - बहुजननामा", "raw_content": "\nमनपाच्या अधिकाऱ्यांनी महादेवनगर रस्त्यावरील भाजीपाला दुकाने 9 वाजताच बंद करा असे सांगताच उडाला गोंधळ\nin ताज्या बातम्या, पुणे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते 9 या वेळेत खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. पालिका आयुक्तांनीही तसे पत्रक जाहीर केले आहे. मात्र, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महादेवनगर रस्त्यावरील भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना आज (मंगळवार, दि. 4 मे) सकाळी 9 वाजताच दुक���ने बंद करा असे सांगितले. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह भाजीविक्रेत्यांमध्ये गोंधळ उडाला. अचानक कर्फ्यू लागू केला की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली होती.\nकोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध केले आहेत. सोमवार ते शुक्रवार दरम्यान भाजीपाला, फळविक्री, दूध, स्वीट होम, किराणा मालाची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत खुली ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, हडपसर अतिक्रमण विभागाने आज (मंगळवार, दि. 4) सकाळी 9 वाजता मांजरी फाटा चौकापासून महादेवनगर रस्त्यावरील दुकाने बंद करा, असे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सांगितले. अचानक 9 वाजता दुकाने का बंद करायची असा प्रश्न येथील भाजीविक्रेत्यांसह मटण विक्रेत्यांना पडला.\nदरम्यान, पालिकेच्या वाहनातील अतिक्रमण विभागाच्या गाडीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्याला विचारले आता 9 वाजले आहेत, राज्य शासनाने 11 वाजेपर्यंत भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकानांना परवानगी दिली आहे. तेव्हा कर्मचारी म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे दुकाने बंद करण्यास सांगत आहोत, असे सांगून ते निघून गेले.\nदरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाला हडपसर- गाडीतळ ते गांधी चौक आणि मंत्री मार्केट ते क्षेत्रीय कार्यालयापर्यंत सकाळी खच्चून गर्दी असते ती दिसत नाही का, तेथे कोरोना येत नाही का, हडपसर गाडीतळ गांधी चौक दरम्यान कोरोनाबाधित कोणीच नाही का, असे एक ना अनेक प्रश्न महादेवनगर रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांनी उपस्थित केले. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पदपथ दुकानदारांनी मालकीचे करून घेतले आहेत. त्यांच्यावर का कारवाई करत नाही, असा सवालही अनेक भाजीविक्रेत्यांनी उपस्थित केला.\nअतिक्रमण विभागातील निरीक्षक गणेश तारू म्हणाले की, प्रशासनाच्या नियमानुसार अनधिकृत भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली जाते. मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे सर्वच ठिकाणी एकावेळी कारवाई करण्यात अडचणी येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, नागरिकांना 9 वाजता दुकाने बंद करा असे सांगितल्यानंतर 11 वाजता बंद करतात, असे त्यांनी सांगितले.\nहडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त सोमनाथ बनकर म्हणाले की, अनधिकृत भाजीविक्रेत्यासह अत्यावश्यक सेवेशिवाय जी दुकाने सुरू असतात, त्यांच्यावर कारवाई केली जाते. जीवनावश्यक वस्तूंसह अत्यावश्यक सेवेतील दुकानांना 7 ते 11 ही वेळ दिली आहे. या वेळेशिवाय जी दुकाने सुरू ठेवली जातात, त्यांच्यावर कडक कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nशेत नांगरण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात कोरोना बाधित रुग्णाने केली तोंडावर थुंकून मारहाण\nपाहा Covid- 19 विषाणूचा B.1.1.7 व्हेरिएंटचा फोटो; भारतातील संसर्गाचं मुख्य कारण\nपाहा Covid- 19 विषाणूचा B.1.1.7 व्हेरिएंटचा फोटो; भारतातील संसर्गाचं मुख्य कारण\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमनपाच्या अधिकाऱ्यांनी महादेवनगर रस्त्यावरील भाजीपाला दुकाने 9 वाजताच बंद करा असे सांगताच उडाला गोंधळ\nजर तुम्ही कोरोनाबाधित असाल अन् घरीच उपचार सुरू असतील तर हे 3 उपाय आत्मसात करा – आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन\nअमजद खानच्या नावाने नाना पटोलेंचा फोन टॅप, धक्कादायक माहिती उघडकीस\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस न��रीक्षक दया नायक यांना ‘मॅट’कडून मोठा दिलासा\nएकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा ‘कोरोना’ने घेतला बळी, गावावर शोककळा\nब्लॅक फंगल इन्फेक्शनमुळे रूग्णांना का गमवावे लागताहेत डोळे\nइन्कम टॅक्स आणि फूड ऑफिसर बनून व्यावसायिकांना गंडा घालणार्याला गुन्हे शाखेडून अटक, 5 गुन्हयांची उकल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-shah-rukh-and-aamir-with-son-attend-aaradhya-birthday-party-5749887-PHO.html", "date_download": "2021-05-18T01:59:45Z", "digest": "sha1:D5YUKN4QPCPIDDMOMRRWICEHSLQ5SZ2H", "length": 4744, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shah Rukh And Aamir With Son Attend Aaradhya Birthday Party | आराध्याच्या बर्थडे पार्टीत मुलांसोबत पोहोचले शाहरुख-आमिर, बघा पार्टीचे INSIDE PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nआराध्याच्या बर्थडे पार्टीत मुलांसोबत पोहोचले शाहरुख-आमिर, बघा पार्टीचे INSIDE PHOTOS\nआई वृंदा राय आणि मुलगी आराध्यासोबत ऐश्वर्या, मुलगा अबरामसोबत शाहरुख खान, मुलगा आझादसोबत आमिर खान\nमुंबईः ऐश्वर्या-अभिषेक यांची लाडकी लेक आराध्या 16 नोव्हेंबर रोजी सहा वर्षांची झाली. यानिमित्ताने शनिवारी बच्चन फॅमिलीने त्यांच्या जुहूस्थित 'प्रतीक्षा' बंगल्यावर बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या मुलांसोबत सहभागी झाले होते. पार्टीत अभिनेता शाहरुख खान त्याचा चिमुकला अबरामसोबत तर आमिर खान मुलगा आझाद राव खानसोबत पोहोचला.\nया सेलिब्रिटी किड्सनी एन्जॉय केली आराध्याची बर्थडे पार्टी...\n- आराध्याच्या बर्थडे पार्टीत अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुलगा वियानसोबत पोहोचली. तर सोनाली बेंद्रेसुद्धा तिच्या मुलासोबत पार्टीत दाखल झाली.\n- संजय दत्तची मुले शाहरान आणि इकरासह फराह खानच्या तिळ्या मुलांनीही पार्टीत भरपूर एन्जॉय केले.\n- तारा शर्मा, सोनाली कुलकर्णी, बंटी वालिया, सनी दीवान आणि डब्बू रत्नानीसुद्धा त्यांच्या मुलांसोबत पार्टीत पोहोचले होते.\n- आराध्याच्या बर्थडे पार्टीचे इनसाइड फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये आराध्या आणि ऐश्वर्या डिझायनर ड्रेसमध्ये दिसत आहेत. पार्टीत ऐश्वर्याच्या आई वृंदा राय यांनीही उपस्थिती लावली होती.\nपुढील स्लाईड्सवर बघा, आराध्याच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/nainital-is-of-course-a-mountain-of-greenery-121041000022_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2021-05-18T01:44:05Z", "digest": "sha1:SDB7BLZFH62WJN5T36HS4AEVBDGSB5JP", "length": 13712, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हिरवाईचे गर्द डोंगर अर्थातच नैनिताल | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहिरवाईचे गर्द डोंगर अर्थातच नैनिताल\nचारही बाजूंनी हिरवाईचे गर्द डोंगर आणि याच्या मधोमध पाचूप्रमाणे देखणा दोन मैल लांबीचा नैनिताल येथील तलाव पाहून मन प्रसन्न होते. या सरोवराला डोळ्याचा आकार आहे. म्हणून नैनी आणि त्याच्या बाजूला सात सरोवरे त्याला स्थानिक भाषेत ताल म्हणतात, म्हणून तलावाचे नाव नैनिताल आहे.\nउत्तराखंडमधील नैनिताल गावाची उंची समुद्र सपाटीपासून 6837 फूट आहे. येथील लोकसंख्या अंदाजे 38 हजार आहे. हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे. येथील सर्वाधिक शिखर उत्तरेकडील नैना हे 8579 फूट, ‘दे ओपाथ’ पश्चिमेकडील 7999 फूट, ‘आयारापाथ’ दक्षिणेकडे 7474 फूट उंचीचे आहे. नैनितालमध्ये नवकुचिया ताल, नैनिताल, भीमताल, सुखीताल, मल्लीताल, तल्लीताल आणि खुरपाताल असे 7 तलाव आहेत.\nनिसर्गाची विविध रूपे नैनितालमध्ये पाहावयास मिळतात. कोणत्याही ऋतुमध्ये येथे गेले तरी तेथील निसर्ग आनंदच देतो. खर्या अर्थाने थंड हवेच्या ठिकाणाचा आनंद येथे मिळत राहातो. हिरवेगार डोंगर, झाडांनी वेढलेली सरोवरे, उमटलेले झाडांचे प्रतिबिंब, कधी निरभ्र आकाश, तर कधी ढगांचे आच्छादन सरोवरातील बोटिंगची मजा यामुळे पर्यटक नैनितालच्या प्रेमात पडतो.\nनैनितालमध्ये आल्यानंतर येथील सरोवर पाहून मन ताजेतवाने होते. प्रदूषणविरहित शुद्ध आणि थंड हवा ही येथील खासियत आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या चिवचिवाटाने येथील सकाळ चैतन्य घेऊन जागी होते. निसर्ग भेटण्यासाठी साद घालीत असतो. निसर्गसौंदर्यांने भरून राहिलेला नैनितालचा कोपरान् कोपरा आपल्याला बोलावत राहतो. निसर्गसौदर्यांची उधळण करत राहतो. गेल्या काही वर्षामध्ये येथे वर्षा पर्यटनासाठी येणार्याची संख्याही वाढली आहे. येथील पाऊस अनुभवण्यासाठी पर्यटक मुद्दाम येथे येऊ लागले आहेत. नवकुचिया ताल सर्वात मोठा आहे. 26 चौरस कि. मी. जागा व्यापलेल्या या तलावाची लांबी 1 किमी आणि रूंदी 5 किमी असून तो 40 मीटर खोल आहे. हिमालयाच्या पायथ्याच्या भागात शिवलिक हे 1938 मीटर उंचीवरील नयनरम्य ठिकाण आहे.\nनैनिताल हे भारतातील एकमेव थंड हवेचे ठिकाण, ज्याचा 85 टक्के भाग हा वृक्षांनी व्यापला आहे. बोटिंग, अँडव्हेंचर स्पोर्टस्, ट्रेकिंग, रिव्हर क्रॉसिंग, रोप क्लायंबिंग, घोडय़ावरून रपेट करण्याची व्यवस्ता येथे आहे.\nदेवेंद्र फडणवीस : 'विरोधकांचा दु:स्वास करून नव्हे, प्रबोधनात्मक विवेचनानं कोरोना थांबेल'\nप्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल, फडणीस यांचा मुख्यमंत्र्यांना प्रतिटोला\nगिर्यारोहणाला जाताना कोणती सावधगिरी बाळगायला पाहिजे, जाणून घ्या...\nअभ्यासाला लागा, तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर\nरजनीकांत ज्यांचे भक्त आहे ते ''महावतार बाबा'' जिवंत आहे 5 हजार वर्षांपासून, काय ते कृष्ण आहे\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nप्रियांका चोप्राचा पती निक जोनास शूटच्या वेळी जखमी ...\nप्रियंका चोप्रा आणि निक जोनास सोशल मीडियावर खूप अॅ क्टिव असतात. प्रियंका चोप्रा सध्या ...\n१. आळशी बायको:- स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा. २. धमकवणारी बायको:- कान खोलून ...\nRadhe: ईदवर सलमान खानला रिटर्न गिफ्ट मिळाले, राधेने ...\nयंदाच्या ईदच्या निमित्ताने सलमान खानने 'राधे' चित्रपटाद्वारे आपल्या चाहत्यांना एक खास भेट ...\nकोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठीचा सलाम'\n१३ मे २०१७ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी प्लॅनेट मराठी या पहिल्या मराठी ओटीटी ...\nदेशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर\nदेशात कोरोनाचा कहर सुरुच असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा ��त्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/30/altimetm/", "date_download": "2021-05-18T01:42:47Z", "digest": "sha1:KCMGYDJWTP7KFQBUTQVIJPAZXD6XZVIV", "length": 6615, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "नाम.सदाभाऊ यांना ४ जुलै पर्यंत अल्टीमेटम : खास. राजू शेट्टी – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nनाम.सदाभाऊ यांना ४ जुलै पर्यंत अल्टीमेटम : खास. राजू शेट्टी\nबांबवडे :आपण चळवळीतील कार्यकर्ते असून, कोणत्याही कार्यकर्त्याने चळवळीशी केलेली प्रतारणा खपवून घेतली जाणार नाही, यासाठी च एकेकाळी स्वभिमानीची मुलुख मैदानी तोफ असलेल्या नाम. सदाभाऊ खोत यांना ४ जुलै पर्यंत संघटनेच्या चौकशी समिती समोर खुलासा देण्याचे आवाहन केले आहे, असे मत स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.\nते पुढे म्हणाले कि, नाम. सदाभाऊ खोत हे चळवळीतील खंदे समर्थक म्हणून त्यांची वर्णी शासन दरबारी आपला एक घटक असावा, म्हणून केली होती. परंतु पुणतांबे येथील शेतकरी प्रकरणात त्यांनी शेतकऱ्यांची बाजू सोडून, भाजप शासनाचे प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावली. एकंदरीत शेतकऱ्यांच्या चळवळीशी त्यांनी प्रतारणा केली. यासंबंधित त्यांनी आपली बाजू चौकशी समिती समोर मांडावी,यातून समिती जो निर्णय घेईल, त्याचाच विचार संघटना करेल, असेही खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.\n← आम्ही रस्त्यावरची लढाई लढत राहू – खासदार राजू शेट्टी\n‘ शासकीय इतमाम ‘ म्हणजे नक्की काय \nजुलै मध्ये विधान भवनावर सेनेचा मोर्चा\nबांबवडे चे श्री विष्णू यादव ‘ यशवंत सरपंच ‘ पुरस्काराने सन्मानित\nमतभेदाच्या राजकारणाला तिलांजली देवून विकास करू – आमदार डॉ. कोरे\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\n���ुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/20944", "date_download": "2021-05-18T02:07:29Z", "digest": "sha1:DDBM5FGQARRCD4EIQOQVL2D6OS3ORGUG", "length": 7131, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "नेट परीक्षेत स्वाती आढे यांचे सुयश | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली नेट परीक्षेत स्वाती आढे यांचे सुयश\nनेट परीक्षेत स्वाती आढे यांचे सुयश\nस्थानिक धानोरा येथील श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सत्र २०१८-१९ मध्ये समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असून नुकत्याच झालेल्या ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील नेट परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे.\nस्वाती प्रकाशजी आढे (मुरकुटे) महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनी असून नेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सर्व प्राचर्य व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी आणि आप्तस्वकीयांनी अभिनंदन केले आहे.\nPrevious articleरेती ट्रॅक्टर चालकाचा मुत्युदेह रात्री घरी आणुन टाकला अवैध रेती चोरीत घातपाताची शक्यता असल्याची जोरात चर्चा. \nNext articleअर्जुनवीर पैलवान राहुल आवारे यांची पुणे ग्रामीण Dysp पदी नेमणुक नाशिक येथील प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण\nदेसाईगंज पोलिसांच्या कारवाईत 22400 रुपयांचा दारू साठा जप्त\nधानोरा येथे विजेचा लपंडाव\nआरमोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमाझी वसुंधरा व स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत चित्रकला व भिंती पेंटिंग...\nअखील भारतीय रिपब्लिकन प��्ष जिल्हा गडचिरोली चे प्राथमिक सदस्यत्व नोंदणीचा शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/abvp-conducts-blood-donation-camps-across-the-maharashtra-state1460-blood-donors-donated-blood-nrvb-123906/", "date_download": "2021-05-18T01:17:27Z", "digest": "sha1:2LSGWPH3GXJPRVEYLX3P6JHOXWGWFAF5", "length": 16675, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Abvp conducts blood donation camps across the maharashtra state1460 blood donors donated blood nrvb | अभाविपची राज्यभरात रक्तदान शिबीरे संपन्न; १४६० रक्तदात्यांनी केले रक्तदान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nABVP Blood Donationअभाविपची राज्यभरात रक्तदान शिबीरे संपन्न; १४६० रक्तदात्यांनी केले रक्तदान\nकोकण प्रांतातील मुंबईतील एकूण ८ भागांमध्ये रक्दान शिबिरे आयोजित करण्यात आले त्यात उत्तर मुंबई भागातील दहिसर येथील नवागाव समाजकल्याण मंदिर, पूर्व मुंबईतील चेंबूर येथील बाल विकास संघ , दादर येथील महारष्ट्र हायस्कूल, विद्यानगरी भागामध्ये विले पार्ले रेल्वे स्टेशन व प्रतिक्षानगर भागातील चुनाभट्टी येथे प्रामुख्याने शिबिरांचे आयोजन झाले.\nमुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच रक्ताचा तुटवडाही वाढू लागला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने राज्यभरात अभाविप व स्व. अनिकेत ओव्हाळ स्मृती समितीच्या वतीने रक्तदान शिबिरे घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील कोकण प्रांतामध्ये ७०९, महाराष्ट्र प्रांतामध्ये ५६३ आणि विदर्भ प्रांतामध्ये १८८ असे एकूण राज्यभरात १४६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.\nकोकण प्रांतातील मुंबईतील एकूण ८ भागांमध्ये रक्दान शिबिरे आयोजित करण्यात आले त्यात उत्तर मुंबई भागातील दहिसर येथील नवागाव समाजकल्याण मंदिर, पूर्व मुंबईतील चेंबूर येथील बाल विकास संघ , दादर येथील महारष्ट्र हायस्कूल, विद्यानगरी भागामध्ये विले पार्ले रेल्वे स्टेशन व प्रतिक्षानगर भागातील चुनाभट्टी येथे प्रामुख्याने शिबिरांचे आयोजन झाले. दक्षिण मुंबई भागातील गिरगाव मध्ये देखील एकूण १२३ रक्तदात्यांनी अभाविपच्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले. तसेच नवी मुंबई वाशी येथे एकूण १९३ रक्तदात्यांनी रक्तदान व ९ जणांनी प्लाझ्मा दान केले . कोकणातील उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये विवेकानंद हॉल येथे व दक्षिण रत्नागिरी जिल्यातील जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले यात एकूण ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.\nमहाराष्ट्र प्रांतात देखील मोठ्याप्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील कोथरूड भागातील पांडव नगर पोलीस स्टेशन व गोखले नगर येथे एकाच वेळी रक्तदान शिबीर पार पडले यामध्ये एकूण ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर पिंपरी चिंचवड मध्ये एकूण २५ जणांनी रक्तदान केले. संभाजीनगरमध्ये अभाविप व दत्ताजी भाले रक्तपेढीच्या वतीने शहरातील १० ठिकाणी एकाच दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात एकूण ९६ रक्तदात्यांनी रक्तदान केले, लातूर मध्ये देखील एकाच दिवसात २ शिबिरे घेण्यात आले त्यात एकूण ४५ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवत रक्तदान केले.\nविदर्भ प्रांतातील अकोला मध्ये हेडगेवार रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २३ तर वाशीम मध्ये शासकीय रक्तपेढी येथे घेण्यात आलेल्या रक्दन शिबिराला १९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यवतमाळ शहरामध्ये वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३७ तर जिल्ह्यातील उमरखेड येथे गोळवलकर गुरुजी रक्तपेढी सोबत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला एकूण ५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. अमरावती महानगरामध्ये अभाविप व बालाजी रक्तपेढी यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला एकूण २८ जणांनी रक्तदान केले सोबत पूर्व नागपूर येथे १३ भंडारा येथील पवनी शहरात १७ जणांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले.\nअशा प्रकारे तिन्ही प्रांताचे मिळून एकूण ४१ शाखांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यात एकूण १४६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.\nया रक्तदान शिबिरासोबतच विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते अ��ेक सेवा कार्य आप आपल्या शाखेमध्ये राबवत आहेत. यामध्ये रुग्णांना औषधे व बेड उपलब्ध करून देणे असेल, रुग्णालयांमध्ये स्वयंसेवक म्हणून कोविड सेंटर मध्ये मदत करणे, स्मशानभूमी मध्ये मृत कोरोना रुग्णांचा अंतिम संस्कार करणे, कोविड रुग्णांना रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून देणे, दुचाकीवर रुग्णालयात सोडणे अशी विविध प्रकारची सेवा कार्य विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते करत आहेत.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/corona-vaccine-online-registration-will-start-today-for-people-between-18-and-44-years/", "date_download": "2021-05-18T01:26:45Z", "digest": "sha1:7VDGJ5MPAAQO3SJHRCJ55YI5JDXEUEF3", "length": 13598, "nlines": 130, "source_domain": "bahujannama.com", "title": "18 ते 44 वर्षाच्या लोकांसाठी आजपासून सुरू होणार ऑनलाइन रजिस्ट्रेशन, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया - बहुजननामा", "raw_content": "\n18 ते 44 वर्षाच्या लोकांसाठी आजपासून सुरू होणार ऑनलाइन रजिस्ट्रेशन, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात 1 मेपासून कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा सुरू होणार आहे. याच शनिवारपासून 18 वर्ष ते 44 वर्षांचे लोक सुद्धा कोरोना लस घेण्यास पात्र होतील. यापूर्वी 45 वर्षाच्या वरील लोकच लस घेऊ शकत होते. 18 ते 44 वयाच्या लोकांना कोरोना व्हॅक्सीन घेण्यासाठी आजपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असेल. सरकारने स्पष्ट केले आहे की, या लोकांना वॉक-इन म्हणजे लसीकरण केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा मिळणार नाही. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपचा वापर करू शकता. लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनच मान्य आहे.\n* कोरोना व्हॅक्सीनेशनसाठी 18-44 वर्षाचे लोक आजपासून कोविन पोर्टल cowin.gov.in किंवा आरोग्य सेतु अॅपवर रजिस्ट्रेशन करू शकतात.\n* अॅपवर किंवा वेबसाइटवर जाऊन मोबाईल नंबर नोंदवा.\n* मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी दिला जाईल. हा ओटीपी व्हेरिफाय करावा लागेल.\n* यानंतर तुम्ही व्हॅक्सीनेशनसाठी रजिस्ट्रेशन पेजपर्यंत पोहचाल. येथे तुम्हाला फोटो आयडी प्रूफची माहिती भरावी लागेल.\n* फोटो आयडी प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा पेन्शन पासबुक सिलेक्ट करू शकता.\n* यानंतर तुम्हाला आयडी प्रूफचा नंबर, नाव, जेंडर आणि जन्म वर्ष नोंदवावे लागेल.\n* सर्व माहिती भरल्यानंतर रजिस्टर बटनवर क्लिक करावे लागेल.\n* रजिस्ट्रेशननंतर जवळचे व्हॅक्सीनेशन सेंटर निवडण्यासाठी पिनकोड टाकून शेड्यूल आणि केंद्र निवडावे लागेल.\n* येथे व्हॅक्सीनेशन डेट आणि टायमिंगची माहिती मिळेल. अशाच प्रकारे आरोग्य सेतु अॅपवर सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता.\nहैद्राबाद येथील भारत बायोटेकने आपली कोविड-19 लस ‘कोव्हॅक्सीन’ ची किंमत राज्य सरकारांसाठी 600 रुपये प्रति डोस आणि खासगी हॉस्पिटलसाठी 1,200 रुपये प्रति डोस ठरवली आहे. तर पुणे येथील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने आपल्या कोविड-19 लस ’कोविशील्ड’ ची किंमत राज्य सरकारांसाठी 400 रुपये प्रति डोस आणि खासगी हॉस्पिटलसाठी 600 रुपये प्रति डोस जाहीर केली आहे. दोन्ही लसी 150 रुपये प्रति डोसच्या दराने केंद्र सरकारला उपलब्ध होतील.\nदेशात आतापर्यंत देण्यात आले 14.77 कोटी डोस\nदेशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची सुरूवात झाली आहे. ज्यानंतर आतापर्यंत एकुण 14.77 कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. सध्या मंगळवारी 24 लाखापेक्षा जास्त डोस देण्यात आले. आरोग्य मंत्रालयानुसार रात्री आठ वाजेपर्यंत एकुण 14 कोटी 77 लाख 27 हजार 54 डोस दिले गेले आहेत.\nकोरोनामुळे 24 तासात 3286 जणांचा मृत्यू, भारतात एकुण मृतांचा आक��ा दोन लाखांच्या पुढे\nराज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडिल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन\nराज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडिल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n18 ते 44 वर्षाच्या लोकांसाठी आजपासून सुरू होणार ऑनलाइन रजिस्ट्रेशन, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nसुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांना कोरोनाची बाधा\nभारताविरुद्धच्या सामन्यानंतर न्यूझीलंडचा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू होणार निवृत्त\n…म्हणून अमिताभ बच्चननं गुरूव्दारा कमेटीला दिलेले 2 कोटी रूपये परत करण्याची होतेय मागणी\nपुण्यातील ‘सिरम’ला मोदी सरकारचा दणका ‘हा’ प्रस्ताव फेटाळला, देशवासियांना प्राधान्य देण्याची केंद्राची भूमिका\nब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका कोणाला कसा करावा बचाव, जाणून घ्या आरोग्यमंत्री काय म्हण���ात…\nसिटी कॉपोरेशनला कर्मचार्याने घातला 40 ते 45 लाखांचा गंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/28/shvrsnvd/", "date_download": "2021-05-18T01:47:35Z", "digest": "sha1:RUB2UQOGTDR2GIFDD6SWPNOMO2OI34ZI", "length": 7145, "nlines": 99, "source_domain": "spsnews.in", "title": "शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोहचवण्यासाठी शिवार संवाद- आमदार शिवाजीराव नाईक – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nशेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोहचवण्यासाठी शिवार संवाद- आमदार शिवाजीराव नाईक\nशिराळा : शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी समजावून घेवून, शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी शिवार संवाद अभियान सुरु करण्यात आल्याची माहिती, आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिली.\nअंत्री खुर्द ,अंत्री बुद्रुक, वाकुर्डे खुर्द, वाकुर्डे बुद्रुक या गावात आयोजित शिवार संवाद सभेत ते बोलत होते.\nशासनाने शेतकऱ्यांना रोख आर्थिक मदत यासोबत पिक विमा , शेततळे, अत्याधुनिक कृषी अवजारे, बी-बियाणे, कीटकनाशके , रासायनिक व सेंद्रिय खते, माती परीक्षण, शेतकरी आरोग्य विमा, गोपीनाथ मुंढे अपघाती विमा, गट शेती, गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार, यांची माहिती आमदार नाईक यांनी शेतकऱ्यांना दिली. याप्रसंगी औत हाकून शेतकऱ्यांसोबत पिठलं भाकरी सुद्धा खाल्ली.\nयावेळी बाळकू पाटील, आनंदराव पाटील, उत्तम पाटील, सुखदेव पाटील, प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील, रणजीत कांबळे, संभाजी पाटील, संदीप केसरकर, मंगलनाथ पाटील, मारुती पाटील, उत्तम पाटील, सर्जेराव जाधव, श्रीरंग जाधव उपस्थित होते.\n← सरुडात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार -आमदार सत्यजित पाटील यांचा सक्रीय सहभाग\nइंजिनिअरींगच्या प्रथम वर्षासाठी ५ जून पासून ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया →\n‘ ज्यांना मतदारसंघातील गावेच माहित नाहीत, ती विकास काय करणार ‘-आमदार सत्यजित पाटील सरुडकर\nउदयगिरी खरेदी-विक्री संघाच्या उपसभापती पदी सौ. मीनाक्षी पाटील\nस्वाभिमानी संघटनेच्या शाहुवाडी तालुका सरचिटणीस पदी तानाजी रवंदे\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त��या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/28/sondoliaarogykendr/", "date_download": "2021-05-18T00:24:54Z", "digest": "sha1:HCZ6NN3MZPMLF2Y7OQCGXWZW4GQOCE66", "length": 9087, "nlines": 101, "source_domain": "spsnews.in", "title": "सोंडोली इथं प्रथमिक आरोग्य उपकेंद्र मंजुरीसाठी प्रयत्न करणार.—– सर्जेराव पाटील पेरीडकर. – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nसोंडोली इथं प्रथमिक आरोग्य उपकेंद्र मंजुरीसाठी प्रयत्न करणार.—– सर्जेराव पाटील पेरीडकर.\nग्रामिण भागातील जनतेला सुलभ व तत्काळ आरोग्य सेवा मिळावी, यासाठी वारणा व कानसा खो-यातील मध्य ठिकाण असलेल्या सोंडोली येथे लवकरात लवकर आरोग्य उपकेद्रांच्या उभारणीसाठी व मंजूरीसाठी प्रयन्त करणार आसल्याचे, प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परीषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी केले. ते सोंडोली ता.शाहूवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्धघाटन कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्ष स्थानी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील होते.\nया कार्यक्रमात पुढे बोलतानाश्री पाटील म्हाणाले की, जिल्हा परीषद प्रथमिक शाळांचा दर्जा सुधारला पाहीजे, यासाठी प्रयन्त चालू असून पहिलीच्या वर्गाला सेमी इंग्लीश चालू केले असून, शित्तूर वारुण मतदारसंघांतील सर्वच शाळांना भेटी देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले .\nया कार्यक्रमात ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हाणाले की, सध्या पावसाळा सुरु असून ग्रामिण भागात येणारे साथीचे अजार, त्यासाठी मार्गदर्शन मिळावे, व आपल्या गावत योग्य उपचार मिळावा, यासाठी जिल्हा परिषद व राजाराम बापू साखर कारखान्याच्या वतीने हे शिबीराचे आयोजन केले आहे.\nसोंडोली सारख्या गावात आरोग्य उपकेंद्र झाल्यास, वारणा व कानस��� खो-यातील दहा ते पंधरा गावातील लोकांची सोय होणार आहे, तरी आरोग्य आरोग्य सभापतींनी प्रयत्न करावा, अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी केली आहे.\n,या कार्यक्रमासाठी प्रकाश म्हाळूंगेकर मेडीकल ऑफिसर, राजाराम बापू कारखाना डॉ यू .जी. कुभांर , अति. जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर , , डॉ . बी.के. काबंळे तालुका आरोग्य अधिकारी शाहूवाडी, .डॉ. नरेंद्र माळी भेडसगाव, डॉ .अभिजीत पाटील ,.माजी सरपंच प्रकाश पाटील, आण्णासो पाटील, दिलीप पाटील, मुख्यध्यपक संजय पाटील, विश्वास पाटील, आनंदा सावंत, ग्रामसेवक बी.जी.पाटील, व परीसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचलन भगवान सावंत यांनी केले .\n← कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस : अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ\n१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी ‘मुस्तफा डोसा ‘ याचा मृत्यू →\nमनसेची तालुक्यातील नवीन कार्यकारीनी जाहीर\nवारूळ मध्ये २५९ मतांनी ‘ दारू ची बाटली ‘ आडवी\nसामन्यांच्या हृदयामधले अनभिषिक्त सम्राट-श्री. सुरेश नारकर\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/gondia/curb-black-market-remedicivir-collector-ground-visit-medical-and-check-data-a301/", "date_download": "2021-05-18T00:31:15Z", "digest": "sha1:QFYVWNGTDCLFIT6JACIXSEJO54CH2GQM", "length": 34051, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी कलेक्टर ग्राऊंडवर, मेडिकलला भेट देऊन तपासला डाटा - Marathi News | To curb the black market of remedicivir at the collector ground, visit the medical and check the data | Latest gondia News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nभारतीयांनी इस्रायली जनतेप्रमाणे राष्ट्रवादी बनायला हवे - पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय म��िलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nAll post in लाइव न्यूज़\nरेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी कलेक्टर ग्राऊंडवर, मेडिकलला भेट देऊन तपासला डाटा\nगोंदिया जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.\nरेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी क��ेक्टर ग्राऊंडवर, मेडिकलला भेट देऊन तपासला डाटा\nगोंदिया - जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. अशा कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण करुन त्याची अतिरिक्त दराने विक्री केली जात असल्याची ओरड वाढली आहे. याचीच दखल घेत कलेक्टर, सीईओ, डीएचओ यांनी शुक्रवारी (दि.९) सकाळीच थेट शहरातील मेडिकल दुकानांमध्ये धडक देत रेमडेसिविरचा स्टॉक चेक केला. तसेच मेडिकलची पाहणी केली अचानक दिलेल्या भेटीमुळे मेडिकल चालकांमध्ये खळबळ उडाली होती.\nगोंदिया जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच फायदा काही मेडिकल चालक घेत असून तुडवडा निर्माण करुन अतिरिक्त दाराने त्याची विक्री करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शहरातील जे स्टाॅकिस्ट आहेत त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन ठेवावा, त्याची माहिती वेळोवेळी प्रशासनाला द्यावी यासाठी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी कुठलीही पूर्वसूचना थेट शहरातील मेडिकल दुकानांना भेट देऊन रेमडेसिविर इंजेक्शन आणि कोरोना संबंधित औषधांचा साठा किती उपलब्ध आहे याची तपासणी केली. तसेच अतिरिक्त स्टॉक उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देत अतिरिक्त दराने रेमडेसिविर व इतर औषधांची विक्री केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.\nजिल्हाधिकाऱ्यांनी दोन मेडिकलच्या दुकानातील संगणकातील स्टॉकची सुध्दा पाहणी केली. दरम्यान या धडक मोहिमेमुळे मेडिकल चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. यावेळी त्यांच्यासोबत जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, डीएचओ डॉ. नितीन कापसे, उपविभागीय अधिकारी वंदना संवरगपते, नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी सुध्दा उपस्थितीत होते.\nअतिरिक्त दराने विक्री केल्यास थेट तक्रारी करा\nरेमडेसिविर इंजेक्शनची मागणी संपूर्ण राज्यभरातच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करुन लूट केली जात आहे. यासंबंधिच्या तक्रारीत सुध्दा वाढ झाली आहे. त्य��मुळे शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा रेमडेसिविर इंजेक्शन, मास्क यांची अतिरिक्त दराने विक्री करणाऱ्यांची थेट माझ्याकडे तक्रार असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी नागरिकांना आवाहन केले.\nकारोना संसर्गात वेगाने वाढ होत आहे. यामुळे रेमडेसिविर कोरोनावरील औषधांची मागणी वाढली आहे. पण या संधीचा फायदा घेत औषधांचा काळाबाजार केला जात आहे. मात्र हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून काळाबाजार करणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही,त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल.\n- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी\nCoronavirus in MaharashtraMaharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र\nIPL 2021 : विश्वास ठेवा, केकेआरने सर्वात पहिल्या सामन्यानंतर शतकच केलेले नाही\nकसोटी स्पेशालिस्ट खेळाडूंना आयपीएल दरम्यान सरावासाठी लाल ड्युक चेंडू मिळणार\nIPL 2021: मुंबई इंडियन्स हॅट्ट्रिकसाठी उत्सुक; आयपीएलचे १४वे पर्व आजपासून\nआजपासून आयपीएलला सुरुवात; घरात कैद झालेल्यांसाठी समाधानाची झुळूक\nIPL 2021: यंदाची आयपीएल स्पर्धा कोणता संघ जिंकणार, इंग्लंडच्या माजी कर्णधारानं केली भविष्यवाणी\nMI vs RCB, Match Preview: कोहलीसमोर मुंबईचं 'विराट' आव्हान; कोण जिंकणार\nलॉकडाऊनमध्ये आता १ जूनपर्यंत वाढ\nअवकाळीने वाढविली शेतकऱ्यांसह फेडरेशनची चिंता\nधानाची उचल करुन खरेदीला त्वरित सुरुवात करा\nसलग चार दिवसांपासूृन लागतोय रुग्ण वाढीला ब्रेक\nअन्यथा किसान आघाडी धान खरेदी केंद्रासाठी रस्त्यावर उतरणार\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3666 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2314 votes)\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवता�� पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nParam Bir Singh: परमबीर सिंहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nमदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%A4", "date_download": "2021-05-18T02:19:10Z", "digest": "sha1:B4OKESNOCCR6LE7I4SQAPBKPHZDLZV4W", "length": 3955, "nlines": 109, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइ���्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकर बचतीसह चांगला परतावा हवाय 'या' आहेत पोस्टाच्या सर्वोत्तम योजना\nगृहकर्जावरील कर सवलतीचा लाभ घ्यायचाय मग जाणून घ्या 'ह्या' अटी\nव्याजदर घटले तरी लघु बचत योजना आकर्षकच\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/health-news-marathi/washing-face-while-taking-bath-is-right-or-wrong-know-skin-experts-opinion-nrsr-120486/", "date_download": "2021-05-18T01:18:15Z", "digest": "sha1:MRVD636R4JQ2PUI535QVI265J6OPHBK7", "length": 11920, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "washing face while taking bath is right or wrong know skin experts opinion nrsr | आंघोळीच्या वेळी गरम पाण्याने तोंड धुवावे का ? जाणून घ्या त्वचातज्ञांचे मत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nSkin Care Tipsआंघोळीच्या वेळी गरम पाण्याने तोंड धुवावे का जाणून घ्या त्वचातज्ञांचे मत\nआंघोळ करतानाच आपण चेहराही साबणाने किंवा फेसवॉशने धुवून घेतो. असे करणे चुकीचे असल्याचे त्वचा तज्ज्ञांचे मत आहे. आंघोळीकरता वापरले जाणारे (dont wash face while taking bath) पाणी बरेच गरम असल्याने या पाण्याने चेहरा धुवू नये.\nप्रत्येकाची आंघोळीची(Bath) पद्धत ठरलेली असते. कोणाची आंघोळ अवघ्या पाच मिनिटांमध्ये उरकते तर काहींना बराच वेळ लागतो. काहीजण आधी केस धुतात तर काही शारीरिक स्वच्छतेनंतर केसांवर पाणी ओततात.आंघोळीदरम्यान तोंड धुवायचे(washing face while taking bath) की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.\nआंघोळ करतानाच आपण चेहराही साबणाने किंवा फेसवॉशने धुवून घेतो. असे करणे चुकीचे असल्याचे त्वचा तज्ज्ञांचे मत आहे. आंघोळीकरता वापरले जाणारे पाणी बरेच गरम असल्याने या पाण्याने चेहरा धुवू नये.\nविस्ताराची खास ऑफर, डॉक्टर ���णि परिचारिकांना आता हवाई प्रवास मोफत\nशरीराच्या इतर भागांच्या तुलनेत चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. म्हणूनच गरम पाण्यामुळे ती खराब होऊ शकते. गरम पाण्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, त्वचा लाल होणे अशा समस्या निर्माण होत असल्याने आंघोळीचे पाणी तोंड धुण्यासाठी वापरू नये. पाणी जेवढे गरम तेवढी चेहऱ्याची त्वचा कोरडी पडण्याचा धोका जास्त असतो. चेहऱ्याची त्वचा गरम पाण्याच्या संपर्कात आल्याने त्वचेचा रंग बदलण्याचा धोका असतो. त्वचेचा पाण्याशी जास्त संपर्क येणे हे सुद्धा आंघोळीदरम्यान तोंड न धुण्याचे महत्त्वाचे कारण म्हणता येईल.\nआंघोळीचा वेळ कमी करणे गरजेचे आहे. फक्त पाच ते दहा मिनिटात आंघोळ उरकायला हवी. त्यामुळे शक्यतो बेसिनमध्ये तोंड धुवा. असे केल्याने आंघोळीचा वेळ कमी होतो आणि त्वचेचा पाण्याशी फार संपर्क येत नाही. त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी आंघोळ लवकरात लवकर आटपा. दिवसातून फक्त एकदा कोमट पाण्याचे आंघोळ करा.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/04/27/unmesh-shahane-cartoonist-drawing-good-cartoon/", "date_download": "2021-05-18T01:51:02Z", "digest": "sha1:OLNURNECSNFVYTOJC67I5HCB5UYZ6HTX", "length": 17068, "nlines": 179, "source_domain": "yuvakatta.com", "title": "सोलापूरचा 'हा' कलाकार करतोय व्यंगचित्रांच्या माध्यम��तून मार्मिकपणे प्रबोधन...! - YuvaKatta", "raw_content": "\nHome व्यक्तिविशेष सोलापूरचा ‘हा’ कलाकार करतोय व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिकपणे प्रबोधन…\nसोलापूरचा ‘हा’ कलाकार करतोय व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिकपणे प्रबोधन…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nसोलापूरचा ‘हा’ कलाकार करतोय व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिकपणे प्रबोधन\nसोलापूर : जग कोरोना या महाभंयकर विषाणूने त्रस्त आहे. दिवसेंदिवस कोरोना ग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जगाची चिंता वाढली आहे. यावर शासन आणि प्रशासन लोकांना तोंडाला मास्क लावा सोशल डिस्टन्सिंग ठेवा असं वारंवार सांगत आहे, तरीही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळतात. जबाबदार नागरिक म्हणून लोकांनी कसे वागावे या संदर्भात त्यांच्यामध्ये प्रबोधन व्हावे यासाठी व्यंगचित्राच्या माध्यमातून उन्मेश शहाणे मार्मिकपणे प्रबोधन करत आहेत.\nव्यंगचित्रकार उन्मेश शहाणे यांनी मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनपासून ते आजतागायत दररोज घडणाऱ्या घडामोडींवर व्यंगचित्रे काढत आहेत. सहज सोप्या भाषेतील ही व्यंगचित्रे लोकांच्या बेफिकिरीवर मार्मिक चिमटे काढून त्यांची कान उघाडणी करीत आहेत. तसेच लॉकडाऊनच्या काळात लोक घरात कंटाळू नये, म्हणून काही हास्य व्यंगचित्रेही प्रसिद्ध करीत आहेत.\nत्यांच्या व्यंगचित्रे सोशल मीडियामध्ये चांगलेच व्हायरल होत आहेत. व्हाट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून त्यांची व्यंगचित्रे घराघरात पोहचत आहे आणि वाचकांची त्यांच्या व्यंगचित्रांना पसंती मिळत आहे.\nया लॉकडाऊन काळात जवळपास ३०० प्रबोधनात्मक व्यंगचित्रे काढली आहेत. प्रत्येक व्यंगचित्र हे लोकांना आणि प्रशासनाला प्रबोधनात्मक संदेश देणारे आहे.\nलॉकडाऊनच्या काळात लोक व्यायाम करीत नाही त्याचे तोटे, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, मास्क वापरावा, हात स्वच्छ धुणे, गर्दीत जाऊ नये, आरोग्याविषयी काळजी घेणे,कौटुंबिक अडचणी, विद्यार्थ्यांची कुचंबणा, राजकीय घडामोड, महामारीची परिस्थिती, बँकेत, भाजीपाला घ्यायला गर्दीत जाऊ नये, गरिबांना साहाय्य करणाऱ्या संस्था, नागरिक यांच्याविषयी कृतज्ञता, नर्स, डॉक्टर, प्रशासन, पोलीस यांच्या सन्मानार्थ अनेक व्यंगचित्रे काढून त्यांनी जनप्रबोधन केले आहे.\nविविध कलेत मिळवले नैपुण्य\nकोणताही कलाकार म्हटला की, तो फक्त एकाच कलेत निपूण असतो असे नाही, प्राविण्य असलेल्या एका कलेव्यतिरिक्त दोन तीन कलांचा तरी अविष्कार तासात दिसून येतो. अशीच काहीशी विविधता आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये प्रतीत करणारी व्यक्ती म्हणजे उन्मेश शहाणे. ते मूळचे करमाळ्याचे.\nसलग सहा वर्षे त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले जीडी आर्ट पेंटिंग आणि आर्ट टीचर डिप्लोमा असे दोन डिप्लोमा पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यानंतर स्थानिक दैनिकात त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून कामास सुरवात केली. शिक्षण घेत असताना गायन, वादन, फोटोग्राफी, अभिनय आणि नृत्य या कलेतही नैपुण्य मिळवत गेले.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहे पण अवश्य वाचा :\nकांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार\nह्या आहेत जगातील सर्वात\nमुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…\n प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणार्या ‘या’ बॉलीवूड स्टार्सवर लागला होता बलात्काराचा आरोप\nNext articleरोमहर्षक सामन्यात बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा एक धावांनी केला पराभव: विराटची टीम टॉपवर\nपुण्यातील ही तरुणी सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी जन’जागृती’ करतेय…\n७० वर्षीय मीनाताईं १६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’…..\nपुण्यातील हे मुस्लीम कुटुंब देतेय कोरोनाच्या लढाईत योगदान….\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी केलीय….\nचित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे आदर्श मांडलाय…\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्यांने कमवले लाखो रुपये\nनोकरीकरते वेळेस त्यांच्याकडे होते फक्त 39 रुपये,आज चीन मध्ये आहे 8 करोड रुपयांचा व्यवसाय…\nममता बॅनर्जी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित….\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\n‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.\nही आहे रामोशी समाजातील पहिली महिला रिक्षाचालक…\nगाडी चालवण्यापूर्वी महिलांनी या गोष्टीची काळजी घ्यावी, म्हणजे अडचणीचा सामना करावा...\nलिंगराज मंदिरामध्ये भगवान शंकर आणि विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते….\nइज्जतीचा प्रश्न बनून एका बकेटीसाठी इटलीच्या या दोन शहरात भयंकर युद्ध...\nवास्तू टिप्स: ‘या’ प्रकारचे घर असल्यास सदैव राहते सुख आणि शांती….\nनवरीला घरी नेण्यासाठी हेलिकॉप्टरने आलेल्या नवरदेवासोबत असे काही झाले कि वाचून...\nएका राजनीतिक चुकीमुळे पाकिस्तानात गेलेल्या बंदराचा उपयोग आता भारताविरुद्ध केला जातोय..\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत\nकेळाच्या झाडाच्या फुलात लपलेले हे आरोग्यदायी फायदे जाणून चकित व्हाल.\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/insurance-free/", "date_download": "2021-05-18T02:18:08Z", "digest": "sha1:LYMXG2UBZC5X3DUOO2M27IJTUYVN2AGI", "length": 6392, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "Insurance Free Archives - बहुजननामा", "raw_content": "\nग्राहकांना आकर्षित करण्यासाठी IRCTC ची खास ऑफर, विमान प्रवासावर 50 लाखांचा विमा मोफत\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. बर्याच राज्यांमध्ये आंशिक लॉकडाऊन जाहीर केला आहे. परिणामी, एका ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनव�� दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nग्राहकांना आकर्षित करण्यासाठी IRCTC ची खास ऑफर, विमान प्रवासावर 50 लाखांचा विमा मोफत\nलॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या\nफडणवीसांनी भाजपा अध्यक्षांना पत्र पाठवून जागे करावे, सतत महाराष्ट्राची बदनामी करु नये – माजी आमदार मोहन जोशी\n…म्हणून सायंकाळनंतर केलं जात नाही मृतदेहाचं पोस्टमार्टम\nगोवा, महाराष्ट्र किनारपट्टीजवळ आज सायंकाळी येणार ‘तैक्ते’चक्रीवादळ\n15 हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता अॅन्टी करप्शनच्या जाळयात\nनिंबाळकर तालीम मंडळातर्फे संस्थांना धान्याचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/gold-and-silver-price-rise-in-week-due-to-covid-second-wave-hit-india/articleshow/82118725.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2021-05-18T02:01:40Z", "digest": "sha1:5CJDQTGLV5WW32UGQRU5UGXU4HD2CDAT", "length": 14002, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nGold rate today सोने तेजीत ; करोनाची दुस��ी लाट, सोन्याची ५० हजारांच्या दिशेने कूच\nदेशभरात दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा दोन लाखांवर गेला आहे. त्याचे पडसाद कमॉडिटी बाजारावर उमटत आहेत. आठवडाभरात सोने आठशे रुपयांनी महागले आहे. सोने आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.\nदेशात दिवसागणिक करोनाची परिस्थिती गंभीर होत आहे.\nत्यामुळे सोन्यामध्ये मात्र तेजी दिसून आली आहे.\nआठवडाभरात सोन्याचा भाव आठशे रुपयांनी वधारला आहे.\nमुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात आणखी बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा, खाटांची मर्यादित संख्या यामुळे दिवसागणिक करोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे सोन्यामध्ये मात्र तेजी दिसून आली आहे. आठवडाभरात सोन्याचा भाव आठशे रुपयांनी वधारला आहे.\nथेंबे थेंबे तळे साचे ; टपाल खात्याची ही गुंतवणूक योजना तुम्हाला बनवेल लखपती\nया आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याचा भाव ४६५०० रुपयांच्या आसपास होता तर चांदी ६६३०० रुपये होती. आठवडाभरात सोने आणि चांदीमध्ये उलथापालथ दिसून आली.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव ४७३५० रुपयांवर बंद झाला. त्यात १७५ रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७४३२ रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६८६०२ रुपयांवर बंद झाला असून त्यात ६२ रुपयांची वाढ झाली.\nदरमहा १० हजार गुंतवणूक करेल कोट्याधीश; या कंपनीचा मल्टी असेट फंड ठरतोय लोकप्रिय\nGoodreturns या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५००० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४६००० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२६० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०४१० रुपये आहे. त्यात ११० रुपयांची वाढ झाली. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४५२० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९००० रुपये आहे.\nरत्ने व दागिने उद्योग सावरला; चौथ्या तिमाहीत रत्ने व दागिन्यांच्या निर्यातीत झाली वाढ\nजागतिक बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेने सोने दरात घसरण होत आहे. चालू वर्षात सोने जवळपास ३५०० रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यात देशात करोनाचा कहर सुरु आहे. दैनंदिन रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा अनिश्चित परिस्थितीत दीर्घकालावधीत जोखीममुक्त गुंतवणूक म्हणून सोने एक चांगला पर्याय असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. २०२० मध्ये करोना संकटात सोन्याने २८ टक्के परतावा दिला. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६३०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. तर २०१९ मध्ये सोन्यामधून गुंतवणूकदारांना २५ टक्के परतावा मिळालं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nJewellery Export रत्ने व दागिने उद्योग सावरला; चौथ्या तिमाहीत रत्ने व दागिन्यांच्या निर्यातीत झाली वाढ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nनागपूरमुलीने केली आईच्या प्रियकराची हत्या; लैंगिक छळाला त्रासून उचलले पाऊल\nमुंबईमुंबईला खूप मोठा दिलासा; ९ मार्चनंतर 'ही' ठरली सर्वात कमी रुग्णसंख्या\nमुंबईचक्रीवादळाच्या तडाख्याने मुंबईचा थरकाप; वाऱ्याचा वेग ताशी ११४ कि.मी.\nक्रिकेट न्यूजक्रिकेटमध्ये होणार मोठा भूकंप; क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बॉल टॅम्परिंगची पुन्हा चौकशी\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nअहमदनगरमहाराष्ट्रावर संकटं, मुख्यमंत्र्यांबद्दल तृप्ती देसाई म्हणाल्या…\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभव��ष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/land-case/", "date_download": "2021-05-18T01:31:56Z", "digest": "sha1:5GKRUJQVHBRSB2AZFXRLSOMDRIF2S7HL", "length": 2707, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "land case Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nभोसरी जमीन प्रकरणी खडसेंना दिलासा\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nनिमगाव म्हाळुंगीत जमीन व्यवहारात फसवणूक\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/stir/", "date_download": "2021-05-18T01:43:51Z", "digest": "sha1:YO2GD52K43EITDCPVVGWNBZ3HMPJNRWT", "length": 2695, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "stir Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसौगत रॉय यांच्या वक्तव्याने लोकसभेत गदारोळ\nनिर्मला सीतारामन यांच्या वेषभूषेवरून केली होती टीका\nप्रभात वृत्तसेवा 8 months ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2843", "date_download": "2021-05-18T00:57:36Z", "digest": "sha1:VO4YX2TYM4EJD4IIYBEQ53FHELJQPE76", "length": 10083, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "युरिया खताचे काळेबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही : आ. विनोद अग्रवाल | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गोंदिया युरिया खताचे काळेबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही : आ. विनोद अग्रवाल\nयुरिया खताचे काळेबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही : आ. विनोद अग्रवाल\nगोंदिया : जिल्ह्यात विविध ठिकाणी रासायनिक खतांचा विशेषतः युरियाचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या विविध माध्यमातून पुढे येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. शेतकऱ्यांना आधीच पावसाची अनियमिततेमुळे त्रासले असताना समाजकंटकांकडून युरिया खतांना साठा करत शेतकऱ्यांना जास्त दरात विकण्याचे कार्य केले जात आहे. यांच्याविरोधात आमदार विनोद अग्रवाल यांनी बंड पुकारत यापुढे युरिया आणि रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, अशा कठोर शब्दात निंदा केली. शिवाय युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांना शासकीय नियमानुसार दंड आणि शिक्षा करण्यासाठीही तत्पर राहील अशी ग्वाही यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली. रेल्वेच्या माध्यमाने गोंदिया जिल्ह्यासाठी आलेल्या रासायनिक खतांची पाहणी करत असताना आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांचा पुरवठा सतत सुरू ठेवण्याचा आग्रह शासकीय अधिकाऱ्यांना केला. एकूण १४०० टन युरिया गोंदिया जिल्ह्यासाठी प्राप्त झाला असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचवायचे कार्य करण्याची सूचना अधिकऱ्यांना केली.\nयुरियाचा काळाबाजार करत असणाऱ्यां च्या विरोधात खंबीरपणे उभे राहून त्या बाबतची माहिती शासकीय अधिकाऱ्यांना तसेच मला व्यक्तिगत पुरवण्याचं आव्हान शेतकऱ्यांना केला आहे. अशा लोकांच्या विरोधात कठोर पावले उचलली जातील असे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले.\nPrevious articleविधानसभेत जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाचा पर्दाफाश करू – माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर परभणी जिल्हाधिकाऱ्यांची हुकूमशाही आमदार लोणीकर यांच्यासह आ.राहुल पाटील खा.बंडू जाधव या लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी पालकमंत्र्यांना मात्र सवलत – लोणीकर यांचा आरोप परभणी जिल्हाधिकार्यांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे काम करण्यास अडचण काय – लोणीकर यांचा सवाल\nNext articleनियंत्रणासाठी नगर प्रशासन, महसुल विभाग,सह पोलिसांचा रूटमार्च\nआरमोरी तालुक्यातील देलनवाड़ीत पानी समस्या गंभीर\nअवकाळी पावसाने बळीराजावर आसमाणी संकट\nअवकाळी पावसाने बळीराजावर आसमाणी संकट\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nतरुणांनो नोकरीसाठी वेळ न घालवता स्��तः व्यवसायिक व्हा : आ. सहसराम...\nअर्जुनी मोर तालुक्यात भाजपच्या वतीने अनेक ठिकाणी “दार उघड उध्दवा दार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/5516", "date_download": "2021-05-18T02:42:06Z", "digest": "sha1:TZUGUYCHWCDMLU7V6VY3APBKCKFYY6PD", "length": 18351, "nlines": 163, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "जिल्ह्यात आणखी कोरोनाचे ४३ पॉझिटिव्ह रुग्ण आठ रुग्णांची कोरोनावर मात आतापर्यंत ३३२ रुग्ण कोरोनामुक्त क्रियाशील रुग्ण संख्या २७७ | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome कोरोना जिल्ह्यात आणखी कोरोनाचे ४३ पॉझिटिव्ह रुग्ण आठ रुग्णांची कोरोनावर मात आतापर्यंत...\nजिल्ह्यात आणखी कोरोनाचे ४३ पॉझिटिव्ह रुग्ण आठ रुग्णांची कोरोनावर मात आतापर्यंत ३३२ रुग्ण कोरोनामुक्त क्रियाशील रुग्ण संख्या २७७\nसचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी\nदखल न्यूज भारत. ..\nगोंदिया दि.१०जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतांना दिसत आहे. आज १० ऑगस्ट रोजी रोजी जिल्ह्यात ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा अहवाल गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे.तर ८ रुग्ण कोरोनातुन बरे झाल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली.\nकोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ४३ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ६४३ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्यामुळे क्रियाशील रुग्ण संख्या वाढत आहे. क्रियाशील रुग्ण संख्या आता २७७ झाली आहे.यातील दोन रुग्ण उपचारासाठी बाहेर राज्यात आहे.\nजिल्ह्यात आज जे ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आहे, त्यामध्ये गोंदिया शहरात ११ रुग्ण आढळले असून यामध्ये शास्त्री वार्ड, रेल्वे कॉलनी, सिव्हिल लाईन, वसंतनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि सात रुग्ण हे भीमनगर येथील आहेत.सडक/अर्जुनी तालुक्यात आठ रुग्ण आढळून आले असून पांढरवाणी, केसलवाडा व मंडिटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण आणि सौंदड येथे पाच रुग्ण,तिरोडा तालुक्यात पाच रुग्ण आढळले असून यामध्ये सरांडी, बिरसी येथे प्रत्येकी दोन व एक रुग्ण हा खोडगाव येथील आहे. आमगाव तालुक्यातील शिवणटोला व कुणबीटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, पदमपुर येथे दोन रुग्ण आणि आमगाव येथे चार रुग्ण,सालेकसा तालुक्यात ११ रुग्ण आढळले असून यामध्ये गोरे येथे तीन, चेहारीटोला, तिरखेडी,मुरूमटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, धानोली येथ��� दोन व तीन रुग्ण सालेकसा येथे आढळून आले आहे.\nकोरोनातून जे ८ रुग्ण बरे झाले त्यांना आज सुट्टी देण्यात आली.यामध्ये गोंदिया तालुक्यातील चार रुग्ण असून मुंडीपार,सेजगाव व गोंदिया शहरातील रेलटोली येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि गोंदियाच्या सिंधी कॉलनीतील एक रुग्ण आहे.सडक/अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला येथील एक रुग्ण, देवरी तालुक्यातील भागी आणि परसटोला येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि एक रुग्ण हा अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील आहे.आतापर्यंत ३३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.\nगोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ११२४८ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये १०४०० नमुने निगेटिव्ह आढळून आले .५३१ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.१४९ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.तर १६८ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.\nजिल्ह्याचे पाच बाधित रुग्ण हे जिल्ह्याबाहेर बाधित आढळले आहे.गोंदियाच्या प्रयोगशाळेतून ५३१ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून १०७ असे एकूण ६४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.\nजिल्ह्यात विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात २४९ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ८६२ व्यक्ती अशा एकूण ११११ व्यक्ती विलगिकरणात असून या सर्व प्रशासनाच्या देखरेखीखाली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची तपासणी करून उपचार करीत आहे.\nकोरोना बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ४७८९ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये ४६८२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.१०७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.\nजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १९६ चमू आणि १०१ सुपरवायझर ९१ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.ज्या गावात आणि आणि नगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.\nक्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र जिल्ह्यात ९१ आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यात चांदणीटोला,कुडवा,गोंदिया येथील यादव चौक,रेलटोली, रेल्वे लाईन,श्रीनगर, शास्त्री वार्ड,संगम बिल्डींग गल्ली,श्रीनगर, क्षत्रिय मार्ग श्रीनगर व सिंधी कॉलोनी. सालेकसा तालुक्यातील भजेपार,सीतेपार, झालिया, धानोली, तिरखेडी, केहारीटोला व गोरे,देवरी तालुकयातील भागी,गरवारटोली व नवाटोला, देवरी शहरातील वार्ड क्रमांक ५,७,९,१०,१६ आणि १७. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोलारगाव, हलबीटोला,डव्वा, मुंडीपार, सडक/अर्जुनी येथील वार्ड क्र.१४, सौंदड येथील गांधी वार्ड, कोहळीटोला,रेंगेपार व खाडीपार.आमगाव तालुक्यातील तेढा व पिंडकेपार.\nतिरोडा तालुक्यातील बिरसी १ व २, वडेगाव,मुंडीकोटा,सतोना,लाखेगाव,माली,लोणार,खैरबोडी,गुमाधावडा, वडेगाव-२,गोंडमोहाडी,पाटीलटोला, गराडा,इसापूर,सेजगाव,पालडोंगरी, पिपरिया,खुर्शीपार,उमरी,पांजरा, सरांडी बाजार चौक, घोघरा, सरांडी, घोघरा-२, मुंडीकोटा बाजार चौक, वडेगाव २ ,मुंडीकोटा रेल्वे स्टेशन, खोलगाव, सालेबर्डी,खैरलांजी, कवलेवाडा,बयाबाब(मुंडीकोटा), तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड, नेहरू वार्ड,गुरुदेव वार्ड,महात्मा गांधी वार्ड,,रवींद्र वार्ड,लक्ष्मी वार्ड ,शाहिद मिश्रा वार्ड, महात्मा फुले वार्ड व लक्ष्मीनगर बेलाटी/खुर्दचा समावेश आहे.\nअर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, ताडगाव व वडेगाव आणि आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध, तिगाव,बनगाव, डोंगरगाव पदमपुर, रिसामा व भवभूती वार्ड आदी गावे आणि वार्ड कंटेनमेंट क्षेत्रामध्ये आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके यांनी दिली.\nPrevious articleआमगांव तालुक्यात 7 दिवसाचा जनता कफ्यु.. तहसीलदार व पुलिस निरिक्षक यांच्या उपस्थित बेठक..\nNext articleआजोबाने नातवाला तंबाखू न दिल्यामुळे नातवाने केला आजोबाचा खून ; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि 5 हजार रुपये दंड जिल्हा व सत्र न्यायाधिश बी.एम. पाटील यांचा निकाल\nडॉ.बिस्वरुप राय चौधरी या सायन्टिकला समजुन घ्या आणि कोरोना-( कोविड-19) मुळासहीत उपटून फेंका.. [अतिशय महत्वपूर्ण माहिती]\nगडचिरोली जिल्ह्यात आज 42 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त\n२४ तासात ५४कोरोनामुक्त२७ नव्यानेपॉझिटिव्ह आतापर्यंत २०,९७८बाधित झाले बरे उपचार घेत असलेले बाधित ६४४\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nआज गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह नवीन 93 कोरोना बाधितांची नोंद ...\nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 5858 वर आतापर्यत 3261 कोरोनातून बरे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/5912", "date_download": "2021-05-18T01:04:50Z", "digest": "sha1:X7ETQD5LKM6A2FCRKLEENMUR25XJJ2CP", "length": 7564, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "आदिवासी युवकांवर अस्वलीचा हल्ला…डोक्यावर हल्ला असल्याने प्रकृती गंभीर | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अमरावती आदिवासी युवकांवर अस्वलीचा हल्ला…डोक्यावर हल्ला असल्याने प्रकृती गंभीर\nआदिवासी युवकांवर अस्वलीचा हल्ला…डोक्यावर हल्ला असल्याने प्रकृती गंभीर\nधारणी तालुक्यातील झिलांगपाटी येथील आदिवासी युवक रमेश सावलकर हा बुधवारी संध्याकाळी आपले गुरे शोधण्यासाठी गावा पलीकडील जंगलात गेला असता त्याचे वर अस्वलीने डोक्यावर हल्ला चढविला,,, त्याला तात्काळ बीजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि तेथून लगेच धारणी उप जिल्हा रुग्णालयात आणले असता,,, प्रकृती गंभीर असल्याने अमरावती रेफर करण्यात आले,\nमेळघाटात दरवर्षी 3 ते 4 वेळा अस्वली सह वाघाचे आदीवासी वर हल्ले होतात हे विशेष\nPrevious articleनगरपंचायत सिरोंचा अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून ४३ लाखाची निधी न.प.सिरोंचाला प्राप्त.. प्रत्येक प्रभागात बोरवेल खोदण्यास प्रारंभ\nNext articleप्रशासनाने रेती घाट सुरु करावे अन्यथा तीव्र आंदोलन- सुरेंद्रसिंह चंदेल यांचा प्रशासनाला इशारा\nधान्य वाटपावरून खुर्माबाद येथे दोन गटात राडा, पॉंस मशिनची तोडफोड, परस्पराविरुध्द गुन्हा दाखल\nआराळा ग्रामपंचायत येथे सॅनिटाइज़र फवारनी\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nदुचाकीच्या डिक्कीतुन 50 हजारो रुपये लंपास, दर्यापूरातील घटना\nघरफोडी व चोरीचे पाच गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-vaccination-halted-17-centers-balapur-429656", "date_download": "2021-05-18T01:41:59Z", "digest": "sha1:DRWKPMKL5PTBKB56W74VDHNO5DV67QUC", "length": 17999, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बाळापूरात १७ केंद्रांवरील लसीकरण ठप्प", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nबाळापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय, तालुक्यातील पारस, हातरूण, उरळ व वाडेगाव या चार प्राथमिक आरोग्य केन्द्र व केन्द्रा अंतर्गत येणाऱ्या १२ उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होते. मात्र शनिवारी (ता. १०) तालुक्यातील सतराही केन्द्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरणात लसीचा तुटवडा निर्माण झाला.\nबाळापूरात १७ केंद्रांवरील लसीकरण ठप्प\nबाळापूर (जि.अकोला) : बाळापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय, तालुक्यातील पारस, हातरूण, उरळ व वाडेगाव या चार प्राथमिक आरोग्य केन्द्र व केन्द्रा अंतर्गत येणाऱ्या १२ उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होते. मात्र शनिवारी (ता. १०) तालुक्यातील सतराही केन्द्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरणात लसीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे शनिवारी सतराही केन्द्रावर शुकशुकाट दिसून आला. दुपारपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी आल्या पावली परत जावे लागले.\nबाळापूर शहरासह सतरा केन्द्रावर पहिल्या टप्प्यांत बाळापूर ग्रामीण रुग्णालय, पारस, हातरूण, वाडेगाव व उरळ या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी पाचशे व त्या नंतर सहाशे कोवीड प्रतिबंधक लसी उपलब्ध झाल्या होत्या. या केंद्रांवर सरासरी शंभरच्या आसपास रोज लसीकरण होत होते. त्यादृष्टीने रोज किमान एक हजार डोस इतका लसीचा साठा उपलब्घ होणे आवश्यक आहे. यात सतराही केंद्रांवर तुटवडा असून नागरिकांना परत जावे लागत आहेत. त्यात लसीचा साठा शून्यावर गेला आहे.\nलसीकरणाला ‘नको’ म्हणणाऱ्यांची धाव\nबाळापूर तालुक्यात ��ोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. सुरुवातीला लसीकरणाला नकार देणारे ज्येष्ठ नागरिक मात्र आता लस संपताच कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये हेलपाटे मारत आहेत; परंतु लस शिल्लक नसल्याने लसीकरण ठप्प आहे. लसीकरणा नंतर होणाऱ्या त्रासाच्या गैरसमजातून अनेक जेष्ठ नागरिकांनी लस घेण्याचे टाळले होते. मात्र, त्यांच्या मनातील भीती कमी करण्यात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केन्द्राकडे लसीकरणासाठी जाण्यास सुरूवात केली असली तरी लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने जेष्ठांचे हाल होत आहेत.\nबाळापूर ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सतरा लसीकरण केन्द्रातील लशी संपल्या आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे लसींची मागणी केली आहे.\n- डॉ. भावना हाडोळे\nतालुका वैद्यकीय अधिकारी, बाळापूर\n(संपादन - विवेक मेतकर)\nकोरोनाच्या धास्तीत अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा ‘अवकाळी’चा तडाखा\nअकोला : वऱ्हाडात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून पुन्हा अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी (ता.25) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावली. यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील उरली सुरली पिके पूर्णत: नष्ट होऊन बळीराजा पुरता ‘गार’ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.\nचिंताजनक : 31 मार्चपुर्वी पीककर्ज कसे भरावे; ‘ते’ 50 हजारही हातचे जाणार\nअकोला : कोरोना विषाणू रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू झालेली असून, बाजारपेठा ठप्प झालेल्या आहेत. नाफेडची खरेदी थांबविण्यात आलेली आहे. ज्यांनी आधी माल विक्री केली त्यांच्या पैशांबाबत अद्याप काही माहिती मिळत नाही. अशा परिस्थितीत नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 31 मार्चपुर्वी कर्जपरतफेड कशी करायच\nLockdown : ग्रामीण भागात अर्थचक्राला गती; ‘नॉन रेड झोन’मधील नागरिकांना हा दिलासा\nअकोला : ‘नॉन रेड झोन’ असलेल्या ग्रामीण भागात 22 मेपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश काढले असून, ग्रामीण भागात आता बहुतांश व्यवहार सुरू होणार असल्यामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासही सु\nनिजामुद्दीनहून परतलेल्यांचा अहवाल बघा काय आला\nअक��ला : दिल्ली येथे धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या वाडेगाव येथील १८ संधिग्ध रुग्णांपैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल शुक्रवारी (ता.३) निगेटीव्ह आले. तर उर्वरीत ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.\nसात हजारावर प्रवाशांनी ओलांडली ‘डेडलाईन’\nअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरावर उपाययाेजना करण्यात येत असून बाहेर गावावरुन जिल्ह्यात १९ हजार २९६ प्रवाशी परतले आहेत. त्यापैकी १९ हजार १७८ प्रवाशांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या प्रवाशांपैकी सात हजा\nसंचारबंदी व पोलिसांचा खडा पहारा तरी होतेय गोवंशाची कत्तल\nबाळापूर (जि. अकोला) : कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या तीन गोवंशाना बाळापूर पोलिसांनी बुधवारी (ता.8) सकाळी केलेल्या कारवाईत जीवनदान देत दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. संचारबंदी लागू आहे. सगळीकडे पोलिस प्रशासनाचा खडा पहरा आहे. राज्यात कोरो\nअकोला शहरात हे रस्ते आहेत बंद\nअकोला : कोरोना विषाणूचे दोन रुग्ण अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत आढळल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी नीलेश अपार यांनी अकोला तालुक्याच्या सीमा बंद केल्या आहेत. अकोला तालुक्यात येण्यास व येथून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील बांधित रुग्णांच्या परिसरानुसार सीमा बंद करण्यात आल्या\nअकोल्यातही आता सॅनिटायझिंग टनल\nअकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लढणाऱ्या महायोद्धांमध्ये अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भारत एक कदमचे अरविंद देठे यांचेही नाव घ्यावे लागले. त्यांनी या विषाणूशी लढा देणाऱ्या डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अकोल्यात सॅनिटायझिंग टनल उप\nवडिलांच्या औषधासाठी तो चक्क 44 किलोमीटर पायी चालला\nअकोला : श्रावण बाळाने अंध आई-वडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी पायदळ यात्रा केली होती. श्रावण बाळाच्या या गोष्टीने प्रेरीत एक तरूण अर्धांगवायू झालेल्या वडिलांच्या औषधांसाठी चक्क खामगाव ते अकोला हे ४४ किलोमीटरचे अंतर एका रात्रीतून पायी चालत पार करीत बुधवारी सकाळी औधष घेण्यासाठी अकोल्यात पोहोच\nशेतकऱ्यांना आता बुधवारची वाट; कापूस खरेदी होणार सुरू\nअकोला : जवळपास 40 टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याने आणि कापूस खरेदी बंद झाल्याने, शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली होती. परंतु, आता जिल्ह्यात कापूस खरेदीचे जिल्हा उपनिबंधकांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार मूर्तिजापूर वगळता सर्व बाजार समित्यांतर्गत बुधवारपासून (ता.22) कापूस खरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/additional-director-general-of-police-instructs-police-force-during-weekend-night-curfew-belgaum-marathi-news", "date_download": "2021-05-18T01:40:00Z", "digest": "sha1:ZECICPQZTS72ZCFISU6DD5FZUFHLO3ZG", "length": 18324, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विकेंड,नाईट कर्फ्यूत पोलिसांनी बळाचा वापर करू नये; अतिरिक्त पोलीस महासंचालकांची सूचना", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nविकेंड,नाईट कर्फ्यूत पोलिसांनी बळाचा वापर करू नये; अतिरिक्त पोलीस महासंचालकांची सूचना\nबेळगाव : पोलिसांनी बळाचा वापर न करता नागरिकांना समजावून सांगितले पाहिजे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मास्क सामाजिक आंतर आणि सॅनिटायझर या तीन शस्त्रांचा वापर केला पाहिजे. लॉकडाऊनमुळे कोणालाही त्रास होऊ नये. अशी सूचना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व जिल्ह्याचे विशेष कोरोना नियंत्रण विशेष अधिकारी भास्कर राव यांनी केली.मुस्लिम धर्मगुरूंची अंजुमन हॉलमध्ये त्यानी शुक्रवारी (ता.23) सभा घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते.\nभास्कर राव म्हणाले, नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू काळात कोणत्याही कारणावरून लोकावर पोलिसांनी बळाचा वापर करू नये. पोलीसानी मानवतेच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. विनाकारण दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये. अशा परिस्थितीत नागरिकांचा विश्वास संपादन करत कोरोना विरुद्ध लढले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी पोलिसांची कानउघाडणी केली. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून बैठका घेण्याऐवजी रस्त्यावर उतरून काम केले पाहिजे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कामाबद्दल लोकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते.\nकोरोना आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सध्या सोशल मीडियावर चुकीचे संदेश व माहिती पसरविण्यात येत आहे. त्याकडे लक्ष देण्यात येऊ नये. आपत्कालीन सेवेसाठी नागरिकांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. आज मुस्लिम समाजातील प्रमुखांची बैठक घेऊन चर्चा केली आहे. उद्या नागनुर रुद्राक्षी मठ आणि हुक्केरी हिरेमठला भेट देण्यात येणार आहे. तसेच शहरातील चर्चना देखील भेट देऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे भास्कर राव यांनी सांगितले.\nविनाकारण कोणीही घराबाहेर पडत रस्त्यावर फिरू नये अन्यथा संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विकेंड कर्फ्यू बाबत लोकांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील. असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत नागरिकावर पोलीसानी बळाचा वापर करू नये. मानवतेच्या दृष्टिकोनातून कोरोना विरुद्ध लढले पाहिजे. नागरिकांनीदेखील आम्हाला सर्व प्रकारे सहकार्य दिले पाहिजे. अशी विनंती भास्कर राव यांनी केली.यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी, मुत्तुराज एम., अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्यासह जिल्ह्यातील व शहरातील इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.\nविकेंड,नाईट कर्फ्यूत पोलिसांनी बळाचा वापर करू नये; अतिरिक्त पोलीस महासंचालकांची सूचना\nबेळगाव : पोलिसांनी बळाचा वापर न करता नागरिकांना समजावून सांगितले पाहिजे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मास्क सामाजिक आंतर आणि सॅनिटायझर या तीन शस्त्रांचा वापर केला पाहिजे. लॉकडाऊनमुळे कोणालाही त्रास होऊ नये. अशी सूचना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व जिल्ह्याचे विशेष कोरोना नियंत्रण विशेष अध\nगोव्यात नाईट कर्फ्यू; दहावी-बारावीच्या परीक्षाही ढकलल्या पुढे\nपणजी : देशात सध्या कोरोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज जवळपास अडीच लाखांहून अधिक रुग्ण आढळत असून देशातील अनेक राज्यांमधली परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात आज संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येणार आहे.\nजनता कर्फ्यूमुळे कणकवलीच्या आर्थिक चक्राला 'ब्रेक'\nकणकवली : तालुक्यात आणि शहरात 1 ते 10 मे या कालावधीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन तहसीलदार, नगरपंचायत, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिक, व्यापारी तसेच विविध आस्थापनांनी गेले दोन दिवस उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक राजधानी\nचिक्कोडी-मिरज राज्य महामार्गावर दोन दुकाने आगीत खाक\nअंकली (बेळगाव) : येथील चिक्कोडी-मिरज राज्य महामार्गावर असलेल्या विजय बॅटरी व स्टार इलेक्ट्रॉनिक या दोन दुकानांना शुक्रवारी (ता. २३) रात्री ९ वाजता आग लागल्याचे निदर्शनास आले. या घटनेत दोन्ही दुकाने खाक होऊन ९ लाखोंचे नुकसान झाले. घटनास्थळी चिक्कोडी, रायबाग व चिदानंद कोरे कारखान्याच्या अग्न\nबेळगाव रुग्णालयात टोलवाटोलवी; रुग्णांची होतेय हेळसांड\nबेळगाव : रामलिंगखिंड गल्लीतील एका रुग्णावर उपचार न करताच त्याला घरी पाठविण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात शनिवारी घडला. त्यामुळे कोरोनाचे कारण देत रुग्णांची हेळसांड करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.\n‘परिवहन’चा अंतिम इशारा; सेवेवर हजर राहा; अन्यथा\nबेळगाव : बेळगाव विभागातील १९१ प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी सेवेवर हजर राहावे अन्यथा बडतर्फ करणार असल्याची अंतिम नोटीस परिवहन महामंडळाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. यासह मंडळातील ५५ वर्षांवरील २०२ कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत (ता. १९) शारीरिक क्षमता प्रमाणपत्र हजर करावे, अशी नोटीस बजावण्या\nराणी चन्नम्मा विद्यापीठाचा निर्णय: आरसीयूच्या परीक्षा 26 एप्रिलपासूनच\nबेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाअंतर्गत (आरसीयू) येणाऱ्या महाविद्यालयांच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा परिवहनच्या संपामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या परिवहनचा संप संपल्यामुळे त्या परीक्षा 26 एप्रिलपासून घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. राज्यात सध्या मिनी लॉकडाऊन असून\nकेवळ एका व्यक्तीलाच दिली लस; बेळगाव जिल्ह्यातील परिस्थिती\nबेळगाव : जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील केवळ एकाच व्यक्तीला कोरोनाची लस (covaxin drive belgaum) देण्यात आली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये या वयोगटातील नागरिकांना लस दिली जात असताना बेळगावात मात्र ही मोहीम ठप्पच आहे. जिल्ह्यातील केवळ एकाच व्यक्तीला कोरोनाची लस देण्यात आल्याच्या माहितील\nबेळगावात 101 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nबेळगाव : फ्रंटलार्इन कोरोना वॉरियर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या शह��ासह जिल्ह्यातील १०१ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व बाधित पोलिस सध्या होम आयसोलेशनमध्ये असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.\n कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात 394 शिक्षकांचा मृत्यू\nबेळगाव : कोविड नियंत्रण कार्य आणि बेळगाव (belgaum) लोकसभा पोट निवडणूक, मस्की व बसव कल्याण विधानसभा पोटनिवडणूकीत सेवा बजावलेल्या अनेक शिक्षकांना (teachers) कोरोनाची लागण (corona positive) झाली असून यापैकी 30 शिक्षकांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (covid-19 2nd sta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/dolly-bindras-debut-at-the-age-of-18-has-been-associated-with-controversy/", "date_download": "2021-05-18T00:50:27Z", "digest": "sha1:WU24WVBXKZLWKP5HFJCGOET6CHHWKIOF", "length": 18661, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "वयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे जुने संबंध - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nवयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे जुने संबंध\nबॉलिवूड आणि टेलिव्हिजनचे अनेक कलाकार व्हिलन म्हणून ओळखले जातात. हे कलाकारही बर्यापैकी प्रसिद्ध आहेत. पण अशा बर्याच अभिनेत्री आहेत जे व्हिलन म्हणून प्रसिद्ध आहेत. अशीच एक महिला व्हिलन म्हणजे डॉली बिंद्रा. २० जानेवारी १९७० रोजी डॉलीचा जन्म झाला. यावर्षी डॉली तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. डॉली बिंद्रा फिल्म आणि टेलिव्हिजनमध्ये व्हिलनची भूमिका करते. खऱ्या आयुष्यातही डॉली बर्याच विवादांनी घेरलेली असते. आज आपण डॉलीच्या वाढदिवशी डॉलीशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊ …\nडॉली बिंद्राचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. वयाच्या १८ व्या वर्षी तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. डॉलीने अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. डॉली ही नेहमीच साईड कॅरेक्टर असते, परंतु तिने आपल्या अभिनयाने नाव कमावले. पण तिचे चि���्रपट आणि मालिकांव्यतिरिक्त डॉली तिच्या वादांमुळे बरीच हेडलाईन्स बनत असतात.\nडॉली बिंद्रावर नेहमीच अपशब्द बोलल्याचा आरोप केला जातो. वर्ष २०१४ मध्ये डॉली बिंद्रा मुंबईच्या मलाड भागात राहत होती. त्या दरम्यान तिच्या सोसायटीत राहणा्या लोकांनी डॉलीवर अत्याचारी भाषेचा आरोप लावला होता. याव्यतिरिक्त, जिमच्या एका कर्मचा्याला धमकावणे आणि त्याच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप लागला होता.\nया व्यतिरिक्त, डॉली ब्रिंद्र देखील राधे माँ बद्दल चर्चेत राहिली आहे. डॉली बिंद्रा राधे माँबरोबर राहत होती. त्यांच्या समागम मध्ये अनेकदा डॉली दिसली आहे. पण २०१५ मध्ये स्वतः डॉलीने राधे माँवर शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. डॉली म्हणाली की, राधे माँने तिला एका अनोळखी व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते. त्यावेळी डॉली बिंद्रा म्हणाली, ‘माझा वैयक्तिक अनुभव लक्षात घ्या. प्रत्येकजण त्या महिलेच्या विश्वासार्हतेवर शंका घेत आहे. जे भयानक अनुभव #MeToo च्या माध्यमातून लिहित आहेत.\nडॉली बिंद्रा देखील टेलीव्हिजनचा सर्वाधिक लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस ४ चा एक भाग देखील होती. डॉली वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये दाखल झाली. पण डॉलीने येथेही गोंधळ केला होता. शो दरम्यान, तिच्या कडक आवाज आणि अपमानजनक भाषणामुळे डॉली लाईम लाईटमध्ये होती. शो दरम्यान डॉली बिंद्राने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांशी बरेच भांडण केले होते. डॉलीचे सर्वात मोठे भांडण भोजपुरी अभिनेता आणि राजकारणी मनोज तिवारी यांच्याशी झाले होते. या दरम्यान दोघांमध्ये बरेच वादंग झाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज ठाकरे\nNext articleआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू \nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी प���र्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/05/04/do-you-know-why-team-indias-gabbar-shikhar-dhawan-is-always-bald/", "date_download": "2021-05-18T02:30:15Z", "digest": "sha1:VDEPIVCSOYO5KFTZ33XMIK4E26ZQYSPY", "length": 17940, "nlines": 185, "source_domain": "yuvakatta.com", "title": "टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन नेहमी टक्कल का करतो तुम्हाला माहिती आहे का? हे आहे कारण.. - YuvaKatta", "raw_content": "\nHome क्रीडा टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन नेहमी टक्कल का करतो तुम्हाला माहिती आहे...\nटीम इंडियाचा गब्बर शिखर धवन नेहमी टक्कल का करतो तुम्हाला माहिती आहे का\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nटीम इंडियाचा गब्बर शिखर धवन नेहमी टक्कल का करतो तुम्हाला माहिती आहे का\nदिल्ली कॅपिटल्सचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा आयपीएलमध्ये शिखरावर पोहोचला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने पंजाब किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह दिल्ली ���ंघाने 8 पैकी 6 सामने जिंकले असून गुणतालिकात नंबर -2 वर पोहोचला आहे. त्याचवेळी पुन्हा एकदा ऑरेंज कॅप गब्बर अर्थात शिखर धवनकडे गेली आहे. त्याने आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये 380 धावा केल्या आहेत.\nधवन त्याच्या खेळाबरोबरच चाहत्यांमध्येही त्याच्या शैलीविषयी चर्चेत आहे. विशेषत: त्याचा टक्कल लुक त्यालाच वेगळा बनवतो. पण डोकं नेहमीच मुंडण ठेवणारा धवन तुम्हाला माहित आहे काय तो यापूर्वी असे नव्हता, त्याच्या डोक्यावरही केस असायचे, मग असे झाले की त्याने डोके मुंडणे का सुरू केले तो यापूर्वी असे नव्हता, त्याच्या डोक्यावरही केस असायचे, मग असे झाले की त्याने डोके मुंडणे का सुरू केले\nभारतीय संघाचा गब्बर अर्थात शिखर धवनची स्वतःची वेगळी शैली आहे. तो नेहमी टक्कलमध्ये दिसतो आणि तीक्ष्ण मिश्या असतात, ज्या त्याला खूप शोभतात.\nधवनचा हेअर स्टाईल लूक यापूर्वी वेगळा होता. त्याच्या डोक्यावर ही केस होते. मात्र अलिकडे तो डोक्यावर केस ठेवत नाही. पूर्णपणे टक्कल करतो. त्याला पूर्वीच्या आणि सध्याच्या फोटोत ओळखणे अवघड आहे.\nयामुळे करतो डोके मुंडण\nलॉकडाऊन दरम्यान धवनने आपल्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवर प्रश्न विचारण्यास सांगितले. यानंतर, त्याच्या एका चाहत्याने विचारले की, त्याने आपल्या डोक्यावर केस का ठेवत नाहीत, ज्यावर तो म्हणाला की, मला टक्कल डोक्यावर शोभून दिसते आणि मी शैम्पू कमी वापरतो.\nआपल्या अनोख्या शैलीमध्ये वावरणारा धवन फिल्डिंग दरम्यानही वेगवेगळ्या प्रकारचे चष्मा घालतो, ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. या मस्त चष्माचे इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनही चाहता झाला आहे.\nआयपीएलच्या 14 व्या मोसमात शिखर धवन आणि त्याची टीम पहिल्या स्थानावर आहे. एकीकडे त्याचा संघ 8 पैकी 6 सामने जिंकल्यानंतर पॉइंट टेबलवर अजूनही दुसर्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर धवनही सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. 2 मे रोजी त्याने पंजाब किंग्ज विरूद्ध नाबाद 69 धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने त्याच्या संघाला 47 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शानदार विजय मिळविला.\nशिखर धवनने मिळवली ऑरेंज कॅप\nरविवारी खेळल्या जाणार्या सामन्याआधी ऑरेंज कॅप केएल राहुलच्या डोक्यावर होती, परंतु सामन्याआधी राहुलला पोटाचा त्रास झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आणि दिल्लीविरूद्ध सामना खेळू शकला नाही. त्याच वेळी धवनमध्ये शानदार डाव खेळल्यानंतर त्याने पुन्हा ऑरेंज कॅप काबीज केली. या मोसमात त्याने आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये 380 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने सर्वाधिक धावा 92 धावा केल्या. त्याचबरोबर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 43 चौकार आणि 8 षटकारही ठोकले आहेत.\nशॉ आणि धवनची अप्रतिम जोडी\nआयपीएलमध्ये पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची जोडी लाजवाब खेळत अाहे. दोघेही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांनी दिल्लीसाठी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. दोन्ही खेळाडू मैदानावर तसेच बाहेरही बरीच मजा करतात. त्याचे मजेदार व्हिडिओही चाहत्यांनी पसंत केले आहेत.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nपंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…\nलोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो: पायलट म्हणून करतोय काम.\nPrevious articleलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nNext articleआजच्या युवा पिढीमध्ये ऑनलाइन पैसे कमवण्याची आहे क्रेझ; असे कमवतात ऑनलाईन पैसे…\nपाकिस्तानमध्ये जन्मलेले हे तीन खेळाडू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असल्यामुळे आयपीएलमध्ये खेळतात…\n‘हे’ दिग्गज खेळाडू प्रशिक्षक झाल्यास 2023 मध्ये भारत जिंकू शकतो विश्वचषक….\nमहेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीपैकी कोणाचं झालंय जास्त शिक्षण: वाचा एक स्पेशल रिपोर्ट….\nखूपच रोमांचकारी आहे रॉबिन उथप्पाची लव्हस्टोरी; जाणून घ्या त्याला दोनवेळा लग्न का करावे लागले\nहे पाच भारतीय क्रिकेटपटू आहेत निवृत्तीच्या वाटेवर; लवकरच करु शकतात घाेषणा ….\n‘या’ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुले क्रिकेटमध्ये करिअर करण्यात झाली फेल….\nयापूर्वी भारताच्या २ संघाने एकाचवेळी मालिका खेळल्या होत्या; असा होता मालिकेचा निकाल\nहे वेगवान गोलंदाज पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार एन्ट्री करूनही करियरमध्ये झाले फेल….\n‘या’ तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीमुळे घ्यावी लागली क्रिकेटमधून निवृत्ती\nअफगाणिस्तानमध्ये जन्मलेला हा भारतीय खेळाडू प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारायचा…\n1-2 नव्हे तर विराट कोहलीच्या शरीरावर आहेत 11 टॅटू, प्रत्येक टॅटूचा अर्थ घ्या ���ाणून….\nटेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हिटमॅन रोहित शर्माला हा विक्रम करण्याची संधी….\nमुलगी झाली की पैसे न घेणाऱ्या या डॉक्टरने आतापर्यंत २ हजाराहून...\nआचार्य चाणाक्य यांच्यानुसार श्रीमंत होण्यासाठी तुमच्यात हे गुण असायला पाहिजेत…\nहि महिला चक्क दुध विकून 2020मध्ये करोडपती बनली, 2020 वर्ष असे...\nआदिवाशी बांधवांची होळीची ही परंपरा आजही कायम आहे…\nया बाबाच्या चमत्कारामुळे इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या होत्या..\nडोळे निरोगी ठेवायचे आहेत तर मग या नियमांचे पालन करा..\n2021 मध्ये या राशींचे लोक होणार मालामाल, शनी देवांची असणार विशेष...\nजगातील एकमेव देश, ज्याला सिकंदर महान सुद्धा जिंकू शकला नाही..\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/date/2021/04/13/", "date_download": "2021-05-18T02:09:36Z", "digest": "sha1:QKWVWTFLQSWVBQP3ZOWXAXEQBGN3I3CA", "length": 13337, "nlines": 112, "source_domain": "aajdinank.com", "title": "April 13, 2021 - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nराज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू ,संप��र्ण संचारबंदी, केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु\nदुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेजकोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशीकुणाचीही आबाळ होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव\nऔरंगाबाद जिल्ह्यात एक लाख १५३६ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या,आजपर्यंत एकूण 2025 जणांचा मृत्यू\nऔरंगाबाद, दिनांक 13 : औरंगाबाद जि ल्ह्यात आज 1438 जणांना (मनपा 923, ग्रामीण 515) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 84161 कोरोनाबाधित\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार आणि संविधानातच देश आणि देशवासियांना पुढे घेऊन जाण्याची ताकद\nडॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन मुंबई, दि. 13 :- “डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव होते. त्यांचं संपूर्ण\nग्रामीण पातळीवरील प्रशासकीय यंत्रणा आणि उद्योग समूह यांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nऔरंगाबाद, दि.13 :- जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने स्वयंप्रेरणेने आपली सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम करावे असे आवाहन\nवीस लाखांची खंडणी मागणाऱ्या भाडेकरुला कोठडीत ठेवण्याचे आदेश\nऔरंगाबाद ,१३ एप्रिल /प्रतिनिधी कर्ज बाजारीला कंटाळून पूर्व घरमालाकाच्या साडेपाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या भाडेकरुला सोमवारी\nदिनांक स्पेशल नांदेड मराठवाडा\nलोह्यात सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी अडचणीत; आर्थिक डबघाईची स्थिती\nलोहा ,१३ एप्रिल/हरिहर धुतमल सतत होणारे लॉक डाऊन व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला दिवाळखोरीकडे नेणारे आहे..लोह्यात भरमसाठ दुकानांचा किराया ,नौकरांची पगार, वीजबिल, त्यातच\nलसीकरण उत्सवात राज्यात लसीचा तुटवडा ,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला भाजपाचा समाचार\nजालना,१३ एप्रिल /प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्न करत आहेत असे टोपे म्हणाले. लस मिळत नाही याची\nसर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले अत्याधुनिक रुग्णवाहिका गरजेचे-आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर\nनिलंगा येथे चार रुग्णवाहिकेचे लोकार्पण निलंगा ,१३ एप्रिल /प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 13 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे\nगंगाखेड मधील सरकारी कार्यालये कोरोनाच्��ा विळख्यात\nगंगाखेड,१३ एप्रिल /प्रतिनिधी परभणी जिल्ह्यात परभणी शहरानंतर गंगाखेड शहर व तालुक्यात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. अशातच शहरातील नगर परिषद कार्यालय,\n५०० बेडचे कोव्हीड केअर सेंटरची तात्काळ उभारणी करावी – उमरगा राष्ट्रवादीची मागणी\nउमरगा,१३ एप्रिल /नारायण गोस्वामी सध्या उमरगा व परिसरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत असून उपचारासाठी अनेक आडचणी येत आहेत. यात\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://tractorguru.com/mr/implements/agristar/potato-harvestor/", "date_download": "2021-05-18T02:10:21Z", "digest": "sha1:5QKMXUFODNHBDXXTB6NNVMJKRQ6LZDXA", "length": 14878, "nlines": 129, "source_domain": "tractorguru.com", "title": "अॅग्रीस्टार बटाटा हार्वेस्टर किंमत भारतात, बटाटा हार्वेस्टर बटाटा हार्वेस्टर", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ\nकिंमत: एन / ए\nअॅग्रीस्टार बटाटा हार्वेस्टर वैशिष्ट्ये\nयेथे सर्व तपशील अॅग्रीस्टार बटाटा हार्वेस्टर बटाटा हार्वेस्टर भारतात.\nअॅग्रीस्टार बटाटा हार्वेस्टर लोकप्रिय आहे बटाटा हार्वेस्टर of अॅग्रीस्टार ब्रँड.\nअॅग्रीस्टार बटाटा हार्वेस्टर इम्प्लिमेंट्स शक्ती ही आहे N/A.\nअॅग्रीस्टार बटाटा हार्वेस्टर इम्प्लिमेंट्स आपल्या शेतीची उत्पादकता सुधारेल.\nअॅग्रीस्टार बटाटा हार्वेस्टर भारतात वापरला जातो बियाणे आणि लागवड ऑपरेशनसाठी.\nआपण शोधत असल्यास अॅग्रीस्टार बटाटा हार्वेस्टर बटाटा हार्वेस्टर किंमत, ट्रॅक्टरगुरू डॉट कॉमसह रहा.\nअॅग्रीस्टार पॉवर हॅरो ६१५ पीएच.\nअॅग्रीस्टार डिस्क नांगर 3 फ्युरो\nअॅग्रीस्टार मोल्ड बोर्ड नांगर\nअॅग्रीस्टार बटाटा लागवड करणारा - 2 पंक्ती\nवर्ग : बियाणे आणि लागवड\nअॅग्रीस्टार आणि बुदानी अहवालाद्वारे प्रदान केलेला डेटा. प्रकाशित माहिती सामान्य उद्देशाने आणि चांगल्या विश्वासासाठी प्रदान केली जाते. तरीही आपल्याकडे सामायिक केलेल्या डेटासह काही समस्या असल्यास कृपया अॅग्रीस्टार ट्रॅक्टर डीलरला भेट द्या.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजा��� राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/strange-story-of-the-brain/", "date_download": "2021-05-18T02:22:21Z", "digest": "sha1:IIHUSTGB3L23YVOAKGFKNF2FQ5UW66OV", "length": 33017, "nlines": 400, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Mansanvad News : मेंदूची अजब गजब कथा.. | Strange story of the brain", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nमेंदूची अजब गजब कथा\nमनुष्याला मिळालेले शरीर अवयव आणि पंचेंद्रिय या सगळ्यांवर कंट्रोल करणारा तो असतो मेंदू. म्हणूनच म्हणतात,” सिर सलामत तो पगडी पचास” तसेच शरीर निरोगी तर जीवन सुखी होतं यात शंकाच नाही .आपण मात्र या शरीराला अवयवांना ,मेंदूला गृहीत धरलेलं असतं . शरीर, मेंदू हे एक यंत्र आहे, वर्षानुवर्ष चालू आहे आणि कधीतरी कुरकुरले तर ओईलींग करायला हवे आहे ही जाणीव लवकर होत नाही.” एवढं काय त्याच ” तसेच शरीर निरोगी तर जीवन सुखी होतं यात शंकाच नाही .आपण मात्र या शरीराला अवयवांना ,मेंदूला गृहीत धरलेलं असतं . शरीर, मेंदू हे एक यंत्र आहे, वर्षानुवर्ष चालू आहे आणि कधीतरी कुरकुरले तर ओईलींग करायला हवे आहे ही जाणीव लवकर होत नाही.” एवढं काय त्याच होणारच वाढत्या वयाबरोबर काही तरीहोणारच वाढत्या वयाबरोबर काही तरी” असं म्हटलं जातं. वास्तविक बघता आपण कुरकुराव या वयाचे नसतोही बरेचदा ” असं म्हटलं जातं. वास्तविक बघता आपण कुरकुराव या वयाचे नसतोही बरेचदा म्हणूनच मला वाटतं की दररोज सकाळी प्रत्येकाने ही कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की ,”अरे वा म्हणूनच मला वाटतं की दररोज सकाळी प्रत्येकाने ही कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की ,”अरे वा माझे शरीर आणि मेंदू ठीकठाक काम करत आहेतमाझे शरीर आणि मेंदू ठीकठाक काम करत आहेत ” पण बहुतांशी मानवीप्रवृत्ती या असणाऱ्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून ज्या गोष्टी नाहीत त्याबद्दल कुरखुरातात. म्हणजेच हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागतात .\nहे सांगण्याचा उद्देश असा आहे की हे शरीर रुपी यंत्र आणि मेंदूची कार्यपद्धती अक्षरशः तांत्रिक असल्याप्रमाणे अतिशय गुंतागुंतीची आणि नाजूक आहे .आत घडणार्या हजारो क्रिया ,आपल्याला जाणवतही नाही. खरंतर आपला सर्वात जवळचा आणि आपण मृत्यूपर्यंत कधीच न सोडणारा मित्र म्हणजे मेंदू त्याच्याशिवाय आपण जिवंतच राहू शकत नाही .याची क्षमता वाढत्या वयाबरोबर कमी होत असले तरी ती वाढवणे आणि टिकवणे आपल्याच हातात असतं. आज-काल बहुतांशी बऱ्याच लोकांना विस्मरणाचा प्रॉब्लेम फार लवकर पासून जाणवायला लागला आहे. अल्झायमर या आजाराचे प्रमाणही बर्यापैकी वाढत आहे. मध्यंतरीच्या एका लेखामध्ये कोरोना काळात व्यक्तीचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला. त्या खूप एकेकटे राहायला लागल्या. त्याचा परिणाम म्हणून विस्मरण वाढल्याचं वाचण्यात आलं होतं.\nमेंदू हा कम्प्युटर पेक्षाही खरतर तल्लख आहे. तो एक हार्डवेअर आहे. ज्याचा डावा व उजवा असे दोन भाग आणि त्या अर्धगोलात मागे खाली थोडा लपलेला तो लहान मेंदू. आणि मग मन काय तर त्यात लोड केलेलं एक सॉफ्टवेअर म्हणता येईल. आपल्याला सगळ्यांना साधारण माहिती आहे की\nडावा मेंदू हा शब्द विज्ञान आकडेवारी क्रमवारी, रीजनिंग ,सारासार विवेक यासारख्या गोष्टींसाठी काम करतो तर उजव्या मेंदूत सृजन, सौंदर्यदृष्टी ,भावनात्मक, संगीता, रंग ,कल्पनाशक्ती यांची केंद्र असतात. आणि लहान मेंदूमध्ये शरीराचे नियंत्रण आणि त्या हालचालींची स्मृती साठवलेली असते.\nयाठिकाणी दोन मुद्दे महत्त्वाचे सांगायचे आहेत .\nआजच्या शालेय शिक्षणामध्ये सगळ्यात जास्त वापर हा डावा मेंदू द्वारेच केला जातो. म्हणजेच एकूण बुद्धिमत्तेच्या अर्धीच बुद्धिमत्ता आपण वापरतो. खरेतर सगळ्यात उत्कृष्ट शक्ती जगातली ती कल्पनाशक्ती आहे. म्हणजे पहिल्यांदा ���जव्या मेंदूमध्ये कुठल्याही कल्पना रुजाव्या लागतात. आणि मग डाव्या मेंदूने त्याला खतपाणी घालून त्या वास्तवात आणाव्या लागतात. उजवा मेंदू प्रबळ असतो त्याला डाव्या मेंदूची पुरेपूर साथ असते आणि अशी माणसं इतिहास घडवतात. दोघांच्या समतोल आतून कार्य केलं तर कल्पना प्रत्यक्षात उतरतात. परंतु शाळांमधून फक्त डाव्या मेंदू वापर होईल असे अभ्यासक्रम आखलेले असतात.\nदुसरी गोष्ट आपल्या मेंदूमध्ये जेव्हा माहिती स्मरणाच्या रूपामध्ये साठवलेली असते ,त्यावेळी तीन प्रकारची स्मृती असते. एक म्हणजे दृष्टी स्मृती यात साठवलेली माहिती 65 टक्के असते. म्हणजे पाहून शिकणाऱ्या व्यक्ती इतर दोन स्मृतींच्या तुलनेत पटकन शिकतात. दुसरी श्रवण स्मृती. ऐकण्यातून साठवलेली माहिती वीस टक्के असते आणि तिसरी कृतीस्मृती म्हणजे आपण कृती करून, सराव करून जी मिळतो. ती 15 टक्के माहितीसाठी उपयोगी होऊ शकते. याचे वैशिष्ट्य आहे की ती जास्त काळ टिकते कारण त्याचा वारंवार सराव करावा लागतो. सराव केल्यामुळे ती अल्पकालीन स्मृतीतून दीर्घकालीन स्मृतीमध्ये जाते.\nही बातमी पण वाचा : प्रश्न सोडविण्याचाही प्रश्नच \nम्हणूनच शाळेमधली अभ्यासक्रम हा फक्त शिक्षकांनी शिकवून मुलांनी ऐकणे, यापेक्षा प्रत्यक्ष त्या अभ्यास विषयाच्या ठिकाणी अनुभव घेणे आणि आपल्या हातांनी काहीतरी कृती करणे या दोन गोष्टींमुळे जास्त चांगले अध्ययन होऊ शकते.\nतिसरी गोष्ट विस्मरणच्या बाबतीत . मुळात मेंदू बाबतचा आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असणे खूप आवश्यक असते. बरेचदा आपण हे पटकन कबूल करून टाकतो, “अग्गोबाई माझ्या लक्षात राहिलं नाही” किंवा “वाढदिवसाचं विश करायचं विसरून गेले.” असं बोलून आपण त्याच्या कार्यक्षमतेबाबत शंका उत्पन्न करून त्याचा अपमान करत असतो. त्या ऐवजी माझ्या सगळे लक्षात आहे असं म्हणून जर त्याला पाठबळ दिलं तर त्यालाही प्रेरणेची आवश्यकता असतेच की माझ्या लक्षात राहिलं नाही” किंवा “वाढदिवसाचं विश करायचं विसरून गेले.” असं बोलून आपण त्याच्या कार्यक्षमतेबाबत शंका उत्पन्न करून त्याचा अपमान करत असतो. त्या ऐवजी माझ्या सगळे लक्षात आहे असं म्हणून जर त्याला पाठबळ दिलं तर त्यालाही प्रेरणेची आवश्यकता असतेच की आपण सकारात्मक शक्ती पुरवून प्रोत्साहन दिलं तर मेंदू चिरतरुण राहू शकतो. आपण सर्व बुद्धीचा काहीच व��पर करत नसू तर तिच्यावर एखाद्या हत्यारांवर धूळ बसून जसा त्यावर गंज चढतो, त्याप्रमाणे बुद्धीलाही गंज चढतो. ज्याप्रमाणे कारागीर आपल्या हत्यारांवरची धूळ साफ करतो, तेलपाणी करतो,त्याप्रमाणे आपण जर बुद्धी सतत वापरात ठेवली ,बुद्धिमत्तेला सतत बौद्धिक चालना देत राहील, तर तिची क्षमता वाढेल. स्नायूंसाठी ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम करतो आणि शरीर मजबूत करतो तसेच मेंदू हा शरीरातील हाड आणि स्नायू सारखाच आहे .अगदी तसंच जर बुद्धीला जास्तीत जास्त चालना दिली आपण कायम कृतिशील राहून निरनिराळ्या व्यापामध्ये स्वतःला सामील करून घेतलं तर बुद्धीची तल्लखता वाढते. शिकलेल्या ज्ञाना पैकी जवळजवळ पन्नास टक्के ज्ञान दुसऱ्या दिवशी आपण विसरत असतो आणि एक महिन्यानंतर त्यातील केवळ दोन ते तीन टक्केच मेंदूची स्मरण पातळी शिल्लक राहते. म्हणूनच वारंवार केली जाणारी उजळणी गरजेची असते. थोडक्यात मेंदूच्या डेक्सटॉप वर आपल्याला पासवर्ड टाकावा लागतो तेव्हा तो सकारात्मक पासवर्ड टाका .Yes आपण सकारात्मक शक्ती पुरवून प्रोत्साहन दिलं तर मेंदू चिरतरुण राहू शकतो. आपण सर्व बुद्धीचा काहीच वापर करत नसू तर तिच्यावर एखाद्या हत्यारांवर धूळ बसून जसा त्यावर गंज चढतो, त्याप्रमाणे बुद्धीलाही गंज चढतो. ज्याप्रमाणे कारागीर आपल्या हत्यारांवरची धूळ साफ करतो, तेलपाणी करतो,त्याप्रमाणे आपण जर बुद्धी सतत वापरात ठेवली ,बुद्धिमत्तेला सतत बौद्धिक चालना देत राहील, तर तिची क्षमता वाढेल. स्नायूंसाठी ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम करतो आणि शरीर मजबूत करतो तसेच मेंदू हा शरीरातील हाड आणि स्नायू सारखाच आहे .अगदी तसंच जर बुद्धीला जास्तीत जास्त चालना दिली आपण कायम कृतिशील राहून निरनिराळ्या व्यापामध्ये स्वतःला सामील करून घेतलं तर बुद्धीची तल्लखता वाढते. शिकलेल्या ज्ञाना पैकी जवळजवळ पन्नास टक्के ज्ञान दुसऱ्या दिवशी आपण विसरत असतो आणि एक महिन्यानंतर त्यातील केवळ दोन ते तीन टक्केच मेंदूची स्मरण पातळी शिल्लक राहते. म्हणूनच वारंवार केली जाणारी उजळणी गरजेची असते. थोडक्यात मेंदूच्या डेक्सटॉप वर आपल्याला पासवर्ड टाकावा लागतो तेव्हा तो सकारात्मक पासवर्ड टाका .Yes I Can . त्यामुळे मेंदू उत्तेजित होऊन कामाला लागेल. बरेच जण विचार करत असतात, “हे काम माझ्या कडून होणारच नाही I Can . त्यामुळे मेंदू उत्तेजि��� होऊन कामाला लागेल. बरेच जण विचार करत असतात, “हे काम माझ्या कडून होणारच नाही आता या वयात कसं करणार हे सगळं “. पण जर पासवर्ड बदलला तर बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह व्हायला लागतील.\nही बातमी पण वाचा : तिची व्यग्रता आणि अपराधी भाव\nलहान मुलांना बरेच वेळा अनेक प्रश्न पडतात .खूप प्रश्न विचारून ते भंडावून सोडतात. एक तर आपल्याला त्यांची उत्तरे द्यावी लागतात आणि जर कोणी पळ काढला तर ते त्यांच्या तर्कशक्ति ने त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. जर आपण मुलांना सांगितलं की तिकडे जाऊ नको किंवा त्याला हात लावू नको की ते हमखास तीच कृती करतात. कारण त्यांचा मेंदू हा शोधक वृत्तीचा आणि नवीन नवीन गोष्टी लवकर शिकणारा असतो. पण बरेच वेळा नकारात्मक विचार करणारे प्रौढ असा प्रश्न स्वतःला विचारत नाहीत, कुठल्याही गोष्टीत खोलात जायला बघत नाहीत. चिकित्सक बनत नाहीत. थोडक्यात डोक्याला त्रास करुन घेत नाहीत. पण या सगळ्याचा परिणाम हा स्मृतीवर होऊ शकतो.\nआपला मेंदू कार्यरत ठेवण्यासाठी अजूनही काही महत्वाचे :-\nबरेच वेळा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये करप्ट फाईल आपण पाहतो ्या डिलीट किंवा क्लीन करतो आपल्या मेंदूचे ही तसेच आहे. मनात साठलेल्या नकारात्मक गोष्टी किंवा नको असलेले पण वारंवार रिवाइंड होणारे प्रसंग याच्या साठ्यातून व्हायरस घुसतो. मग काय करायचं तर आत्मपरीक्षण करायचं, यासाठी एखाद्यासाठी शांत बसायचं, लांब फिरून यायचं किंवा डायरी लिहायची. थोडक्यात नको असलेल्या गोष्टी आपल्या या मेंदू वर भार टाकत असतात त्यातून मुक्त होऊन आवश्यक त्या गोष्टी स्मरणात ठेवायच्या.\nसध्याच्या काळात मोबाईल ही काळाची गरज बनून राहिला आहे . या मोबाईलचा विपरीत परिणाम आपल्या मेंदूवर व्हायला लागला आहे. आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होते. सतत फोन चेक करणे एसएमएस आलाय का बघणे स्मरणशक्ती एकाग्रता कमी होणे .फावल्या वेळेत मोबाइलच्या इतर फंक्शनमध्ये अडकणे, मेंदूला रिफ्रेश होण्याला वेळ न मिळणे .चिडचिडेपणा अशा त्रासांना सामोरे जावे लागते त्यामुळे मोबाईलचा अतिवापर नकोच.\nआयुष्यात संगीत हा माणसाला आनंदी उत्साही अंतर्मुख करणारा घटक आहे. संगीत ऐकणं यामुळे मेंदूचे कितीतरी भाग stimu-let होतात. विविध राग विविध आजारांवर उपयोगी असल्याबद्दलचे संशोधन झालेले आहे .म्युझिक ही एक थेरपी म्हणून उपयोगात येते आहे. त्या���ल्या त्यात स्वतःचा आवाज हा आपल्या मेंदूला खूप जास्त प्रमाणात आवडतो असेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे गाणे गुणगुणणे, म्युझिक ऐकणे मग यात सुगम शास्त्रीय किंवा वाद्य संगीत कुठलंही ऐकावं या ने स्मरणशक्तीवर एकाग्रतेवर निश्चित पणें परिणाम होतो.\nयाशिवाय समतोल आहार पुरवायचा असेल तर सकस मनोरंजन असावे. निवडक मालिका बघाव्या.\nवाचन करणे, आवडलेले मुद्दे अधोरेखित करणे ,आपल्याला सुचलेल्या कल्पना बाजूला लिहून ठेवणे. इंग्लिश शब्दांचे अर्थ डिक्शनरी शोधणे याने मेंदूला खाद्य मिळते.\nपहाटे लवकर उठल्याने मेंदूला फ्रेश वाटून मेंदू दुप्पट क्रियाशील होतो. विविध कोडी सोडवणे यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो बुद्धिबळ खेळणे हाही एक चांगला व्यायाम, सतत काहीतरी प्रेरणा देत राहणे, चांगले सिनेमे, सेमिनार. याशिवाय दीर्घ श्वसन प्राणायम, निसर्ग सहवास यामुळे विस्मरण होण्याअगोदर पासूनच रोखता येते.\nही बातमी पण वाचा : नको व्यर्थ चिंता…\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleनवीन कृषी कायद्यांमुळे मार्केट कमिट्यांच्या अधिकारांवर गदा : शरद पवार\nNext articleभारताला मिळणार घातक F-15EX फायटर विमाने\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/horoscope/daily-horoscope-1-may-2021-health-and-family-love-will-remain-moderate-for-pisces-people-nrat-122647/", "date_download": "2021-05-18T00:36:36Z", "digest": "sha1:OASQR6PBNZP32KJ3C62K6BTZSZCFH74W", "length": 12181, "nlines": 187, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Daily Horoscope 2 May 2021 Health and family love will remain moderate for Pisces people nrat | राशी भविष्य २ मे २०२१: ‘मीन’ राशीच्या लोकांसाठी आरोग्य आणि कौटुंबिक प्रेम मध्यम राहील | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nDaily Horoscope 2 May 2021राशी भविष्य २ मे २०२१: ‘मीन’ राशीच्या लोकांसाठी आरोग्य आणि कौटुंबिक प्रेम मध्यम राहील\nअधिकारी तुमच्यावर आनंदी असतील. प्रेम मध्यम आणि आरोग्य चांगले आहे. व्यवसायात फायदा होण्याची चिन्हे आहेत. भगवान सूर्य देवाची उपासना करा.\nतुम्हाला सत्ता पक्षाचा लाभ मिळेल. स्थिती सुधारत असल्यासारखे दिसत आहे. मुलांच्या आरोग्यावर लक्ष द्या. सूर्यदेवाला जल अर्पण करा.\nआज तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. काळजी घ्या. प्रेम मध्यम ते अधिक चांगले असते. व्यवसायाच्या बाबतीत चांगला दिवस आ���े. भगवान बजरंग बळीची पूजा करा.\nनोकरीत बढती मिळू शकते. व्यवसायात फायदा होईल. आरोग्यावर लक्ष द्या. प्रेमही ठीक आहे. तांबे भांडे दान करा.\nजोडीदाराशी भांडणाची शक्यता आहे. ते बराच काळ टिकेल. व्यवसायाच्या बाबतीत चांगला दिवस आहे. प्रेम मध्यम आहे पिवळ्या वस्तू आपल्या जवळ ठेवा.\nआज आपले आरोग्य बिघडू शकते. आपण हळू हळू आपल्या प्रियकराच्या जवळ याल. व्यवसाय दंड करेल. तांबे दान करा.\nविद्यार्थ्यांसाठी आजचा काळ चांगला आहे. प्रेम आणि आरोग्य हे मध्यम आहे. व्यवसायातही हळू हळू प्रगती होईल. तांबे काहीतरी दान करा.\nघरात भांडण होऊ शकते. आपण जास्त आक्रमक होऊ नये. प्रेम मध्यम आहे तब्येत ठीक आहे. व्यवसायात फायदा होण्याची चिन्हे आहेत. सूर्यदेवाला जल अर्पण करा\nतुमच्या योजना राबविण्याचा आजचा दिवस आहे. व्यवसायात नफा मिळू शकेल. आरोग्य मध्यम आहे. प्रेमाची अवस्था ठीक आहे. लाल वस्तू जवळ ठेवा.\nआपल्या कुटुंबातील सदस्यांशी गुंतून राहू नका. बाकी सर्व काही व्यवस्थित होईल. आरोग्य, प्रेम आणि व्यवसाय सर्व चांगले करत आहेत. भगवान शनीची पूजा करा.\nतुम्ही तार्यांप्रमाणे चमकाल. आरोग्य ठीक आहे आणि प्रेम मध्यम आहे. व्यवसाय चांगला चालला आहे. हिरवी वस्तू जवळच ठेवा.\nअवास्तव खर्च टाळा. प्रेम आणि आरोग्य हे मध्यम आहे. व्यवसायात फायदा होईल. भगवान शंकरांची पूजा करा.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/horoscope/daily-horoscope-25-april-2021-pisces-the-business-and-love-status-of-the-people-of-the-zodiac-is-going-to-be-moderate-nrat-119878/", "date_download": "2021-05-18T01:42:22Z", "digest": "sha1:NUMOU462JUI6Y6K6ENXZDUXNQHLQT3R7", "length": 11992, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Daily Horoscope 25 April 2021 Pisces The business and love status of the people of the zodiac is going to be moderate nrat | राशी भविष्य दि. २५ एप्रिल २०२१: ‘मीन’ राशीच्या लोकांची व्यवसाय आणि प्रेमाची स्थिती मध्यम स्वरुपाची असणार आहे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nDaily Horoscope 25 April 2021राशी भविष्य दि. २५ एप्रिल २०२१: ‘मीन’ राशीच्या लोकांची व्यवसाय आणि प्रेमाची स्थिती मध्यम स्वरुपाची असणार आहे\nमेष- कोणत्यातरी गोष्टीला घेऊन आज आपण चिंतेत असाल. प्रेमाची स्थिती ठिक असेल. आज आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.\nवृषभ- आज आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. घरातील सदस्य आजारी पडू शकतो. पैशांची चणचण भासेल.\nमिथुन- आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यावं लागेल. कोणतीही जोखीम उचलण्यात सध्या पडू नका त्यामुळे मोठ्या संकटात सापडाल. आरोग्य-प्रेम-व्यवसाय तिन्ही गोष्टी ठिकठाक आहेत. आज थोडा संयम बाळगला तर उद्याचा दिवस तुमचाच असेल.\nकर्क- आज आपल्याला आनंदाची बातमी मिळेल. आज प्रेमात कोणताही निर्णय घेऊ नका धोक्याचा असेल.\nसिंह- आपली स्थिती सुधारत आहे. व्यवसायाची घडी देखील पूर्वीसारखी नीट बसत आहे.\nकन्या- आर्थिक आणि व्यवसायात वृद्धी होईल. वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कोर्टाच्या गोष्टींपासून दूर राहा.\nतुळ- प्रेम आणि व्यवसायात परिस्थिती खूप उत्तम असेल. आज आपलं आरोग्य आणि मन दोन्ही प्रसन्न राहिल. तुम्ही खूप हुशात आहात त्यामुळे येणाऱ्या संकटावर योग्य पद्धतीनं सामना करण्याची ताकद तुमच्याकडे आहे.\nवृश्चिक- व्यवसायात आज आपल्याला फायदा होण्याचे संकेत आहेत. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.\nधनु- मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. गूढ ज्ञानाची प्राप्ती होईल. आज आपण चिंताग्रस्त असाल. आरोग्य आणि प्रेम दोन्ही बऱ्यापैकी ठिक असेल.\nमकर- आरोग्य आणि प्रेमाची स्थिती मध्यम असेल. आज थोडं सावध राहण्याची आवश्यकता आहे.\nकुंभ- डोकेदुखीची समस्या आज दिवसभर आपल्याला जाणवणार आहे. आईची तब्येत खराब होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या. आज सावध आणि सतर्क राहा.\nमीन- नियोजन करून आज काम करा. व्यवसाय आणि प्रेमाची स्थिती मध्यम स्वरुपाची असणार आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://agrotourismvishwa.com/tag/stayinnature/", "date_download": "2021-05-18T02:10:46Z", "digest": "sha1:YUINP26ORBRHJ6EPU6E4KSDRHISEVGA3", "length": 2786, "nlines": 77, "source_domain": "agrotourismvishwa.com", "title": "stayinnature Archives - Agro Tourism Consultant I Agri Tourism Design and Marketing Services About Agro & Rural Tourism Tour", "raw_content": "\nकृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था\nकृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था Accommodation at Agro tourism Center संपूर्ण जग निसर्गाकडे जात आहे. आपण निसर्गाच्या जवळ जात आहे. निसर्गाचे महत्व जाणून त्यावर प्रेम करत त्याच्याशी निसर्गाशी एकरूप होत आहोत. त्याची अनेक कारणे आणि फायदे��ी आहेत. कारण धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनातून कुठे तरी निवांत निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणला आवडणार नाही. सिमेंटच्या जंगलात राहणारे शहरी Read more about कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था[…]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://learnmarathiwithkaushik.com/about-kaushik/", "date_download": "2021-05-18T02:25:33Z", "digest": "sha1:Q5RLOYFH7PTPSOAW43G6LZMDLO3HAFCT", "length": 9579, "nlines": 56, "source_domain": "learnmarathiwithkaushik.com", "title": "About Kaushik - Learn Marathi With Kaushik", "raw_content": "\nअनेकविध क्षेत्रात काम करण्याच्या निमित्ताने आपल्याला आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करावी लागते. दरवेळी तिथली भाषा ,तिथली संस्कृती आपल्याला माहित असतेच असे नाही. परंतु 'केल्याने देशाटन ' या उक्तीप्रमाणे जसजसे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ तसतसे तेथील भाषा माहित करून घेणे अनिवार्य ठरते .तरच आपण इतरांशी चांगला संवाद साधू शकतो . नोकरीच्या ,सहलीच्या निमित्ताने किंवा भारतीय संस्कृती ,योगा,आयुर्वेद यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात येणाऱ्या आपल्या परदेशी मित्रांची अशीच काहीशी पंचाईत होते. अहो, अगदी आपण परक्या राज्यात गेलो तरी तिथली भाषा अन संस्कृती बदलते. ज्याला हे सर्व माहित असते त्याला म्हणतातच ना बारा गावचे पाणी प्यायलेला. महाराष्ट्रात येणाऱ्या आमच्या अशाच एनआरआय किंवा अमराठी दोस्त मंडळींची अशी फजिती होऊ नये असे मला वाटते.\nमी कौशिक लेले, मुंबईचे उपनगर असलेल्या डोंबिवलीत जन्मलो आणि वाढलो. सध्या पुण्यात सॉफटवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. मी स्वतः माझा छंद म्हणून शाळेत असताना तमिळ शिकवणाऱ्या पुस्तकावरून तमिळ शिकलो. आणि थेट पुस्तकं, मासिकं वाचून गुजराती शिकलो. ऑफिसमधले माझे काही सहकारी मराठी शिकायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी इतरांना मराठी शिकण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत हे तपासायचा मी प्रयत्न केला. काही पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत पण मला ती समाधानकारक वाटली नाहीत. इंटरनेट वर मराठी शिकण्यासाठीचे पर्याय फारच तुटपुंजे आणि अर्धवट सोडलेले दिसले. त्या तुलनेत परकीय भाषा शिकण्यासाठी खूपच पर्याय उपलब्ध आहेत. या वस्तुस्थितीमुळे मी अस्वस्थ झालो. इंटरनेटच्या जमान्यात प्रत्येक गोष्ट नेट वरच शोधली जाते. त्यामुळे नेटवरच अशा प्रकारचे साहित्य असले पाहिजे आणि तेही मोफत असावे असे मला वाटले. मला स्वतःला भाषा शिकणे-शिकवणे आवडते आणि मी सॉफ्टवेअर ���ंजिनीअर असल्याने स्वतः हे काम करायचं ठरवलं. मी ज्या व्याकरणाधारित पद्धतीने तमिळ आणि गुजराथी शिकलो त्या पद्धतीने इतरांना मराठी, गुजराथी शिकवायचं ठरवलं.\nवेबसाईटमध्ये दृक-श्राव्य माध्यमातून भाषा लिहिण्या वाचण्या संबंधीच्या सूचना अगदी सहज सोप्या भाषेत दिल्या आहेत. भाषेचे अनेक पैलू वाक्यांमधून कसे वापरावेत याचीही उदाहरणे यात ऐकायला वाचायला मिळतील. नव्याने शिकणाऱ्यांसाठी शब्दांची स्पेलिंग्स आणि उच्चारणही रोमन लिपीत समाविष्ट केले आहे. जेणेकरून आमच्या एनआरआय दोस्तास किंवा हिंदी,गुजराथी वा अन्य भाषिक मंडळींना भाषा शिकण्याचा आनंद घेता येईल.\nमला वाचनाची खूप आवड आहे. मराठी, इंग्रजी, गुजराथी पुस्तकं मी वाचतो. ऐतिहासिक, वैचारिक, विनोदी, कथा, कादंबऱ्या, चरित्र अशा सर्व प्रकारची पुस्तकं वाचायला मला आवडतं. मी लिहिलेली १५०+ पुस्तकपरीक्षणे तुम्ही माझ्या ब्लॉगवर वाचू शकाल. http://kaushiklele-bookreview.blogspot.in\nभाषा शिकवणाऱ्या या उपक्रमाला भेट देऊन भेट देऊन आपला अभिप्राय LearnMarathiFast@gmail.com कळवा. मराठी, गुजराथी शिकू इच्छिणाऱ्या आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना या बद्दल नक्की सांगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/shirur-taluka-corona-news-corona-patient-details-at-villages", "date_download": "2021-05-18T01:05:03Z", "digest": "sha1:N65MJPFZ6F4ETZLDO2ZJVXWTOR3ETB4N", "length": 12243, "nlines": 95, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "shirur taluka corona news corona patient details at villages", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरूर तालुक्यातील कोणत्या गावात किती रुग्ण पाहा आकडेवारी...\nशिरूर तालुक्यात वाढता करोना बाधितचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.\nसोमवार, 26 एप्रिल, 2021 09:53 प्रतिनिधी 1 प्रतिक्रिया A + A -\nशिरूर: शिरूर तालुक्यातील ४३ गावात १९५ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली. शिरूर तालुक्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nगणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर\nशिरूर तालुक्यात आजपर्यंत १५६३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. १३०२० कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. २४२ जणांचा मृत्यू झाला, २३७३ विविध रुग्णालयात उपचार घेत असून, ४१५ आज बरे झाले आहेत.\nसुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...\nशिरूर तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले; ६ जणांचा मृत्यू\nशिरूर तालुक्यात रविवारी (ता. 25) सणसवाडी १२, शिक्रापूर २१, विठ्ठल वाडी १, तळेगाव ढमढेरे ५, निमगाव म्हाळुंगी १, डिंग्रजवाडी १, टाकळी भिमा १, बुरुंजवाडी २, कोरेगाव भीमा ५, रांजणगाव गणपती ६, सोनेसांगवी १, वाघाळे १, खंडाळे १, वडगाव रासाई ५, तांदळी २, न्हावरे १२, कोळगाव डोळस ४, नागरगाव ५, गुनाट ३, आलेगाव पागा ३, रांजणगाव सांडस २, निर्वी १, आंबळे २, चिंचणी १, निमोने ३, पिंपरखेड २, टाकळी हाजी १, कारेगाव १३, शिरूर ग्रामीण १७, आमदाबाद २, तरडोबाची वाडी २, करडे ५, मलठण ५, अण्णा पूर ३, मोराची चिंचोली १, सविंदणे २,, कानुर मेसाई २, कवठे यमाई ३, केंदुर २, पिंपळे धुमाळ १, पाबळ ३, हिवरे १, शिरूर ग्रामीण २८ असे शिरूर तालुक्यातील ४३ गावात १९५ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर १ जणांचा मृत्यू झाला.\nशिरूर शहरातील कोणत्या भागात किती रुग्ण पाहा...\n अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...\nशिरूर तालुक्यात वाढता करोना बाधितचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावूने, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टेंस पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आव्हान शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.\nशिक्रापूरच्या बोगस डॉक्टरचे पत्ते बोगस असल्याचा संशय\nशिक्रापूर परिसरात ४३ कोरोना बाधित\nशिक्रापूर परिसरात रवीवारी नव्याने ४३ कोरोना बाधित आढळून आले आहेत. शिक्रापूर येथे २०, सणसवाडी येथे ९, बुरुंजवाडी येथे १, कोरेगाव भीमा येथे ५, धानोरे येथे २, वाडा पुनर्वसन येथे १, डिंग्रजवाडी येथे २ तर तळेगाव ढमढेरे येथे ३ असे नव्याने ४३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.\nडॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...\nखोटी बातमी टाकून लोक फसाऊ नका plz\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/04/28/benefits-of-listen-music/", "date_download": "2021-05-18T01:38:29Z", "digest": "sha1:T5JWIP6DHMISPETHUWUMLMLX22ZQIW4X", "length": 18430, "nlines": 182, "source_domain": "yuvakatta.com", "title": "संगीत ऐकण्याचे 'हे'आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध....! - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या संगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध\nसंगीत म्हणजे मनोरंजन, तसेच ध्यानही आहे. संगीताशिवाय आयुष्य अपूर्ण आहे आणि असे संगीत आहे, जे आपल्या निर्जन जगामध्ये आनंद भरते. आपल्या आयुष्यात संगीत असणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहिती आहे काय संगीत हा एक मार्ग आहे ज्याद्वारे जीवनात आनंद मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया संगीत ऐकण्याचे फायदे, जे ते स्वीकारून धन्य झाले आहेत, त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत…\n1 व्यायाम करताना संगीत ऐकणे फायदेशीर\nब्रिटनमधील एका सर्वेक्षणानुसार असे आढळले आहे की, संगीतामध्ये उत्साह कायम राहतो, संयम वाढतो आणि मूड सुधारतो. संगीत ऐकून, आपले लक्ष व्यायामादरम्यान होणार्या गैरसोयीकडे जात नाही. संशोधनात, ट्रेड मिलवर चालत असताना 30 लोकांवरील संगीताच्या परिणामाचा अभ्यास केला गेला. मोटिव्हेशनल किंवा नॉन मोटिवेशनल संगीत ऐकताना केलेला व्यायाम हा संगीत न ऐकता केलेल्या व्यायामापेक्षा चांगला ठरतो.\n2. संगीत ऐकण्याने स्मरणशक्ती वाढते\nकाही लोकांना अभ्यास करताना संगीत ऐकण्याची सवय असते. त्यांच्या मते, यामुळे त्यांना अधिक चांगले अभ्यास करण्याची संधी मिळते. आता संशोधन देखील त्यांचा मुद्दा सिद्ध करतो. नियमित संगीत ऐकण्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी होते. स्मृतिभ्रंश होणार्या व्यक्तीवरही याचा चांगला परिणाम होतो.\nसंगीतामध्ये रस घेतल्यास शरीरात डोपामाइन हार्मोन बाहेर पडतो, जो उत्तेजन आणि प्रेरणा देतो. मुलांच्या संगीताकडे कल त्यांचे संभाषण प्रभावी करते. विचार करण्याच्या आणि समजण्याच्या क्षमतेवर चांगला परिणाम होतो. ज्यामुळे बुद्ध्यांकचा वेग वाढवते.\n3 संगीत ऐकल्यामुळे तणाव आणि अस्वस्थता होते कमी\nशब्दांशिवाय मंद, मधुर संगीत ऐकण्याने मनाला शांती मिळते. ताण कमी होतो आणि हृदय गती वाढते. श्वासोच्छ्वास प्रक्रिया सामान्य होते. अस्वस्थतेत त्वरित विश्रांती येते. आपण संगीत ऐका, गाणे गा किंवा वाद्य वाजवा हे सर्व प्रकारांमध्ये चांगला परिणाम दिसून येतो.\nतज्ञांच्या मते, नियमित संगीत ऐकण्याने शारीरिक आणि मानसिक पातळीवर आराम मिळतो. झोप खूप छान येते. भीती, निराशा आणि राग कमी होतो. मन प्रसन्न राहील. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर आपण शास्त्रीय संगीत किंवा मंद संगीत ऐकावे किंवा बासुरीचे सूर ऐकावे.\n4 संगीत ऐकल्यामुळे वेदना होतात कमी\nमज्जासंस्थेवर संगीताचा चांगला परिणाम होतो. रक्तदाब, हृदय गती आणि मेंदू प्रक्रिया नियंत्रित करणारा हा भाग आहे. मेंदूच्या भागावर भावना देखील नियंत्रित करते. स्नायूंच्या वेदनांनी पीडित लोकांनी नियमित संगीत ऐकल्यामुळ��� नैराश्य आणि वेदना कमी होतात. हृदय गती संगीत द्वारे नियंत्रित केले जाते. खांदा, पोट आणि पाठीचा ताण कमी होतो.\n5 संगीत ऐकल्याने शरीर राहते निरोगी\nसंशोधकांच्या मते, संगीत ऐकण्याने शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त अँटीबॉडीजची पातळी सुधारते. आम्ही त्या अँटीबॉडीजबद्दल बोलत आहोत जे आपल्या शरीरास रोगांपासून संरक्षण करतात. तसेच, पचन प्रक्रियेवर चांगला परिणाम दिसून येतो.\nसंगीत ऐकण्याचे हे फायदे होते. संगीत तो चमत्कार आहे जो जलालुद्दीन अकबर यांच्या दरबारात प्रकाश पडायचा. असे म्हणतात की, जेव्हा तानसेन दीपक राग आणि मेघ मल्हार गात असत तेव्हा दिवे आपोआप स्वत: लागायचे आणि पाऊसही पडत असे. संगीतामध्ये शक्ती आहे, ज्याने अत्यंत क्रूर शासकास एक चांगला माणूस होण्यासाठी भाग पाडले आहे. हे होते संगीत ऐकण्याचे फायदे. संगीत ऐकण्याचे इतके मोठे फायदे असताना तुम्ही संगीत ऐकण्यापासून दूर का आमच्यामते, आधी तुम्ही संगीतप्रेमी बना आणि त्यानंतर संगीत ऐकण्याचे फायदे पहा.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहेही वाचा… “गनिमी कावा म्हणजे काय रे भाऊ\nPrevious articleबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nNext articleअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखेरचा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊनची तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय…\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\nछत्तीसगढ मधील 24 जवान शहीद झालेल्या हल्ल्याची जिम्मेदारी या नक्षलवाद्याने घेतलीय..\nही पाकिस्तानी ब्लॉगर अगदी ऐश्वर्या रायसारखी दिसते, फोटो पाहून त्यामध्ये फरक...\n मुगल बादशहा अकबरची बायको नादिराच सलीमची ‘अनारकली’होती…\nअक्षय कुमारसह अनेक मोठे कलाकार राम मंदिर निर्माणासाठी पुढे सरसावलेत, पहा...\nमहाराष्ट्र पोलीस दलाची शान आहेत हे दबंग पोलीस अधिकारी.\nहे आहे जगातील सर्वात छोटे साम्राज्य…\nभारताचा ओसामा समजल्या जाणाऱ्या वीरप्पनला या आयपीएसने यमसदनी पाठवले होते..\n7 एकर परिसरात आहे धोनीचे आलिशान घर: पाहताक्षणी कुणीही होऊ शकते...\n‘सायकल बँक’ उपक्रमाच्या माध्यमातून मुलींच्या स्वप्नांना पंख मिळताहेत….\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-gressy-singh-in-ajintha-verul-program-5438836-NOR.html", "date_download": "2021-05-18T00:41:22Z", "digest": "sha1:BBCSEJK5LRZEZHAPV6O63VT6HOPNP6NT", "length": 5035, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gressy singh in Ajintha verul program | कलाकार संपूर्ण जगाचे असतात : ग्रेसी सिंग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nकलाकार संपूर्ण जगाचे असतात : ग्रेसी सिंग\nऔरंगाबाद - भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी कलावंतां��ा भारतात काम करू देऊ नये, या मुद्यावरून भारतीय कलावंतांमध्ये वाद पेटला आहे. त्यात प्रख्यात अभिनेत्री ग्रेसी सिंगनेही उडी घेतली. या वादाबद्दल मला काहीच माहिती नाही, असे ती म्हणाली. मात्र, कलाकार कुठल्याची प्रांताचे नव्हे तर संपूर्ण जगाचे असतात, असे म्हणत पाकिस्तानी कलावंतांना भारतात काम करण्यास विरोध करणे योग्य नाही, असे तिने अप्रत्यक्षरित्या सूचित केले.\nअजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सव २०१६ अंतर्गत ‘कलाजागर’ या स्थानिक कलावंतांच्या व्यासपीठाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली की, मुन्नाभाई एमबीबीएस, लगाननंतर मला काही ऑफर्स आल्या. पण त्यातील भूमिकांना न्याय देऊ शकेल असे मला वाटले नाही. त्यामुळे मी त्या नाकारल्या. सध्या एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करत असून छोट्या पडद्यावरील ‘जय संतोषी माँ’ मालिकेत व्यग्र आहे. शासनाच्या अनास्थेमुळे रसिक शास्त्रीय नृत्याकडे पाठ फिरवत असल्याचा दावा तिने केला. या कलेच्या पुनरुज्जीवनासाठी होत असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांना व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. ग्रेसी १४ ऑक्टोबरला वेरुळ महोत्सवात शिवशक्तीचे सादरीकरण करणार आहे.\n१४ ऑक्टोबरला सायंकाळी वाजता महागामी संचालिका पार्वती दत्ता यांचे नृत्य होईल. यानंतर यास्मिन सिंग यांचे कथ्थक, सानिया पाटणकरचे शास्त्रीय गायन, पं. उद्धवबापू अपेगावकर आणि पूर्णश्री राऊतचे ओडिसी नृत्य, बर्ट कॉर्नलीस यांची सितार -मृदंग जुगलबंदीचा आस्वाद घेता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://gom.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T02:02:09Z", "digest": "sha1:CSD6ZLYQNE6VNDKGKJE5MPOUDFSEX4TN", "length": 7890, "nlines": 46, "source_domain": "gom.m.wikipedia.org", "title": "अटल बिहारी वाजपेयी - विकिपीडिया", "raw_content": "\n(जल्म : २५ डिसेंबर १९२६ ग्वालियर, मध्य प्रदेश).\n1 भारताचो धावो प्रधानमंत्री\n2 भारतीय जन संघ\nभारताचो धावो प्रधानमंत्री. ताचो बापूय कृष्ण बिहारी वाजपेयी प्रसिद्द लेखक आनी कवी. ताचे आवयचें नांव कृष्णादेवी.\nअटल बिहारी वाजपेयीन[1] ग्वालियरचे विक्टोरिया कॅालेजींतल्यान बी. ए. पदवी घेतली. उपरांत कानपुरचे डी.ए.वी. कॅालेजींतल्यान ताणें राजनितीक शास्त्रांत एम्.ए. पदवी मेळयली. ताणें कायद्याचोय अभ्यास केला. ताणें समाज सेवक आनी पत्रकार म्हणूनय वा��र केला. १९४२ त भारतीय स्वातंत्र्य चळवळींत वांटो घेतिल्लो म्हूण ताका बंदखणीची ख्यास्त फावो जाल्ली. १९४१ त अटल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाक मेळ्ळो. ताणें राष्ट्रधर्म (म्हयनाळें), पांचजन्य (सातोळें) तशेंच स्वदेश आनी वीर अर्जुन ह्या दिसाळ्यांचें संपादन केलां.\nअटल बिहारी वाजपेयीन १९५१ त भारतीय जन संघाची स्थापणूक केली. १९५७ त तो दुसरे लोकसभेचेर वेंचून आयलो. १९५७ ते ७७ मेरेन ताणें भारतीय जनसंघ पार्लमेंटरी पार्टीचो मुखेली म्हूण वावर केला. १९६२ त तो राज्यसभेचो वांगडी जालो. १९६७ त तो परतून लोकसभेचेर वेंचून आयलो. १९६८ ते ७३ मेरेन भारतीय जन संघाचो अध्यक्ष, १९७१, १९७७ आनी १९८० त लोकसभेचेर परतून तो वेंचून आयलो. १९८० ते १९८६ मेरेन तो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष आसलो. १९८६ ते १९८१ मेरेन तो परतून राज्य सभेचो वांगडी आसलो. १९८६ त ताका भारतीय जनता पार्टीच्या संसदीय पंगडाचो मुखेली म्हूण वेंचून काडलो. १९९१ त तो परतून लोकसभेचेर वेंचून आयलो. १९९१ - ९३ मेरेन तो पब्लीक अकांऊट कमिटीचो अध्यक्ष आसलो. १९९६ त तो सातवी खेप लोकसभेचेर वेंचून आयलो. ते लोकसभेचे वेंचणुकेंत भारतीय जनता पार्टीचे सगळ्यांत चड (१६४) वांगडी वेंचून आयले. हाका लागून राष्ट्रपती शंकर दयाल शर्मान भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयीक प्रधानमंत्री पदाचो सोपून दिलो आनी तेरा दिसांभितर ताका भौमत सिध्द करपाक लायलें. पूण हेर पक्षांनी ताका तेंको दिवंक नाशिल्ल्यान ताणें तेरा दिसांनीच आपल्या पदाचो राजीनामो दिलो. १९९६ - ९७ मेरेन ताणें लोकसभेंत विरोधी पक्षाचो मुखेली म्हूण काम पळयलें. १९९८ त तो लोकसभेचेर आठवे खेप वेंचून आयलो. १९ मार्च १९९८ दिसा तो परतून प्रधानमंत्री जालो.\nअटल बिहारी वाजपेयी हो एक प्रसिद्द कवी आसून ताचे मृत्यू या हत्त्या, अमर बलीदान, कैदी कविराय की कुंडलियाँ, अमर आग है आनी मेरी एक्यावन कवितायें हे कविता झेले प्रसिद्द आसात. ताणें राष्ट्राखातीर केल्ल्या वावराक लागून ताका राष्ट्रपतीन पद्म विभूषण पुरस्कार भेटयला. तशेंच १९९४ त ताका लोकमान्य टिळक पुरस्कार, भारत रत्न, पं. गोविंद पंत पुरस्कार मेळ्ळ्यात.\n- कों. वि. सं. मं.\n↑ कोंकणी विश्वकोश खंड चवथो\ntitle=अटल_बिहारी_वाजपेयी&oldid=200517\" चे कडल्यान परतून मेळयलें\nहातूंतलो मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आसा जे मेरेन हेर नोंदी करूक नात.\nहें पान शेवटीं 10 मार्च 2021 दिसा, 15:38 वोरांचोर बदलेलें.\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/07/08/vishvas/", "date_download": "2021-05-18T00:36:34Z", "digest": "sha1:RHYXF5UT7ZFJHXOAOCOU555ALSSDN2XH", "length": 8323, "nlines": 99, "source_domain": "spsnews.in", "title": "‘ विश्वास ‘ चा दुसरा हप्ता सोमवार पर्यंत जमा – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n‘ विश्वास ‘ चा दुसरा हप्ता सोमवार पर्यंत जमा\nशिराळा : ‘ विश्वास ‘ सह.साखर कारखान्याने सन २०१६-१७ सालाच्या हंगामास गाळपासाठी आलेल्या ऊसाला दुसऱ्या हप्त्यासाठी प्रतिटन १५०/- रु. देणार असून सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर हि रक्कम जमा होईल. सांगली जिल्ह्यात सर्वप्रथम ऊसाला दुसरा हप्ता जाहीर करण्याचा मान ” विश्वास ” ने मिळवला असून, दीपावलीला अंतिम हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशी माहिती माजी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली.\nचिखली तालुका शिराळा येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व संचालक उपस्थित होते.\nयावेळी नाईक पुढे म्हणाले कि, विश्वास कारखान्याने नेहमीच शेती, शेतकरी, सभासद, कर्मचाऱ्यांचे हित जोपासले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाची लागवड जास्तीत जास्त कशी होईल, आणि उत्पादकता कशी वाढेल, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती कशी होईल, तसेच शेतीपूरक व्यवसायास चालना देणे,आदि पातळीवर चांगले काम केले आहे. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचा ऊस दराच्या माध्यमातून फायदा होण्यासाठी डीस्टीलरी, सहवीज निर्मिती, कंपोस्ट खत निर्मिती, द्रवरूप जीवाणू खत, कार्बनडाय ऑक्साईड बॉटलींग प्रकल्पाची यशस्वी निर्मिती केली आहे. ऊसाला पहिली उचल २७०० देण्यात आली होती. दुसऱ्या हप्त्यासह शेतकऱ्याला २,८५० रु. पोह��चणार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे अधिकाधिक नोंद करावा, असे आवाहनही अध्यक्ष मानसिंग राव नाईक यांनी यावेळी केले.\nप्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी ए.एन. पाटील यांनी आभार मानले.\n← उन्नत महाराष्ट्र अभियान मध्ये कोरे महाविद्यालयाचा समावेश\nविलासराव उद्या धम्मदीक्षा घेणार →\nपाणी फौंडेशन ची प्रेरणा पैजारवाडी त दाखल : श्रमदानातून गावचा विकास\nविशाल साठे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा\nसाळशी च्या उपसरपंच पदी प्रकाश पाटील\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/sharad-pawar-there-has-never-been-such-an-increase-in-fuel-in-history/", "date_download": "2021-05-18T02:42:25Z", "digest": "sha1:X2NTJ6GJSRCOQC55VZQXKEZMGQICPKHS", "length": 8071, "nlines": 111, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "शरद पवार-इतिहासात अशी इंधन वाढ कधीही झाली नाही. - Times Of Marathi", "raw_content": "\nशरद पवार-इतिहासात अशी इंधन वाढ कधीही झाली नाही.\nसातारा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बऱ्याच गोष्टींवर आपले मत व्यक्त केले आहे,पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तसेच भारत-चीन यांच्यातील वादावर त्याचबरोबरीनं इंधन वाढीवर सुद्धा आपले मत व्यक्त केले ,मी इतिहासात कधीही अशी इंधन वाढ पाहिली नाही असं पवार म्हणाले.\nइतिहासात असे कधीही पाहिले गेले नाही की इंधन दरवाढ रोज होत आहे.आधीच सर्वसामान्य लोक हे कोरोणाच्या संकटात असताना परिस्थिती अजून अनपेक्षित होत आहे. या इंधनाच्या दरवाढीमुळे इकॉनोमी वर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले , लॉक डाऊन असल्यामुळे लोक काही बोलत नाहीत .याचा फायदा घेतला जात आहे असे पवारांनी भाष्य करत सरकारवर आरोप केला आहे.\nत्याचबरोबर त्यांनी पदाधिकाऱ्यांवर सुद्धा निशाणा साधला ते पडळकर यांना म्हणाले, विधानसभा, लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकात लोकांनी डिपॉझिट जप्त केलं. ज्यांना लोकांनी बाजूला केलं, त्यांची दखल कशाला ���्यायची, त्यांना काही महत्व देण्याची गरज नाही.\nत्याचबरोबर ते म्हणाले राष्ट्रीय सुरक्षा ह्या मुद्दा मध्ये राजकारण आणू नये. यापूर्वी भारतीय भूमी वर चीनने ताबा घेतला आहे .आज घेतला की नाही हे आम्हाला माहिती नाही. म्हणून राष्ट्रीय सुरक्षे त राजकारण आणू नये,असे आवाहन सुद्धा त्यांनी दिले आहे.\nनितीन गडकरी-मुंबई पुण्यामधील गर्दी कमी करणे आवश्यक….\nशाळेतल्या वर्ग खोल्यांमध्ये धक्कादायक प्रकार….\nरुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत\nपडळकर यांच्या जहाल टीकेवर शरद पवार म्हणाले…\nकोरोनील औषधाच्या वादात रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल…\nकोरोनील औषधाच्या वादात रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल...\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/vanchit-bahujan-aghadi-open-community-hospital/", "date_download": "2021-05-18T02:01:12Z", "digest": "sha1:CHB5TBDKK6I3AO3DSTECP63SVVRVV4TG", "length": 7938, "nlines": 115, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "'वंचित'च्यावतीने सोलापुरात कम्युनिटी हॉस्पिटलची सुरुवात! - Times Of Marathi", "raw_content": "\n‘वंचित’च्यावतीने सोलापुरात कम्युनिटी हॉस्पिटलची सुरुवात\nसोलापूर – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नगरसेवक आनंददादा चंदनशिवे यांच्या प्रयत्नातून सोलापुरात ओपीडी बेसवर कम्युनिटी हॉस्पिटलची सोय करण्यात आलेली आहे.\nगेल्या 27 मे रोजी माता रमाई यांच्या स्मृतिदिना निमित्त जोपर्यंत करोनाचा प्रादुर्भाव आहे, तोपर्यंत शहरातील लोकांच्या आरोग्य तपासणीसाठी सदरची ओपीडी प्रत्येक ठिकाणी दररोज सकाळी दोन तास ते संध्याकाळी दोन तास अशा पद्धतीने सुरू ठेवण्यात आलेली आहे. आतापर्यंत सात हजाराच्या लोकांची तपासणी करण्यात आली आहे.\nया ओपिडीमध्ये डॉ चिडगुपकर हॉस्पिटलचे डॉ शेखर चिडगुपकर, डॉ निशिकांत मस्के, डॉ सचिन पुराणिक दवाखाना, डॉ अमोल सोनवणे, डॉ अशोक जोशी, डॉ राम गायकवाड, डॉ मयुरी वाघमारे, डॉ शितल चिलंगुडे, डॉ श्रीनिवास बंदगी यांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली.\nयासाठी नगरसेवक गणेश पुजारी, वंचित बहुजन आघाडीचे बबन शिंदे, तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अमित माने , संजय इंगळे, विकी माळाळे,शैल गायकवाड, विजू जाधव ,सागर शिंदे, भालचंद्र कांबळे, राजू दुपारगुडे, श्रीकांत पवार, पांडुरंग सोनवणे,सिकंदर शेख सुरज कांबळे, देवीदास मुनगल यांनी व्यवस्थेचे काम पाहिले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या विशेष प्रयत्नातून हे ओपीडी सुरू करण्यात आली आहे.\nअरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळ निर्माण झाले\nअकोल्यातील हे चार हवालदार बनवले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक.\nATKT बदल काय म्हणाले उदय सामंत\nATKT बदल काय म्हणाले उदय सामंत\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2846", "date_download": "2021-05-18T01:18:59Z", "digest": "sha1:O55N64Y53RYYTI4TX6PPEQLEXVNDRZC4", "length": 10777, "nlines": 151, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "नियंत्रणासाठी नगर प्रशासन, महसुल विभाग,सह पोलिसांचा रूटमार्च | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नागपूर नियंत्रणासाठी नगर प्रशासन, महसुल विभाग,सह पोलिसांचा रूटमार्च\nनियंत्रणासाठी नगर प्रशासन, महसुल विभाग,सह पोलिसांचा रूटमार्च\nकन्हान(ता प्र):-कन्हान शहरात वाढता कोरोनाचा उद्रेक बघता कोरोना विषाणू बाबत सूचनांचे पालन करण्यासाठी कन्हान पोलीस यांच्या वतीने शुक्रवारला शहरात रूटमार्च काढण्यात आला. यावेळी तहसीलदार वरून कुमार सहारे आणि पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी पोलीस ताफ्या सह शहराचा कानाकोपरा पिंजून काढत कोरोना विषाणूबाबत जनजागृती व शहरवासीयांना सूचनांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसार्गावर उपाय योजनांचा भडीमार सुरु झालेला असतांना त्याचाच एक भाग म्हणून कन्हान शहरात शुक्रवारला रूटमार्च काढून कोरोना प्रादुर्भाव थांबविन्यासाठी नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांनी शहरातील प्रत्येक भाग पायी पिंजून शहरवासीयांना आवाहन केले कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.\nनागरिकांनी एकाच ठिकाणी जमू नये\nशहरवासीयांना जनजागृतीद्वारे सांगण्यात आले आहे रूटमार्च मध्ये पोलिसांच्या वाहनातून स्पिकरद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या,रूटमार्च मधून शहरातून शहरातील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देवून कोणीही घराबाहेर न पडता पाच पेक्षा अधिक नागरिकांनी एकाच ठिकाणी जमू नये अशाही सूचना देण्यात येवून कायद्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे.कोरोना विषाणूला न घाबरण्याचे आवाहन करण्यात आले याचेशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.रूटमार्च मध्ये तहसीलदार वरून कुमार सहारे,गट विकास अधिकारी प्रदिप कुमार बमनोटे,पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी, सहायक निरिक्षक अमित अत्राम,कन्हान नगर परिषद मुख्याधिकारी संदीप चिद्रवार ,मंडळ अधिकारी जगादिश मेश्राम,. तलाठी, महेन्द्र क्षीरसागर नगर परिषद प्रशासन आणि संपूर्ण पोलीस कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते.\nPrevious articleयुरिया खताचे काळेबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही : आ. विनोद अग्रवाल\nNext articleकन्हानची आरोग्य यंत्रणाच कोरोनाच्या विळख्यात अडकत चालली\nअत्यंत थरारक घटना त्या…. व्यक्तीवर तीन वॉर करूनही जीव न गेल्याने टॅक्सी चालकाला जीवंत जाळले\nभाजपसह कॉग्रेस,राष्ट्रवादीच्याही सदस्यांना सभापतीने दाखविला ठेंगा सायकल वाटपात ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी सभापतींच्या सर्कलचे\nकरंभाड जि प. सर्कल चे अनेक गावां मध्ये कोरोना गावांमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न केले जाणार आहे बि.डिओ अशोंक खाड़े\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nनिर्माणाधिन कन्हान नदीच्या पुलावर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या\nग्राम पंचायत टेकाडी (कोयला खदान) के प्रांगण में सरपंच सुनिता मेश्राम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/akola/corona-test-at-the-district-boundary", "date_download": "2021-05-18T02:43:57Z", "digest": "sha1:K4CCQ3WNZJX6TOTZBS33LHWNC3K4BUO6", "length": 15480, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना चाचणी", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nजिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना चाचणी\nरिसोड (जि.वाशीम) : जिल्हाबंदी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस. यांचे आदेशानंतर महसूल व पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तिची कोरोना चाचणी केली जात आहे. यावर तहसीलदार अजित शेलार व ठाणेदार एस.एम. जाधव स्वतः लक्ष घालून आहेत.\nप्रशासनाच्या वतीने लोणार-मेहकर फाटा, सेनगाव रोड, वाशीम रोड या ठिकाणी लावण्यात आलेल्या शिबिरात वाहनांना थांबवून त्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जात आहे. या व्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्या लोकांची सुद्धा चाचणी केली जात आहे. चाचणी केल्यानंतर अहवाल संबंधित व्यक्तीच्या गावी, संबंधित प्रशासनाला कळविण्यात येणार आहे.\nयामुळे कोरोनाची चेन तोडण्यात हे पाऊल उपयुक्त ठरेल, असे बोलले जात आहे. जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांच्या पहारा व्यतिरिक्त आरोग्य प्रशासनाच्या वतीने प्रत्येक व्यक्तिची चाचणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अनुषंगाने तहसील कार्यालय व पोलिस प्रशासनाच्या वतीने सकाळी अकरा वाजल्यानंतर बिनकामी फिरणाऱ्या व्यक्ती, तसेच शहराबाहेर जाणाऱ्या व जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची चाचणी केली जात आहे. जेणेकरून यामुळे कोरोनाची साखळी तोडली जाऊ शकत असल्याचे तहसीलदार अजित शेलार यांनी सांगितले.\nसंपादन - विवेक मेतकर\nमनात राग घेऊन त्या ‘तिघी’नी धरली होती मुंबईची वाट\nअकोला : एकाच गावातील आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींनी घरच्यांचा राग मनात धरत घर सोडले. ऐवढेच नव्हे तर चक्क मुंबईला जाण्याचा बेतही आखला. मात्र, या तिन्ही अल्पवयीन मुलींना अकोला रेल्वे स्थानकांवरून रेल्वे पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस करीत त्या मुलींना त्यांच्या पालकांच्या\nसह्याद्रीच्या कुशीतील नेत्यांना वऱ्हाडच्या व्यथा कळतील का\nअकोला : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ‘किमान समान कार्यक्रमा’त लोककेंद्री विकासाचे ध्येय ठेवल्याने, राज्याच्या अर्थसंकल्पाकडून पश्चिम विदर्भाला मोठ्या अपेक्षा आहेत. सह्याद्रीच्या कुशीतील नेत्यांना वऱ्हाडातील व्यथा कळतील आणि सिंचनासह औद्योगिक विकासाचा ‘बुस्टर’ अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्\nWomen's Day : ‘छपाक गर्ल’ची जगण्याची धडपड; 16 वर्षांनंतरही ‘ती’ दीनच\nवाशीम : वाशीम शहरात 16 वर्षांपूर्वी सकाळीच ‘नमस्कार वाशीम’ चा आवाज शहराच्या परिचयाचा होता. ‘सिटी चॅनलवर’ वृत्तनिवेदिकेचे काम करणारी अर्चना शिंदे भरारी घेण्याचे स्वप्न पहात असताना दोन माथेफीरूंनी तिच्यावर ॲसिड हल्ला केला. शरीराबरोबर स्वप्नांची राखरांगोळी झाली. गेल्या 16 वर्षांत प्रत्येक महि\nमहिला दिन : रेल्वेमधील महिला कर्मचाऱ्यांचे गौरवास्पद कार्य\nनांदेड : नांदेड रेल्वे विभागात सुद्धा विविध महत्वाच्या पदावर महिला कर्मचारी गौरवास्पद कार्य करत करत आहेत. यामध्ये मधु राजेंद्र ह्या नांदेड रेल्वे स्थानकावर पोईंटस मन या पदावर महत्वाचे कार्य करत आहेत. श्रीमती पुष्पलता या आदिलाबाद रेल्वे स्थानकावर याच पदावर कार्य करत आहेत, श्रीमती भारतीसिंग\n#MahaBudget2020 : अजित ��वार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील A टु Z मुद्दे....\nमुंबई - महाविकास आघाडीचा आज पहिलावहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.\n घोडीने दिला गाढवाला जन्म\nकारंजा (लाड) (जि.वाशीम) : आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असताना आजमितीला कुठे, काय, कसे, केव्हा घडू शकेल याचा नेमच नाही. या कलीयुगामध्ये हंस चुगेगा दाना दुनका कौवा मोती खायेगा या दोह्याप्रमाणे काहीसा प्रकार कारंजा तालुक्यातील मूर्तिजापूर मार्गावरील काकडशिवनी या गावात घडला.\nकोरोनाची धास्ती; चूल पेटवावी कशी \nवाशीम : सध्या कोरोना विषाणूंच्या धास्तीने प्रशासन उपाययोजनांचा रतीब घालत आहे. जनसामान्यांमध्येही कोरोनाची धास्ती वाढली आहे. मात्र, तरीही संध्याकाळच्या भुकेसाठी हातावर पोट असणाऱ्या लघुव्यवसायीकांना रस्त्यावर यावेच लागत आहे. मात्र, ग्राहकच नसल्याने हजारो लघु व्यावसायिकांच्या भुकेचा प्रश्न न\nजमावबंदी तरी व्यापारी ऐकेना; मग घडले असे...\nमंगरुळपीर (जि. वाशीम) : सध्या जगभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध लावला असून, जिल्हा प्रशासनाने तशा प्रकारचे कडक निर्देश दिले असूनही मंगरुळपीर येथील शनिवारी सकाळी आठवडी बाजारात काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने लावली होती. परंतु,\nCoronaVirus : आपत्ती काळात हे देखील प्रवाश्यांना लुटताय\nमालेगाव (वाशीम) : ‘कोरोना’ सारख्या राष्ट्रीय आपत्ती काळात लक्झरी बसकडून पुणे-मुंबई कडून येणाऱ्या प्रवाशांची लूट होत आहे. पुणे- मुंबई येथून येणाऱ्या प्रवाशांना नेहमी आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या अडीचपट जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे\nऔषधांचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची रिक्तपदे; कसे लढणार या महारोगाशी\nपांगरी नवघरे (जि. वाशीम) : परिसरातील ग्रामस्थांना आरोग्य विषयक सोयी-सुविधा देण्यासाठी पांगरी नगवघरे येथे आरोग्य उपक्रेंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र, या आरोग्य उपक्रेंद्रात औषधांचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची रिक्तपदी अशा विविध सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/save-village-sangli-district-collector-appeals-sarpanch-corona-control-429570", "date_download": "2021-05-18T02:28:08Z", "digest": "sha1:VBSKZTS6NCX7GQO2NDBMEPA3L5L4YLXK", "length": 18499, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | प्रसंगी वाईटपणा घ्या, पण गाव वाचवा : सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे सरपंचांना कोरोना नियंत्रणासाठी आवाहन", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nअधिकार वापरून कडक भूमिका घ्या. प्रसंगी वाईटपणा घ्या, मात्र गाव वाचवा, असे आवाहन सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज जिल्ह्यातील सरपंचांना केले.\nप्रसंगी वाईटपणा घ्या, पण गाव वाचवा : सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे सरपंचांना कोरोना नियंत्रणासाठी आवाहन\nसांगली ः कोरोना संकट काळात गाव वाचवण्यासाठी जबाबदारी सरपंच आणि ग्राम दक्षता समितीची आहे. ही केवळ कागदावरील समिती नाही, तर तिला कायदेशीर अधिकार आहेत. हे अधिकार वापरून कडक भूमिका घ्या. प्रसंगी वाईटपणा घ्या, मात्र गाव वाचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज जिल्ह्यातील सरपंचांना केले.\nजिल्ह्यातील बहुतांश गावचे सरपंच, ग्रामसेवक, तालुक्यांचे गटविकास अधिकारी यांच्याशी डॉ. चौधरी यांनी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांनी या संवादात सहभाग घेतला. जिल्ह्यातून सुमारे साडेसहाशे लोक या संवादात सहभागी झाले. सरपंचांना शंका विचारून त्याचे निरसन करून घेतले.\nजिल्हाधिकारी म्हणाले, \"\"कोरोनाची दुसरी लाट आली आहे. हे संकट मोठे आहे. आपत्ती नियंत्रणात तुमची जबाबदारी लक्षात घ्या. तुम्हाला कायदेशीर अधिकार आहेत, ते वापरा. मी का वाईट होऊ, मी का कारवाई करू, असे समजू नका. गाव वाचवण्यासाठी ते करावे लागेल. जी दुकाने उघडी आहेत, तेथे सुरक्षित अंतर राखले जाईल, याची खबरदारी घ्या. दुकानाबाहेर रिंगण आखा. मास्क, सॅनिटायझरचा वापर वाढवा. रुग्णसंख्या ज्या भागात अधिक आहे, तेथे औषध फवारणी करा. होम आयसोलेशन रुग्ण व नातेवाईक बाहेर फिरणार नाहीत, याची खबरदारी घ्या. गरज असेल तर त्यांना नोटीस द्या. घरावर तसा बोर्ड लावा.''\nते म्हणाले, \"\"जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 10 हजार रुग्णांना लस दिली गेली आहे. लसीकरण वाढवा. आरोग्य केंद्र, उपकेंद्रात मंडप घाला, खुर्च्या आणा. पिण्याच्या पाण्��ाची सोय करा. 45 वर्षावरील एक अन् एक व्यक्ती लस घेईल, हे पाहा. जिल्हा परिषदेतील कॉल सेंटरची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा. त्याचे नंबर द्या. राजकीय सहभाग घ्या.''\nश्री. डुडी म्हणाले, \"\"गाव ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी वेळ द्या. सामाजिक कार्यकर्ते एकत्र करा. या मोहिमेत शिक्षकांचा सहभाग आपणास मिळेल, तशा सूचना मी दिल्या आहेत.''\n\"त्यांना' क्वारंटाईन करणे गरजेचे नाही\nकाही सरपंचांनी मुंबई, पुण्यातून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करावे का, अशी शंका विचारली. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, \"\"तशी काही गरज नाही. त्यांना कोरोना संबंधी लक्षणे दिसत असतील तर त्यांची तपासणी करून घ्या.''\nसंपादन : युवराज यादव\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\n#Coronafighters : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात दिवसातले १५ तास देतोय नाशिकचा 'तो' डॉक्टर\nनाशिक : कोरोना व्हायरस संसर्गाविरुद्धच्या लढ्यात नाशिकचे डॉ. प्रसाद तुकाराम ढिकले (एमडी) योगदान देत आहेत. मुंबई महापालिकेच्या विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयाच्या सेवेत असलेले डॉ. ढिकले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दिवसातील 1\nCorona Virus : महाराष्ट्रात १५ नवीन रुग्ण; एकूण १२२ कोरोनाबाधित\nपुणे : राज्यात कोरोनाचा विषाणूंचा संसर्ग झालेल्या आणखी १५ रुग्णांची नोंद बुधवारी आरोग्य खात्यात झाली. त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या १२२ झाली आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात आढललेल्या नवीन रुग्णांमध्ये मुंबई येथील सात रुग्ण असून, सांगली, इस्लामपूर येथी\nआरोग्यमंत्र्यांचे नवे ट्विट; महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या आता...\nमुंबई : जगभर कोरोना वायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना महाराष्ट्रातही हा विषाणू पसरायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यांनी अशा प्रकारचे ट्विट त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.\nकोरोना : एसटी, पेट्रोल पंप बंदमुळे ग्रामीण भागात नागरिकांची पायपीट\nसोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला आहे. मात्र, शेवटच्या घटकांची यातून काय परस्थिती होईल, याचा विचार केलेला दिसत नाही. राज्यभर संचारबंदी लागु असून यामध्ये सर्व एसटी वाहतुक, सामान्यांना पेट्रोल देणे बंद केले आहे. त्याची झळ ग्रामीण भागातील नागरिकांना सोसावी लागत आहे. श\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\n मुंबईत आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू, महाराष्ट्रात कोरोनाचे 'इतके' बळी\nमुंबई : भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १२०० जवळ पोहोचला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल २२० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सदर आकडेवारी ३० मार्च रोजी रात्री ८ वाजेपर्यंतची आहे. आज मुंबईत एका ८० वर्षांच्या वृद्\nधक्कादायक...शाळाखोल्यांत कोंडले परराज्यातील मजूर\nऔरंगाबाद - कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभारत लॉकडाऊन केल्याने अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. या मजुरांना थांबवून त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. गारखेडा परिसरातील महापालिकेच्या शाळेत ६० कामगारांची ‘व्यवस्था’ करण्यात आलेली आहे; परंतु ये\n'राज्य सरकारचा 'तो' निर्णय केवळ लोकप्रियतेसाठी'; कुणी केला आरोप\nपुणे : 'कोरोना'मुळे ऑनलाईन शाळा सुरू करण्यास कोणाचीही हरकत नाही. मात्र, राज्य सरकारने शुल्कवाढीवर निर्बंध आणत शिक्षकांना पगार देणे ही सक्तीचे केले आहे. वस्तुस्थितीचा विचार न करता केवळ सवंग लोकप्रियतेसाठी निर्णय घेतले आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाण्यातील सुमारे ४ हजार ४०० शाळा आ\nकोरोनाशी लढण्यास 'असा' सज्ज झालाय महाराष्ट्र...\nमुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सज्ज असून राज्यभरात 39 विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये 361 खाटांची व्यवस्था उपलब्ध असून जिल्हा रुग्णा���य तसेच पालिकांच्या आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचे निदान करण्यासाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/fines-were-collected-from-215-citizens-who-did-not-wear-masks/11181732", "date_download": "2021-05-18T02:02:05Z", "digest": "sha1:RTFIFEJ72VGOPI3QO5TX6SWJLBWPVGXS", "length": 7877, "nlines": 54, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मास्क न लावणा-या २१५ नागरिकांकडून दंड वसूली Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nमास्क न लावणा-या २१५ नागरिकांकडून दंड वसूली\nआतापर्यंत २००७० व्यक्तिं विरुध्द कारवाई\nनागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (१८ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २१५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी २००७० नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ८३,९४,०००/- चा दंड वसूल केला आहे.\nकोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असले तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.\nबुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३, धरमपेठ झोन अंतर्गत ३८, हनुमाननगर झोन अंतर्गत ५६ धंतोली झोन अंतर्गत १२, नेहरुनगर झोन अंतर्गत २०, गांधीबाग झोन अंतर्गत १०, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १२, लकडगंज झोन अंतर्गत १०, आशीनगर झोन अंतर्गत २१, मंगळवारी झोन अंतर्गत २८ आणि मनपा मुख्यालयात ५ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १४६०० बेजबाबदार नागरिकांकडून रु ७३ लक्ष वसूल करण्यात आले आहे.\nशहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ\nपथविक्रेत्यांवर होणार्या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर\nकोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी\n७९१४ विनाकारण फिरणा-या नागरिकांची मनपा – पोलिसांनी केली चाचणी\nबंद शटर के अंदर साड़ी की भव्य साड़ी सदन दुकान में छपडे 13 ग्राहक\nशहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ\nपथविक्रेत्यांवर होणार्या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर\nकोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी\n७९१४ विनाकारण फिरणा-या नागरिकांची मनपा – पोलिसांनी केली चाचणी\nशहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ\nMay 18, 2021, Comments Off on शहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ\nपथविक्रेत्यांवर होणार्या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर\nMay 18, 2021, Comments Off on पथविक्रेत्यांवर होणार्या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर\nकोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी\nMay 18, 2021, Comments Off on कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-05-18T02:48:53Z", "digest": "sha1:IQK6PS4INDKHCLL3DUYQC33N6LRUOJDT", "length": 3094, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फॉरेस्ट गम्प (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nऑस्कर पुरस्कार मिळालेला चित्रपट.\nफॉरेस्ट गम्प हा याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट इ.स. १९९४ साली प्रथम प्रदर्शित झाला.\n१९९४ ऑस्कर पुरस्कार सर्वोतम चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता (टॉम हॅंक्स)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/03/09/mahiladin-shahuwadi/", "date_download": "2021-05-18T01:35:07Z", "digest": "sha1:DBD7HFEVO2S7ZL3CMS7FVQA6FTVTSEWJ", "length": 6745, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "शाहुवाडीत महिलादिनानिमित्त विविध उपक्रम – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशो���वयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nशाहुवाडीत महिलादिनानिमित्त विविध उपक्रम\nशाहु वाडी तालुक्यात महिला दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला .विविध वेशभूषा करून शालेय विदयार्थ्या यांनी जनजागृती फेरी तर तहसील कार्यालय शाहु वाडी, पोलीस ठाणे शाहु वाडी यांच्या वतीन ही महिला दिना निमित्त कार्यक्रम घेण्यात आले .\nशाहु वाडी तहसील कार्यालयाचे वतीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शाहु वाडी येथे मुद्रा बँक लो न, यासह विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली यावेळी तहसीलदार चंद्रशेखर सानप , पो नि अनिल गाडे , जिप सदस्या सौ आकांक्षा पाटील प स सदस्या सौ डॉ स्नेहा जाधव , महिला व बाल संरक्षण अधिकारी योगेश नलवडे , समुपदेशक विजय सिंह पाटील यांनी महिला विषयी विविध कायदया विषयी माहिती दिली . या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका , महसूल , पोलीस प्रशासन चे कर्मचारी उपस्थित होते .\nदरम्यान शाहु हायस्कुल शाहु वाडी येथे पो . नि अनिल गाडे यांनी ही मार्गदर्शन केले या पी एस आय श्रीराम पडवळ यांच्यासह मुख्याध्यापक , अध्यापक , पोलीस कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते .\n← पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील यांना मातृशोक\nएसपीएस चा औपचारिक शुभारंभ →\nकोडोली येथील यशवंत धमार्थ रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया :पोटातून काढली १ किलोची गाठ\nशाहुवाडी तालुक्यातील ‘ खाकी वर्दी ‘ बनली मायेची ऊब : श्री. पी.आर.पाटील\nमाजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/nationalist/", "date_download": "2021-05-18T01:02:28Z", "digest": "sha1:XS6BZDAEQNS7YZBXGWCF2Y4CAX525F2N", "length": 11802, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "Nationalist Archives - बहुजननामा", "raw_content": "\nआता धनंजय मुंडेंसोबतची प्रेमकथा एका पुस्तकातून…\nबहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने अत्याचार केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. यामुळे सर्वत्र खळबळ ...\n‘रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला राम भरोसे सोडले’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनामुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. बाधितांची वाढती संख्या आणि मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. ...\nPM मोदी अन् UP चे CM योगी यांचे फोटो मॉर्फ करून बदनामी; राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश सचिवासह होलार समाज संघटनेच्या संस्थापक अध्यक्षाविरूध्द FIR\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो मोर्फकरून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी ...\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचा खुलासा, म्हणाले – अँड. नितीन मानेंचा ‘राष्ट्रवादी’शी काहीही संबध नाही’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी बाजी मारली असून ...\nमोफत लसीकरणावरुन आघाडीमध्ये मतभेत, राष्ट्रवादीच्या घोषणेवरुन वाद \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात मोफत कोरोना लसीकरण करण्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसपूस सुरु आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक ...\nकोणाला किती अहंकार आहे हे लोक पहात आहेत, नवाब मलिकांचा भाजपला टोला\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोणाला किती अहंकार आहे हे लोक पहात आहेत. आमचे लोक जमीनीवर असून भाजपचा अहंकार लोकांनी ...\n मागितले 50 हजार रेमडेसिवीर दिले 26 हजार – राष्ट्रवादीचा दावा\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - काही दिवसांपासून विविध प्रश्नावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार यांच्यात जुंपलेली दिसते. त्यातच आता कोरोनाच्या ...\nया’ वनस्पतीला शरद पवार यांचे नाव\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव आता वनस्पतीशी जोडले गेले आहे. निसर्गसौदयाृसह विविध ...\nग्रामपंचायत सदस्याच्या खून प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी कार्याध्यक्षासह 13 जणांवर FIR\nकवठेमहांकाळ : बहुजननामा ऑनलाइन - उपसरपंच निवडीच्या वेळी बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्दन काळे यांच्या खून प्रकरणी ...\nचित्रा वाघ पुन्हा अडचणीत, पती किशोर वाघ यांच्याविरूध्द ‘या’ आरोपाखाली गुन्हा दाखल; राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ\nमुंबई : बहुजननामा ऑनलाइन - राज्यात भाजपची सत्ता असताना चित्रा वाघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांचे पती किशोर वाघ यांना 4 ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nआता धनंजय मुंडेंसोबतची प्रेमकथा एका पुस्तकातून…\nत्यानं तलवारीनं बायकोचा गळा चिरला अनू गाठलं पोलिस स्टेशन; पत्नीच्या चारित्र्यावर होता दाट संशय\nसोन्याच्या दरात तेजी तर चांदीचे भावही वधारले, जाणून घ्या आजचे भाव\nO रक्तगट असणाऱ्यांना कोरोनाचा धोका अतिशय कमी; CSIR चा ताजा रिपोर्ट\nयेरवडा मेंटल हॉस्पीटलच्या अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानात चोरी\nगांजा बाळगणार्याला रांजणगाव MIDC पोलिसांकडून अटक\n15 मेनंतर निर्बंध शिथिल होणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/papmochani-ekadashi-2021-date-muhurat-timing-puja-vidhi-121040600032_1.html", "date_download": "2021-05-18T01:20:54Z", "digest": "sha1:63Z4LYQZ7CADTDSQYHIHAANUIO2IDYWP", "length": 15944, "nlines": 157, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Papmochani Ekadashi 2021: पापांपासून मुक्तीसाठी पापमोचनी एकादशीला काय करावं काय नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी सा���ित्यमराठी कविता\nPapmochani Ekadashi 2021: पापांपासून मुक्तीसाठी पापमोचनी एकादशीला काय करावं काय नाही\nदरमहा दोन एकादशी असतात. शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकारावी तिथी म्हणजे एकादशी. या दिवशी व्रत करतात. ही तिथी प्रभू विष्णुंना समर्पित असते. धार्मिक मान्यतेनुसार एकादशी व्रताचे खूप महत्तव असतं. हिंदू पंचागानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचिनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. जाणून घ्या या दिवशी काय करावे आणि काय टाळावे....\nया पवित्र दिवसी प्रभू विष्णूंची पूजा करावी.\nया दिवशी उपास करावा.\nविष्णुंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी.\nया दिवशी लक्ष्मी-नारायणाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.\nया दिवशी सात्विक भोजन ग्रहण करावं.\nया दिवशी मांस-मदिराचे सेवन करु नये.\nया दिवशी उपास करत नसला तरी तांदळाचे सेवन करु नये.\nया दिवशी कोणाप्रती अपशब्दांचा वापर करु नये.\nया दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं.\nधार्मिक शास्त्रांनुसार या दिवशी दान केल्याचं खूप महत्त्व आहे.\nया दिवशी दान-पुण्य करावं.\nएकादशीला विष्णुंचा नैवेद्य दाखवावा.\nनैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचं पान ठेवावं.\nदेवाला सात्विक पदार्थांचं नैवेद्य दाखवावं.\nमहादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह २०१ ते ३००\nतुकाराम गाथा - अभंग संग्रह १०१ ते २००\nसंकष्टी चतुर्थी: संकटांपासून मुक्तीसाठी संकटनाशन गणेश स्तोत्र\nSankashti Chaturthi भालचंद्र संकष्टी चतुर्थी: या प्रकारे करा पूजा\nयावर अधिक वाचा :\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये...अधिक वाचा\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या....अधिक वाचा\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात...अधिक वाचा\nआज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली...अधिक वाचा\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अ��ेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल....अधिक वाचा\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल....अधिक वाचा\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. ...अधिक वाचा\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा...अधिक वाचा\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. ...अधिक वाचा\nआर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या...अधिक वाचा\nइतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार...अधिक वाचा\nहुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये...अधिक वाचा\nगंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व\nभागीरथ एक प्रतापी राजा होते. त्यांनी आपल्या पूर्वजांना जीवन-मरण या दोषापासून मुक्त ...\nGanga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि ...\nयंदा गंगा सप्तमी सण मंगळवारी, 18 मे रोजी साजरा केला जाईल. गंगा नदी ही हिंदूंच्या ...\nआपल्यावर भगवान शिवाचे ऋण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती\nमनुष्य जन्म घेतो आणि त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक प्रकाराचे ऋण, पाप, पुण्य त्याचा पिच्छा ...\nशास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे\n1. धर्मग्रंथानुसार या जीवाची उत्पत्ती पाच घटकांपासून झाली आहे. मृत्यूनंतर, सर्व घटक ...\nधार्मिक मान्यतानुसार, आदी शंकराचार्य यांचा जन्म वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या ...\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स��टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/share-covid-19-vaccination-selfie-of-anyone-in-your-family-including-yourself-along-with-a-tagline-get-rewarded-of-rs-5000/articleshow/82137326.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2021-05-18T02:11:29Z", "digest": "sha1:LPWXSHOY2ZOJXWS46IQ2HIS2CQCZK5W3", "length": 13861, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCovid-19 ची लस घेतानाचा फोटो पोस्ट करा अन् मिळवा ५ हजार रुपये, सरकार देत आहे बक्षीस\nदेशात करोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र सध्य आहे. त्यामुळे देशात करोना लस देण्यात येत आहे. ही लस संपूर्ण सुरक्षित असून ती आपल्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्तीने घ्यायला हवी. यासाठी सरकारकडून वेळोवेळी सांगितले जात आहे.\nसंपूर्ण देशात लस मोहीम\nलसीला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस\nनवी दिल्लीः कोविड १९ ची लस तुम्ही घेत असाल तर तुम्हाला ५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी फक्त तुम्हाला लस घेतेवेळी एक फोटो क्लिक करायचा आहे. त्या फोटोला पोस्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ५ हजार रुपये जिंकू शकता. हे बक्षीस सरकारकडून देण्यात येत आहे.\nवाचाः अवघ्या १ मिनिटात या स्मार्टफोनची ३० हजार युनिटची विक्री, इतकी डिमांड का आहे, जाणून घ्या\nखरं म्हणजे, My Gov कडून लस घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक मोहीम चालवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जर कोणी व्यक्ती किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती लस घे��� असलेला फोटो शेयर करीत असेल तसेच त्यासोबत एक चांगली टॅगलाइन देत असेल तर अशा व्यक्तीला सरकारकडून ५ हजार रुपये जिंकण्याची संधी मिळत आहे.\n Moto G60 आणि Moto G40 Fusion स्मार्टफोन भारतात 'या' दिवशी होणार लाँच\nकसे जिंकू शकतात ५ हजार रुपये\nMy Gov च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाही एका सदस्याने लस घेत असलेला फोटो एका चांगल्या टॅगलाइन सोबत शेयर केल्यास या टॅगलाइनमध्ये लसीचे महत्त्व कसे आहे, यासंबंधी माहिती देणे आवश्यक आहे. यातून जगाला प्रोत्साहन मिळायला हवे. प्रत्येक महिन्यात यात १० चांगल्या टॅगलाइनचा वापर करणाऱ्यास ५-५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते.\nवाचाः महागड्या स्मार्टवॉच सारख्याच दिसतात या फिटनेस स्वस्त बँड, जाणून घ्या किंमत\nसेल्फी शेयर करताना हे लक्षात ठेवा\nया मोहिमेचा अखेरचा दिवस ३१ डिसेंबर आहे. जर तुम्हाला यात सहभागी व्हायचे असेल तर फोटो हा लस घेतानाचा असला पाहिजे. या दरम्यान, कोविडच्या सर्व नियमांचे पालन करायला हवे. ज्यात मास्कचा समावेश आहे.\nलससाठी असा करा अप्लाय\nजर तुम्हाला लस घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही http://cowin.gov.in च्या वेबसाइटवर जाऊन अडवॉन्स्ड अपॉइंटमेंट घेऊ शकता. तसेच लससाठी ऑन साइट रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता. याशिवाय तुम्ही COWIN पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपवर रजिस्ट्रेशन किंवा अपॉइंटमेंट बुक करू शकता.\nवाचाः आयफोन चाहत्यांसाठी एक गुड न्यूज तर एक बॅड न्यूज, कंपनी लवकरच घेणार हा निर्णय\nवाचाः Aadhaar कार्डमधील मोबाइल नंबर बदलायचा आहे का, या सोप्या स्टेप फॉलो करा\nवाचाः Covid-19: कोणत्या हॉस्पिटलचा बेड खाली, कुठे मिळतेय Remdesivir इंजेक्शन या वेबसाइट्सवर मिळणार संपूर्ण माहिती\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nboAt कंपनीकडून भारतात स्मार्टवॉच लाँच, २९९९ रुपयांची डिस्काउंट ऑफर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्ह���ाले...\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ उभारणार ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nपुणेपुणे जिल्ह्याला 'असा' बसला तौत्के चक्रीवादळाचा तडाखा\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nमुंबईतौक्ते: मुंबईच्या समुद्रात दोन मोठी जहाजं भरकटली, ४१० जण अडकले\nक्रिकेट न्यूजक्रिकेटमध्ये होणार मोठा भूकंप; क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बॉल टॅम्परिंगची पुन्हा चौकशी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/statewide-agitation-of-congress-on-june-29-against-fuel-price-hike/", "date_download": "2021-05-18T01:33:17Z", "digest": "sha1:MOL5ADVKGAOVEM4BIQA4FJURMBE6LLJD", "length": 8447, "nlines": 111, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "इंधन दरवाढीविरोधात 29 जूनला काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन! - Times Of Marathi", "raw_content": "\nइंधन दरवाढीविरोधात 29 जूनला काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन\nमुंबई | गेल्या 21 दिवसांपासून इंधनाच्या वाढीमध्ये रोज वाढ होत आहे. यावरूनच मोदी सरकारला घे रण्याच्या हालचाली काँग्रेस करत आहे. या पार्श्वभूमीवर 29 जून सोमवार रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळेत दोन तास इंधन दरवाढ मागे घेण्याच्या मागणीवरून आंदोलन करण्यात येणार आहे.काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगण्यात आले आहे.\nत्याचबरोबर दररोजचा भाववाढीमुळे आज पेट्रोलला 87-88 रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोल या भाव वाढीत प्रति लिटर 9.12 रुपये तर डिझेल 11.01 रुपयांनी वाढ झाली आहे.त्याचबरोबर थोरात म्हणाले की काही दिवसांनी पेट्रोल साठी शंभर रुपये मोजावे ला���तील.\nत्याचबरोबर इंधन दरवाढ जनतेवर अन्याय करणारी आहे.कच्च्या तेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातकच्च्या तेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड कमी असताना सुद्धा मोदी सरकार याचा जनतेला लाभ देत नाही. आधीच लोकांचे रोजगार कोरोणामुळे गेले आहेत. उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्याच रोज इंधनाची दरात वाढ होत आहे असं बाळासाहेब म्हणाले.\nइंधन दरवाढ तात्काळ मागे करावी व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंग चे नियम पाहून तसेच मास्क लावून आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तसेच याचदिवशी #SpeakuponPetroleumPrices ही ऑनलाईन मोहिमही सोशल मीडियावर चालवली जाणार असल्याचं थोरात यांनी सांगितलंय\nउद्धव ठाकरे -30 जून नंतर लॉक डाऊन उठणार का…\nशरद पवारांच्या त्या टीकेला काँग्रेसचे उत्तर- खर राजकारण तर….\nआपल्या मुलांसाठी देश लुटायला कोणतीही कसर सोडली नाही, स्मृती इराणींचा सोनियांवर हल्लाबोल\nउद्धव ठाकरे -30 जून नंतर लॉक डाऊन उठणार का…\nवारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं\nवारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/", "date_download": "2021-05-18T01:32:57Z", "digest": "sha1:RBZM3SMS2YE3B6VIIJOVPWKJ5RWFHT7X", "length": 7475, "nlines": 116, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "टपाल ���िभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच बँकींग सेवा | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर टपाल विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच बँकींग सेवा\nटपाल विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच बँकींग सेवा\nगोवा खबर:सध्या सुरु असलेले लॉकडाऊन लक्षात घेऊन गोवा टपाल विभाग ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारप्रणीत घरपोच बँकींग सेवा सुरु करणार आहे. पणजी आणि म्हापसा भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा सुरु करण्यात येईल. या सेवेअंतर्गत कोणत्याही शेड्युल्ड वा राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेधारकांना 10,000 रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.\nया सेवेचा लाभ घेणाऱ्यांनी 1800 313 6633 (टोल फ्री) आणि 8825547139, 7338975549 या क्रमांकावर संपर्क साधून आपला पत्ता, संपर्क क्रमांक आणि किती रक्कम काढायची आहे, याचा तपशील द्यावा. यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेदरम्यान संपर्क साधावा आणि आधारकार्ड तयार ठेवावे. टपाल विभागाचा कर्मचारी व्यवहारादरम्यान COVID-19 संदर्भातील सर्व सूचना लक्षात घेऊन आणि सामाजिक अंतर राखून काम करेल.\nPrevious articleवाहन चालन परवाना आणि वाहन नोंदणीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ\nNext articleकोविड-19 बाबतच्या जनजागृतीसाठी टीआयएफआरचा पुढाकार\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nकेंद्रीय आयुषमंत्री तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे गोव्यात जंगी स्वागत\nभारतीय रेल्वेच्या वतीने 22 एप्रिल रोजी 112 रॅक्समार्फत 3.13 लाख टन अन्नधान्याची विक्रमी वाहतूक\n३१ऑगस्टपासून दोन दिवस नेत्रावळी माटोळी बाजार\nकोविडचा सामना करण्यासाठी भाजपच्या असंवेदनशील सरकारला छत्तीसगडकडून शिकण्याची गरज : चोडणकर\nसर्वोत्कृष्ट पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने मागवल्या प्रवेशिका\nसरकारच्या अपयशामुळे गोवा झाला कोविडचा ‘निर्यातदार’ : म्हार्दोळकर\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nब्रिटिश य���वती स्कार्लेट खुन प्रकरणी सॅमसन दोषी;कार्वालो निर्दोष\nपर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढावी-चोडणकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/12019/", "date_download": "2021-05-18T00:46:00Z", "digest": "sha1:REWWX2VFNYJ4GFQBSJ3NTI6B7F47RP6I", "length": 8447, "nlines": 76, "source_domain": "aajdinank.com", "title": "निलंगा:भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संजय सोरडे यांचे निधन - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nनिलंगा:भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संजय सोरडे यांचे निधन\nशहरातील मेडिकल दुकानदार व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संजय करबसप्पा सोरडे यांचे सोमवार दिनांक 3 मे रोजी दुपारी वयाच्या 52 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर निलंगा येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.संजय सोरडे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.\nगेल्या 20 वर्षापासून ते लिंगायत समाजाच्या संगनबसव विरक्त मठाचे सचिव म्हणून काम करत होते. भाजपाच्या व लिंगायत समाजाच्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेल्या संजय सोरडे यांचे अचानक दुःखद निधन झाल्याने निलंगा शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\n← ऑक्सीजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना तात्काळ वीजजोडणी उपलब्ध\nशेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवणार; कृषी योजनांमध्ये असेल ३० टक्के महिला लाभार्थ्यांना प्राधान्य-कृषी मंत्री भुसे →\nअतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 3 लाख 51 हजार शेतकऱ्यांना 225 कोटीचा निधी वितरित-पालकमंत्री अमित देशमुख\nलातूर जिल्हा पोलिस दलासाठी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहनांचे वितरण\nस्वतःच्या पायावर उभे राहू पाहणाऱ्या महिलांच्या पाठीशी इनर व्हिल क्लब-शारदा अंतुरे मिरजकर\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्र��वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/07/04/shirala-6/", "date_download": "2021-05-18T02:11:16Z", "digest": "sha1:YXIMG7L4MQZMED4SJXAHU5NVH2O4R2GS", "length": 5701, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "तिघांच्या विरोधात शिराळा पोलिसात मारहाणीची फिर्याद – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nतिघांच्या विरोधात शिराळा पोलिसात मारहाणीची फिर्याद\nशिराळा : मांगले तालुका शिराळा येथील रमेश केशव दिवे ( वय ४० वर्षे ),यास कुऱ्हाडीने व लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी, तिघा जणांवर शिराळा पोलीस ठाण्यात जखमी रमेश दिवे यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nपोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. ४ जुलै रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या दरम्यान पूर्वीचा राग मनात धरून कमलाकर आनंदराव पाटील, किशोर कमलाकर पाटील, मंगेश कमलाकर पाटील यांनी घरात य��वून मारहाण केली.\nयाबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार जयसिंग पाटील करीत आहेत.\n← शिराळा सेतू कार्यालयास दहा हजार रुपयांचा दंड\nजि.प.बांधकाम शाहुवाडी यांच्यावतीने बांबवडे इथं वृक्षारोपण →\nबांबवडेत कापड दुकान फोडले : तिघा अल्पवयीन मुलांना अटक\nकेर्ली जवळील एसटी-ट्रक च्या अपघातात १ ठार तर १६ जखमी\nप्रशांत नाईक ,किरण नाईक दोघे जिल्ह्यातून तडीपार\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/corona-vaccination-is-still-closed-on-tuesday-in-pune", "date_download": "2021-05-18T01:35:15Z", "digest": "sha1:2QREMVSY2WLXKPEUJK5Y537SFMVA5JPX", "length": 7701, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुण्यात आजही लसीकरण बंद", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nपुण्यात आजही लसीकरण बंद\nपुणे : सरकारकडून लस(Vaccine) उपलब्ध झालेली नसल्याने मंगळवारी (ता. ४) ४५ ते पुढील वयोगटासाठी लसीकरण(vaccination) होणार नसल्याचे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सलग चौथ्या दिवशी केंद्र (vaccination center) बंद राहिल्याने नागरिक हवालदील झाले. आरोग्य सेवक(Health worke), फ्रंट लाइन कर्मचारी(Frontline staff), ४५ वयापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून ८ लाख ३८ हजार लसीकरण झाले आहे. त्यापैकी सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोससाठी अपेक्षीत आहेत. ज्यांनी पहिला डोस घेऊन आता दुसरा डोस घेणे आवश्यक आहे अशांना प्राधान्य दिले जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले होते. (corona Vaccination is still closed on Tuesday in Pune)\nसोमवारी सरकारकडून पालिकेला लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. पण त्यांना लस मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील ४५ ते पुढील वयोगटासाठीचे लसीकरण बंद असणार असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.\nहेही वाचा: रात्रीतून लस उत्पादन वाढ अशक्य; आदर पूनावाला\n‘आम्हाला फोन ही करू नका’\nलसीकरण वेगात करण्यासाठी नागरिक, नगरसे��कांचा महापालिका प्रशासनावर प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी सरकारच्या आरोग्य विभागाच्या संपर्कात आहे. लस कधी मिळणार, आज किती डोस पाठविणार अशी चौकशी पालिकेचे अधिकारी करत आहेत. मात्र, आम्हाला लस कधी येईल म्हणून सतत विचारणा करून नका, आज किती डोस पाठविणार अशी चौकशी पालिकेचे अधिकारी करत आहेत. मात्र, आम्हाला लस कधी येईल म्हणून सतत विचारणा करून नका फोन देखील करू नका. जेव्हा येईल तेव्हा आम्ही संपर्क साधू असे उत्तरे मिळत असल्याने पालिकाही हतबल झाली आहे.\nहेही वाचा: कोरोनानंतर नाकात होतोय बुरशीजन्य आजार; दुर्मिळ रोगावरील उपचारांसाठी ‘एसओपी’\n- गेल्या आठवड्याभरापासून पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध नाही\n- दुसरा डोस घेणे आवश्यक असणाऱ्यांच्या संख्येत वाढ\n- दुसरीकडे १८ वर्षांपुढील नागरिकांच्या संख्येत वाढ\n- प्रशासनात गोंधळाचे वातावरण\n- तुटवडा निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये लस मिळणार की नाही याबाबत चिंता\nपुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-18T02:07:16Z", "digest": "sha1:76MW5ILT5VW2O67UZOVRNJWOHHXMEU6K", "length": 13928, "nlines": 134, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "अरुण जेटली यांच्या निधनावर पंतप्रधानांकडून शोक व्यक्त | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर अरुण जेटली यांच्या निधनावर पंतप्रधानांकडून शोक व्यक्त\nअरुण जेटली यांच्या निधनावर पंतप्रधानांकडून शोक व्यक्त\nगोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.\n“अरुण जेटली हे राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्व, विद्वान आणि कायदेतज्ज्ञ होते. देशाच्या विकासात त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांचे निधन दुःखद आहे. पत्नी संगीताजी आणि मुलगा रोहन यांच्याशी मी बोललो. ओम शांती.\nअतिशय विद्वान, विनोदाची जाण असलेले करिश्माई व्यक्तीमत्व होते. अरुण जेटलींना समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी आपलेसे केले होते. ते बहुआयामी व्यक्तीत्व होते. भारताची राज्यघटना, इतिहास, धोरणे, शासन आणि प्रशासन यांचा प्रचंड अभ्यास होता.\nआपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत, अरुण जेटली जी यांनी विविध मंत्रालयाचे कामकाज पाहिले. त्यांचे देशाच्या आर्थिक विकासात योगदान आहे, तसेच आपल्या संरक्षण क्षेत्राची मजबूती केली, मैत्रीपूर्ण कायदे करुन परदेशाशी व्यापार वृद्धींगत केला.\nभारतीय जनता पक्ष आणि अरुण जेटली यांचे अतूट नाते होते. आणीबाणीच्या काळात विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करत देशाच्या लोकशाहीचे रक्षण केले.\nअरुण जेटली जी यांच्या निधनाने, मी जवळचा मित्र गमावला. ते अतिशय उत्कृष्ट जीवन जगले आणि आनंदी स्मृती मागे सोडून गेले. आम्हाला त्यांची सदैव आठवण येईल ”, असे पंतप्रधान म्हणाले.\nकेंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून शोक व्यक्त\nकेंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली यांचे निधन ही फार दुःखद घटना आहे. मी प्रवक्ता म्हणून दिल्लीत आल्यानंतर त्यांच्याकडे राहत होतो. उत्कृष्टता, वक्तृत्व, चर्चेत प्रभावीपणे मुद्दे मांडण्याची हातोटी, समर्पित प्रयत्न, उत्कृष्ट नियोजन ही त्यांची वैशिष्ट्ये होती.\nकेंद्रीय सूचना एवं प्रसारण मंत्री @PrakashJavdekar ने अरुण जेटली के निधन पर गहरा दु:ख व्यक्त किया pic.twitter.com/9Aq59LTw46\nत्यांच्या कायद्याच्या ज्ञानाचा पक्षाला संसदेत लाभ झाला. संसदेत त्यांच्यासोबत दहा वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांचे निधन पक्ष आणि देशासाठी मोठी हानी आहे.\nत्यांच्या निधनाने आम्ही शोकाकूल आहोत. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी अतिशय उत्कृष्ट ब्लॉग लिहिला होता. पण, ते आता आपल्यात नाहीत, याचे दुःख आहे.\nअरुण जेटली यांचे निधन, उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त\nश्री अरुण जेटली के असामयिक निधन पर स्तब्ध हूं पुराने मित्रों का असमय जाना भावनात्मक रूप से मर्मान्तक है पुराने मित्रों का असमय जाना भावनात्मक रूप से मर्मान्तक है व्यथा को व्यक्त करने में शब्द अक्षम हैं व्यथा को व्यक्त करने में शब्द अक्षम हैं विचारों में शून्यता और भावों में मौन पसरा हुआ है\nउपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि असामान्य व्यक्तीमत्व होते. ऐतिहासिक जीएसटी विधेयकावर राजकीय एकमत घडवून आणण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. उपराष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणतात, “अरुण जेटली ही माझे दीर्घकाळापासून स्नेही होते. त्यांच्या निधनामुळे देशाची तसेच माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि असामान्य व्यक्तीमत्व होते. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अरुण जेटलींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवण्यात आले होते. ऐतिहासिक जीएसटी विधेयकावर राजकीय एकमत घडवून आणण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. ते अतिशय उत्कृष्टपणे संवाद साधणारे आणि अवघड बाबी सोप्या करुन समजावणारे व्यक्ती होते”.\nPrevious articleजेटलींच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना दुःख\nNext articleकेंद्रीय पथके करणार पूरबाधित राज्यांचा दौरा\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nभाजपची बूथविस्तार मोहीम 26 पासून\nमांडवीवरील तिसऱ्या पुलाच्या पिलरला लागलेली आग आटोक्यात\nभाजपची अवस्था डोके नसलेल्या कोंबड्यासारखी :आप\nरुग्ण बरे होण्याचा दर झपाट्याने 60 टक्क्यांचा टप्पा गाठणार\nइव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे मोठ्या प्रमाणावरील कथित अपयशाचा अंदाज अतिशयोक्तीपूर्ण- केंद्रीय निवडणूक आयोग\nगोव्यात गुरुवारपासून चार दिवसांचे लॉकडाउन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nसंघाच्या संचलनात मुख्यमंत्र्यांचा सहभाग\nड्रग्सच्या पार्श्वभूमीमुळे सनबर्नची मान्यता रद्द करा:हिंदू जनजागृती समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/chandrapur/14-farmer-suicide-cases-presented-committee-a645/", "date_download": "2021-05-18T03:12:50Z", "digest": "sha1:Q6722JCMWTZB42W4TAXWXI7WESXL5FEF", "length": 30702, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "समितीसमोर १४ शेतकरी आत्महत्याप्रकरणे सादर - Marathi News | 14 farmer suicide cases presented before the committee | Latest chandrapur News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nआता दातखिळी बसली का, गोप���चंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय प��िसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्त�� गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nसमितीसमोर १४ शेतकरी आत्महत्याप्रकरणे सादर\nअतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृहात नियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी शेतकरी आत्महत्यांची एकूण १४ प्रकरणे सादर करण्यात आली. यामध्ये सात प्रकरणे पात्र, तीन प्रकरणे अपात्र तर चार प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.\nसमितीसमोर १४ शेतकरी आत्महत्याप्रकरणे सादर\nठळक मुद्देसात प्रकरणांना मिळणार मदत : तीन अपात्र तर चार प्रकरणे प्रलंबित\nचंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस विभागामार्फत शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीबाबत बुधवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृहात नियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी शेतकरी आत्महत्यांची एकूण १४ प्रकरणे सादर करण्यात आली. यामध्ये सात प्रकरणे पात्र, तीन प्रकरणे अपात्र तर चार प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.\nजिल्ह्यात ऑगस्ट २०२० पर्यतच्या शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीचा आढावा घेण्यात आला. ज्या शेतकऱ्यांचे नापीकी, कर्जबाजारीपणा, कर्जपरतफेडीचा तगादा, या तीन कारणानी आत्महत्या केल्यास शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. शेतकरी कर्जबाजारीपणा आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या वारसास मदत देण्याबाबत आढावा घेण्यात आला. ज्या शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या करण्यात आलेले त्यांच्या वारसाना मदत मिळेल असे तालुकास्तरीय समितीने अहवालात मत व्यक्त केले आहे. इतर कारणाने आत्महत्या करण्यात आलेल्या शेतकºयांना हे लाभ मिळणार नाही, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी स्पष्ट केले.\nयावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे गजेंद्र्र मेश्राम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमोद गेडाम, विवेक कोहळे व पोलीस अधीक्षक कार्यालयांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nशेतकरी व कामगार विरोधी कायद्याचा काँग्रेसतर्फे निषेध\nउदगीर येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन\nमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे चार कोटींचे नुकसान\nपीक परिस्थिती महसूलच्या लेखी उत्तम\nशेती कायद्याला एपीएमसीचे आव्हान देणे गरजेचे\nमुक्तबाजार व करारपद्धतीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल का\n५६४ नवे रुग्ण, १४४९ कोरोनामुक्त\nमान्सूनपूर्व कामांची तत्काळ अंमलबजावणी करावी\nत्या युवकाची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे, तर चाकू भोसकल्याने\nत्या निराधार कुटुंबांसाठी धावून गेले बल्लारपूरकर\nशपथपत्राची अंमलबजावणी न केल्याने रुग्ण मृत्यू संख्येत वाढ\nनकोडात जुन्या वैमनस्यातून मारहाण\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3670 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2318 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-jyotsna-patil-writes-about-quarreling-5464726-NOR.html", "date_download": "2021-05-18T01:17:38Z", "digest": "sha1:BNBOF4ICKVOV6WHMI2WKRSG56AO5P7ZJ", "length": 6921, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jyotsna Patil writes about quarreling | भांडण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nगोव्यातील कलंगुट बीचवरील एका रिसॉर्टमध्ये आमचे काही स्नेही थांबले होते, त्यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो होतो. तिथे अनेक विदेशी पर्यटक होते. आम्ही आमच्या स्नेह्यांना भेटून बाहेर पडत असताना एका रूममधून जोरजोरात भांडणाचा आवाज येत होता. भांडण अर्थातच स्त्री व पुरुष या दोघांचे चालू होते. ते नवराबायको होते की मित्र होते, हे माहीत नाही. दोघे एकमेकांना शिवीगाळ करत होते. एकमेकांवर चांगलेच भडकले होते. त्या दोघांचे भांडण मला ऐकावेसे वाटले. खरं तर यापूर्वी मी कधीही भांडण ऐकण्यासाठी उत्सुक झाले नव्हते. दुरून कुठून भांडणाचा आवाज ऐकू येताच मी घरात मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकणे पसंत करत असते. परिसरातील भांडण ऐकणे म्हणजे अंगावर शहारे आणणा���े वाटते, तेच भांडण मला दुसऱ्या भागात व विदेशी लोकांचे असतानाही ऐकावेसे वाटावे, असे का विदेशी लोक कसे भांडतात, अशी एक उत्सुकता. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांचे व आमचे भांडण यांची तुलना करण्याची नैसर्गिक मानवी प्रवृत्ती. यामुळेच मी भांडण ऐकण्याकरिता पाच मिनिटं त्या परिसरात रेंगाळत बसले.\nविदेशींचे भांडण आणि आमच्याकडच्या नवराबायकोचे भांडण यांची तुलना करतच मी समुद्रकिनाऱ्यावर केव्हा पोहोचले ते कळलेदेखील नाही. ते विदेशी लोक किती मनसोक्तपणे भांडत होते. आम्ही भारतीय असे मनसोक्तपणे कधी भांडतो का भारतीयांना भांडतानादेखील किती मर्यादा पाळाव्या लागतात, विवेक पाळावा लागतो. लोक काय म्हणतील भारतीयांना भांडतानादेखील किती मर्यादा पाळाव्या लागतात, विवेक पाळावा लागतो. लोक काय म्हणतील हा परवलीचा शब्द भारतीयांच्या मानगुटीवर नेहमीच बसलेला असतो. त्यामुळे भारतीयांचे भांडण हे आतल्या आत धुमसणारे असते, तर विदेशींचे भांडण मात्र प्रचंड स्फोटाप्रमाणे भासले. जे काही व्हायचे ते त्या स्फोटातच भस्मसात करून टाकायचे. या उलट भारतीयांचे भांडण समुद्राप्रमाणे आतल्या आत उफाळणारे होय. विदेशी भांडणाची स्फोटात राख होऊन इतरत्र विखुरली गेली, तिचे नामोनिशाणही राहिले नाही. परंतु भारतीयांची भांडणे समुद्राप्रमाणेच आतल्या आत खदखदत राहून ज्वलंत ज्वालामुखीसारखी.\nविदेशी लोकांना भांडतानाही स्त्री-पुरुष समानतेचा हक्क आहे, या उलट भारतीयांना भांडायलाही असा भेदाभेद हवा असतो. भारतीय पुरुष चूक मान्य करण्यास कधीच तयार नसतो. त्याचे शस्त्र असते ‘खानदान.’ भारतीय पुरुषांना चूक मान्य करण्यात कमीपणा वाटतो आणि हा कमीपणा ते ‘खानदान’ या शब्दात लपवत असतात. भारतीय पुरुषाने स्त्रीच्या खानदानाचा उद्धार केला की, स्त्री गप्प बसते. त्यामुळे तो खानदानाचे हत्यार वापरून भांडणाला पूर्णविराम देत असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-vasudev-rajput-fifth-ranks-in-world-game-4360367-NOR.html", "date_download": "2021-05-18T00:51:07Z", "digest": "sha1:VANSC3VJ7TV55H5QUGK4YGXOLY6CXAN3", "length": 2944, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vasudev Rajput Fifth Ranks In World Game | वर्ल्ड गेम्समध्ये वासुदेव राजपूत पाचव्या स्थानी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nवर्���्ड गेम्समध्ये वासुदेव राजपूत पाचव्या स्थानी\nऔरंगाबाद - बेलफास्ट (लंडन) येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अॅँड फायर गेम्समध्ये औरंगाबादचे पोलिस नाईक वासुदेव राजपूत यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवला. स्पर्धेत एकूण 54 देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. 47 वर्षीय राजपूत यांनी 40 ते 49 किलो वजन गटात ही कामगिरी साधली. या स्पर्धेत महाराष्ट्रपोलिसतर्फे दोन खेळाडूंची स्पर्धेसाठी निवड झाली होती. यामध्ये जालन्याच्या किशोर डांगेचा समावेश होता. त्याने सुवर्णपदक पटकावले. राजपूत यांच्या यशाबद्दल पोलिस आयुक्त संजयकुमार, उपायुक्त सोमनाथ घार्गे, डॉ. जय जाधव, अरविंद चावरिया, रामेश्वर थोरात यांनी अभिनंदन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/idia/", "date_download": "2021-05-18T01:07:55Z", "digest": "sha1:P7D7W5OZYB2YELFB4RDYZD7ZX3NZFG2Y", "length": 3181, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "idia Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai : आयडिया, व्होडाफोन, एअरटेलकडून 50 टक्के तर जिओकडून 40 टक्के दरवाढीची घोषणा\nएमपीसी न्यूज- व्होडाफोन- आयडिया आणि ‘भारती एअरटेल’ या दूरसंचार कंपन्यांनी उद्या मंगळवार (दि. 3) पासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केले आहे. तर रिलायन्स जियो’ कंपनीने देखील 6 डिसेंबरपासून…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/in-jalna-district/", "date_download": "2021-05-18T01:10:02Z", "digest": "sha1:WEYWOAPDDLWJDOVFH3GEAOYXXPF2PHWQ", "length": 2641, "nlines": 69, "source_domain": "mpcnews.in", "title": "in Jalna district Archives - MPCNEWS", "raw_content": "\nCyber Crime: जालना जिल्ह्यात कोरोनाला सोशल मीडियावर जातीय, राजकीय रंग; सायबर विभागाकडून गुन्हा दाखल\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/ahmednagar-bal-bothe-patil-journalism-award.html", "date_download": "2021-05-18T02:22:04Z", "digest": "sha1:K2A5MFQSTPBRKHGC37IWG2ZU2I3SGYMF", "length": 3943, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "डॉ. बाळ बोठे पाटील यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार", "raw_content": "\nडॉ. बाळ बोठे पाटील यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे \"सकाळ'चे कार्यकारी संपादक तथा अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांना आदर्श पत्रकारिता विशेष सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\nपत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी ही घोषणा केली. मंगळवारी (चार फेब्रुवारी) सकाळी पुण्यातील पद्मावती परिसरातील अण्णा भाऊ साठे सभागृहात पुरस्कार वितरण होईल. सन्मानचिन्ह, शाल व तुळशी वृंदावन, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nडॉ. बोठे पाटील यांचा वृत्तपत्र छायाचित्रकार, बातमीदार ते संपादक, असा दोन तपांचा प्रवास पत्रकारितेसह विविध क्षेत्रांतील मंडळींना प्रेरणादायी आहे. सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, कायदा, कृषी आदी क्षेत्रांतही डॉ. बोठे पाटील यांचे उल्लेखनीय योगदान आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन डॉ. बोठे पाटील यांना विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/09/ahmednagar-payal-sarda-book-corona-warriors.html", "date_download": "2021-05-18T01:46:35Z", "digest": "sha1:Z3UPY7M3ASJBM7EEDIDCRHOX36X4NB2A", "length": 7251, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "कोणी वंदे भारत अभियान राबवले, तर कोणी विक्रम रचले.. कोरोनायोद्ध्यांची कहाणी नगरच्या पायलने केली पुस्तकबद्ध", "raw_content": "\nकोणी ��ंदे भारत अभियान राबवले, तर कोणी विक्रम रचले.. कोरोनायोद्ध्यांची कहाणी नगरच्या पायलने केली पुस्तकबद्ध\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : एअर इंडियाचे पायलट अजित ओझा यांनी लॉकडाऊनच्या काळात 'वंदे भारत अभियान' राबवले...तर जीवन जाधव यांनी लॉकडाऊनच्या काळात परिश्रम घेऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतला गेलेला विक्रम रचला...मुंबई येथील फायर फायटरचे अधिकारी दीपक घोष यांनी कोव्हिडच्या काळात आग विझवून अनेकांचे प्राण वाचविले...अशा अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथा नगरची युवती पायल सारडा-राठी हिने पुस्तकबद्ध केल्या आहेत. या प्रेरणादायी कथांतून कोरोनाविरुद्ध अनेकांनी दिलेला लढा सर्वसामान्य जनतेला नवी उभारी देईल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.\nलॉकडाऊनच्या काळात कोरोना होऊनही त्यावर संघर्ष करून आपल्या कार्याचा ठसा उमटवून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ३३ योध्यांचे अनुभव प्रकट करणाऱ्या कथा ''प्रिस्पेक्टिव्हज लॉकडाऊन २०२०'' या पुस्तकात संकलित करण्यात आल्या आहेत. आय पी एस कृष्णप्रकाश व नगरच्या कन्या सीए पायल सारडा-राठी यांच्या संकल्पनेतून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन झूम अॅपद्वारे ऑनलाइन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात २००मान्यवरांनी ऑनलाईन सहभाग घेतला. या पुस्तकाला ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे व प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी शुभेच्छा दिल्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पुस्तकाचे कौतुक केले.\nकोरोनामुळे जीवनात येणाऱ्या नवनवीन समस्यांना प्रत्येकाला तोंड द्यावे लागत आहे. अशापैकी काहींची संघर्षगाथा या पुस्तकात मांडण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात जर्मनीत अडकलेला विद्यार्थी शुभम राठी याने त्याचे संघर्षमय अनुभव सांगितले आहे.मालेगावचे आयुक्त दीपक कासार यांनी कोरोनावर मात करून लढा दिला.नाशिक येथील डॉ.संजय गांगुर्डे यांना कोरोना झाल्यावर त्यांच्या सोसायटीतील लोकांनी त्यांना स्वीकारले नाही,त्यावेळी आलेल्या समस्यांचा धाडसाने त्यांनी सामना केला.नगरचे उद्योजक जितेंद्र बिहाणी,मेजर जनरल विक्रम देव डोग्रा,प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, दिल्लीचे सीए आहुजा,स्नेहल हरण��, फिल्म निर्माता निखिल द्विवेदी अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ३३ योध्यांचे प्रेरणादायी अनुभव व्यक्त करणाऱ्या कथा या पुस्तकात आहेत.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/jobs-for-12-heirs-of-the-injured-pavana-water-lane-firing-case-in-pimpri-chinchwad-municipal-corporation", "date_download": "2021-05-18T01:50:37Z", "digest": "sha1:7ZB6WSCTFH6VD5PAYT3BELNES2UQCLSN", "length": 7614, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पवना जलवाहिनी गोळीबार प्रकरण; जखमींच्या १२ वारसांना नोकरी", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nपवना जलवाहिनी गोळीबार प्रकरण; जखमींच्या १२ वारसांना नोकरी\nपिंपरी : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यासाठी झालेल्या आंदोलनात जखमी १२ शेतकऱ्यांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत समाविष्ट करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्थायी समिती सभेमध्ये घेण्यात आला.\nपवना बंद जलवाहिनीच्या कामाविरोधात मावळ तालुक्यातील बऊर येथे २०११ मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात जखमी आंदोलकांना पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये सर्वानुमते प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.\nहेही वाचा: छातीत दुखत आहे.... पुणे पोलिस म्हणतात पुरावा द्या \nप्रकल्पाचा प्रश्न अद्याप प्रलंबित...\nपवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात ऑगस्ट २०११ रोजी क्रांतिदिनी मावळ बंद आंदोलन पुकारण्यात आले. आंदोलन सुरू असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बऊर येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे व श्यामराव तुपे या शेतकऱ्यांचा बळी गेला. काही शेतकरी जखमी झाले. तेव्हा शपासून जलवाहिनीचा प्रश्न प्रलंबित आहे.\nगोळीबार��त जखमी झालेल्या १२ शेतकऱ्यांच्या वारसांना महापालिकेत नोकरी मिळणार आहे. त्यामध्ये योगेश तुपे, शिवाजी वरवे, अमित दळवी, विशाल राउत, गणेश चौधरी, नवनाथ गराडे, गणेश तरस, तुकाराम दळवी, अनिकेत खिरीड, काळूराम राउत, गणपत पवार, सुरेखा कुडे या शेतकऱ्यांच्या वारसांचा समावेश आहे. त्यांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली आहे.\nहेही वाचा: पिंपरी चिंचवडमध्ये १,६७,४०२ रुग्ण झाले बरे; कोरोनामुक्तांचे वाढतेय प्रमाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/was-cannabis-vaccination-announced-gopichand-padalkar-got-angry/", "date_download": "2021-05-18T02:14:15Z", "digest": "sha1:NZ7TWV64BCSD5UKA2GI3ZAAKBOOBSWMP", "length": 16420, "nlines": 393, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'गांजा मारुन लसीकरणाची घोषणा केली होती का'? गोपीचंद पडळकर संतापले | Political News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nगांजा मारून लसीकरणाची घोषणा केली होती का\nमुंबई :- राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, कोरोनाला (Corona) रोखण्यासाठी ‘ठाकरे सरकार’ने १८ वर्षांपुढील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेला अवघे दोन दिवस शिल्लक असताना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू होणारे लसीकरण (Vaccination) लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे लसीच्या तुटवड्यावरून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ठाकरे सरकारचा (Thackeray Government) समाचार घेतला आहे.\nया सरकारकडे कुठल्याही गोष्टीचे नियोजन नाही. केंद्राकडून राज्य सरकाराला मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र तरीही राज्य सरकार आपली जबाबदारी केंद्राकडे ढकलत आहे. जर केंद्राने लसींचा पुरवठा केलाच नव्हता तर कडक गांजा मारून पत्रकार परिषदेत लसीकरणाची घो���णा केली होती का असा संतप्त सवाल त्यांनी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना केला. लस कधी देणार, कुठे देणार, कोणाला देणार याबाबत सरकारने कुठलीही माहिती दिलेली नाही. हे सरकार सपशेल अपयशी ठरत आहे, अशी टीका करत त्यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘देशात तिसरी आणि चौथीही लाट येणार, सज्ज राहा ’ नितीन गडकरींचे आवाहन\nNext articleकाँग्रेस नेते राजीव सातव व्हेंटिलेटरवर; राज्यमंत्री विश्वजित कदम यांची माहिती\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ च��्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/kondhapuri-sujal-dryclean-sandeep-lawande-success-story", "date_download": "2021-05-18T02:25:02Z", "digest": "sha1:7QGCEFIUUWXXKCWUKGE2PVNNFQFZTYHN", "length": 9954, "nlines": 89, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "kondhapuri sujal dryclean sandeep lawande success story", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nसुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...\nसुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनीने जपानवरून मशिनरी मागवल्या असून, अत्याधुनिक पद्धतीने हे काम चालते. 'सुजल'मध्ये कपडे दिल्यापासून ते घेईपर्यंतची सर्व माहिती ग्राहकांना मोबाईलवर समजते.\nमंगळवार, 23 फेब्रुवारी, 2021 08:45 प्रतिनिधी A + A -\nशिरूरः सुजल ड्रायक्लिनने काही दिवसातच ग्राहकांचा विश्वास संपादन करत यशस्वी भरारी घेतली आहे. कोंढापुरीसह शिरूर, शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा येथे शाखा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनीचे डायरेक्टर संदीप लवांडे यांनी दिली.\nकोंढापुरी येथील कात्रज डेअरी शेजारी असलेल्या लवांडे वस्तीवर सुजल ड्रायक्लिनची सुरवात झाली. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर शिरूर, शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा येथे नव्याने शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. कपडे धुण्यापासून ते इस्रीपर्यंतचा कालावधी काही मिनिटांचाच आहे. दिवसभरात हजारो कपडे धुण्यापासून ते इस्त्री केले जातात.\nसुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनीने जपानवरून मशिनरी मागवल्या असून, अत्याधुनिक पद्धतीने हे काम चालते. 'सुजल'मध्ये कपडे दिल्यापासून ते घेईपर्यंतची सर्व माहिती ग्राहकांना मोबाईलवर समजते. गुणवत्ता हिच सुजलची ओळख ���ाही दिवसात निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्यातील विविध कंपन्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेकजण येथे कपडे अगदी विश्वासाने देतात. यामध्ये महिला वर्गाचाही मोठा सहभाग आहे, असेही श्री. लवांडे यांनी सांगितले.\nश्री. संदीप लवांडे (मो. 9764658100)\nफॅक्टरीः कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे\nशिरूर शाखाः आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर, पुणे.\nशिक्रापूर शाखाः अजिंक्यतारा कॉम्पेलक्स, शिक्रापूर\nकोरेगाव भीमा शाखाः आनंद एजन्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा, पुणे,\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11148/", "date_download": "2021-05-18T01:59:07Z", "digest": "sha1:W52P3FPEZ4NJ6GGR5S5JLWOX6XBQKPWL", "length": 8037, "nlines": 77, "source_domain": "aajdinank.com", "title": "पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली शहरातील लॉकडाऊनची पाहणी - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nपालकमंत्री अमित देशमुख यांनी केली शहरातील लॉकडाऊनची पाहणी\nकोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊनची सुरुवात झाली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी (दि.१५) लातूर शहरातील औसा रोड, नंदी स्टॉप भागात फिरून लॉकडाऊनची पाहणी केली.\nयावेळी अत्यावश्यक सेवा देणारे औषधी दुकानदार व अन्य सेवा देणाऱ्या व्यवसायिकाशी संवाद साधला.\nलॉकडाऊनचे सर्व नियम पाळून शासन आणि लातूर मनपास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांची उपस्थिती होती.\n← वैद्यकीय शिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी संघटनेचा संप मागे\nचिंताजनक :लातूर जिल्ह्यात १८ रुग्णांचा मृत्यू →\nलातूरमध्ये 100 खाटांचे जम्बो कोव्हिड सेंटर\nकोणत्याही कारणास्तव रुग्णांची गैरसोय होता कामा नये-राज्यमंत्री संजय बनसोडे\nमाजी मुख्यमंञी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अनंतात विलीन\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11742/", "date_download": "2021-05-18T01:39:46Z", "digest": "sha1:BOBPQQKUCQ5EBSFKDTKIPKMJFEQWNPNS", "length": 10136, "nlines": 76, "source_domain": "aajdinank.com", "title": "माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन\nमुंबई ,२८एप्रिल /प्रतिनिधी : माजी खासदार व राज्याचे माजी राज्यमंत्री तसेच मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज सकाळी १०.०० वाजता कोरोनामुळे दु:खद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.\nएकनाथ महादेव गायकवाड यांचा जन्म १ जाने १९४० रोजी सातारा जिल्ह्यातील बोरखळ येथे झाला. आमदार म्हणून ते मुंबईतील धारावी मतदारसंघातून १९८५-९०, १९९०-९५ व १९९९-२००४ असे ३ वेळा निवडून आले होते. सन १९९३-९५ या कालावधीत गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घर दुरुस्ती व पुनर्बांधणी, समाज कल्याण आणि कामगार विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. तर, १९९९-२००४ या कालावधीत आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, कुटुंबकल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून ते कार्यरत होते.\n२००४ च्या लोकसभा निवडणुकीत व त्यानंतर २००९ मध्ये सलग दुसऱ्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले होते.अभय शिक्षण केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष होते, रयत समता महासंघ, जनता ग्राहक सहकारी सोसायटी, राष्ट्रीय पर्णकुटी पुनर्रचना परिषद, याचे अध्यक्ष तर अखिल भारतीय अनुसूचित जाती परिषदेचे ते सरचिटणीस होते. अनुसूचित जाती जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र विधानसभेचे समिती प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. वाचन आणि समाजसेवेची त्यांना आवड होती. स्वभावाने अत्यंत विनयशील व हसतमुख असलेल्या एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.\n← रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्याबाजारात चढ्या भावाने विक्री,सहा आरोपींना कोठडी\nज्येष्ठे नेते एकनाथराव गायकवाड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली →\nलोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची रचना, धोरण लवकरच निश्चित करणार – मंत्री धनंजय मुंडे\nवन विभागाकडे प्रलंबित बांधकाम प्रस्तावांवर ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण\nधारावीमधे विषाणूचा मागोवा घेत, रोजच्या रुग्ण संख्येत मोठी घट\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2021-05-18T02:00:24Z", "digest": "sha1:WJRO7ZLTSHE4IUZ5JFFWGS63BSOFCKQY", "length": 4435, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन कर��)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९९१ मधील जन्म (१ क, १४५ प)\n► इ.स. १९९१ मधील मृत्यू (४३ प)\n► इ.स. १९९१ मधील खेळ (१ क, ६ प)\n► इ.स. १९९१ मधील चित्रपट (३ क, १३ प)\n\"इ.स. १९९१\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०९:२०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/swaraj/swaraj-744-fe-27632/", "date_download": "2021-05-18T02:07:48Z", "digest": "sha1:AQDREXL2TZVRRYOING5OEZIHY3STDZB6", "length": 14174, "nlines": 189, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले स्वराज 744 FE ट्रॅक्टर, 32095, 744 FE सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ\nवापरलेले स्वराज 744 FE तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nस्वराज 744 FE वर्णन\nसेकंड हँड खरेदी करा स्वराज 744 FE @ रु. 300000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nजॉन डियर 5038 D\nन्यू हॉलंड 4710 टर्बो सुपर\nमॅसी फर्ग्युसन 7250 पॉवर अप\nसर्व नवीन ट्रॅक्टर पहा\nसर्व वापरलेले पहा स्वराज ट्रॅक्टर\nलोकप्रिय स्वराज वापरलेले ट्रॅक्टर\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nविक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता.\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/high-profile-sex-racket-busted-in-mumbai-actress-model-amrita-dhanoa-and-richa-singh-arrested.html", "date_download": "2021-05-18T01:04:54Z", "digest": "sha1:M2FZLEAVK6CZW57LAT3QGLZIDIEZEYFT", "length": 6076, "nlines": 58, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मॉडेल आणि अभिनेत्रींना अटक", "raw_content": "\nमुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मॉडेल आणि अभिनेत्रींना अटक\nएएमसी मिरर वेब टीम\nमुंबई : मुंबई पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री गोरेगाव येथील एका पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकून दोन मुलींची सुटका केली आहे तर दोन तरुणींना अटक केली आहे. विशेष म्हणजे रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या दोन तरुणी मॉडेल आणि अभिनेत्री आहेत.\nमुंबई पोलिसांच्या एका स्पेशल टीमने गुरुवारी रात्री गोरेगावमधील एका पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांना माहिती मिळाली होती की, काही टीव्ही अभिनेत्री, मॉडेल्स आणि बॉलिवूडशी संबंधित काही तरुणी या भागात सेक्स रॅकेट चालवत आहेत, तसेच हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना मुली पुरवतात.\nमिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकली. यामध्ये त्यांनी दोन तरुणींना पकडले. एक तरुणी पेशाने अभिनेत्री आहे तर दुसरी मॉडेल आहे. अमृता धनोआ आणि रिचा सिंह अशी पकडलेल्या दोन्ही तरुणींची नावं आहेत. या दोन्ही तरुणी बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्यासाठी मुंबईत आल्या होत्या.\nया रॅकेटला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्मी स्टाईल धाड टाकली. पोलिसांनी त्यांच्याच एका व्यक्तीला कस्टमर सेक्स रॅकेटशी संबंधित तरुणींशी संपर्क साधायला लावला. त्यानंतर त्याला हॉटेलमध्ये पाठवले. हॉटेलमध्ये दोन्ही तरुणी पोलिसांनी पाठवलेल्या त्या व्यक्तीला भेटल्या. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अमृता धनोआ आणि रिचा सिंह या दोघींना अटक केली.\nपोलीस उपअधीक्षक स्वामी यांच्या टीमने ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये त्यांनी दोन तरुणींची सुटका केली आहे, तर दोन तरुणींना (अमृता धनोआ आणि रिचा सिंह)अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपी तरुणींवर आयपीसीच्या कलम 370 (3) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रिवेन्शन ऑफ इम्मॉरल ट्रॅफिकिंग अॅक्टच्या कलम 4 आणि 5 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/09/mla-sangram-jagtap-meets-minister-rajesh-tope.html", "date_download": "2021-05-18T01:49:07Z", "digest": "sha1:3Q4QELMC333MEXRZ6RGMGF6M6ALL5IM3", "length": 5546, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "'त्या' इंजेक्शनचा त्वरीत पुरवठा करा; आरोग्यमंत्र्यांचे आदेश, आमदार जगतापांनी वेधले लक्ष", "raw_content": "\n'त्या' इंजेक्शनचा त्वरीत पुरवठा करा; आरोग्यमंत्र्यांचे आदेश, आमदार जगतापांनी वेधले लक्ष\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : नगर जिल्ह्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा त्वरीत पुरवठा करावा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी टोपे यांची भेट घेऊन इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत मागणी केली होती. त्यानंतर टोपे यांनी निर्देश दिले.\nजिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे, अशा रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन अत्यंत गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयातील रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा संपला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जाहीर केले आहे. तसेच खाजगी रुग्णालयामध्ये देखील रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे. अशा रुग्णांचा जीव या इंजेक्शनअभावी धोक्यात आला आहे. नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रेमडेसीवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या कुटुंबीयांची धावपळ होत आहे.\nमहाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यांना मोठ्याप्रमाणात रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. मात्र अहमदनगर जिल्ह्याला त्या तुलनेत रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यात लक्ष घालुन जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येच्या तुल���ेत रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली. त्याची दखल घेत आरोग्यमंत्री टोपे यांनी त्वरीत इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या सचिवांना दिले आहेत.\nTags Breaking नगर जिल्हा प्रशासकीय महानगरपालिका महाराष्ट्र राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/mumbai/send-renuka-shahane-legislative-council-congress-demand-a309/", "date_download": "2021-05-18T00:40:17Z", "digest": "sha1:2S4Z4GLVSSHFU2RS5G3WFUIPRJ7NWX23", "length": 33231, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा; काँग्रेसची मागणी - Marathi News | Send Renuka Shahane to the Legislative Council; Congress demand | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १७ मे २०२१\nCyclone Tauktae Updates: तौत्के चक्रीवादळ आणखी मुंबईच्यानजीक येतंय; १५० किमी वरून आता थेट १२० किमी अंतरावर\n\"तौत्के\" चक्रीवादळ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून परिस्थितीचा आढावा, दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक\nCyclone Tauktae Updates: चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर; वादळी पावसामुळे मुंबईकरांना भरतेय धडकी\nमढ तळपशा बंदरात नागरून ठेवलेल्या दोन मासेमारी नौकांचे नांगर दोर तुटले, नौका एकमेकांवर आदळून झाला अपघात\nतब्बल १४ श्वानांना इराणच्या तरुणीने घेतले दत्तक; 'ती' म्हणते, हेच माझे कुटुंब\n'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी\nMiss Universe 2020 : मेक्सिकोची एंड्रिया मेजा ठरली ‘मिस युनिव्हर्स’, थोडक्यात हुकली भारताची संधी\nशाहरुख खानसोबतच्या एक सीनमुळे सनी देओलचा दिग्दर्शकाबरोबर झाला होता वाद, कारण वाचून व्हाल हैराण\nBirthday Special : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे यशस्वी अभिनेत्री\n ४६व्या वर्षी आजी झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, सांगितली या मागची इंटरेस्टिंग स्टोरी\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nगरोदरपणात सेक्स करावा की करु नये आणि केलाच तर काय होतं\nसुमोना चक्रवर्तीला १० वर्षांपासून एंडोमेट्रियोसिसचा त्रास; वाचा महिलांसाठी घातक ठरणाऱ्या आजाराची लक्षणं, उपाय\nCoronaVirus News: ब्लॅक फंगसनंतर कोरोनामुळे नवं संकट; शरीराला सूज, हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका\n नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\nPMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका\nSandpaper Gate: संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत सापडणार; कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या विधानाचं मायकेल क्लार्ककडून समर्थन\nनवी मुंबई - विद्युत खांब अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, रविवारी रात्री 11 वाजता पामबीच मार्गावर मोराज सर्कल लगतची घटना\nनागपूर : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत मोहगाव झिलपी तलावात तिघे बुडाले. एकाला बाहेर काढले बापलेका चा मृत्यू\nचेन्नई- अभिनेते रजनीकांत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीला; कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द\n'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार\nममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज\nपालघर - नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे नागरिकांना आवाहन\nचक्रीवादळ आज रात्री आठ ते अकरा दरम्यान गुजरातला धडकणार, शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग यांची माहिती\nमुंबईत पावसाचा जोर वाढला, पूर्व उपनगरात मुसळधार पावसासह जोरदार वारे...\nउत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर प्रचंड वारा आणि पाऊस, लाटाचा मारा वाढला\nऔरंगाबाद - राज्यात सगळे व्हेंटिलेटर सुरळीत सुरू, देवेंद्र फडणवीस यांचा दावा\n\"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत,\" जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा\nमीरारोड - भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील पाली चर्च चे पत्र वादळाने उडाले\nPMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका\nSandpaper Gate: संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत सापडणार; कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या विधानाचं मायकेल क्लार्ककडून समर्थन\nनवी मुंबई - विद्युत खांब अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, रविवारी रात्री 11 वाजता पामबीच मार्गावर मोराज सर्कल लगतची घटना\nनागपूर : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत मोहगाव झिलपी तलावात तिघे बुडाले. एकाला बाहेर काढले बापलेका चा मृत्यू\nचेन्नई- अभिनेते रजनीकांत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीला; कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द\n'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार\nममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज\nपालघर - नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे नागरिकांना आवाहन\nचक्रीवादळ आज रात्री आठ ते अकरा दरम्यान गुजरातला धडकणार, शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग यांची माहिती\nमुंबईत पावसाचा जोर वाढला, पूर्व उपनगरात मुसळधार पावसासह जोरदार वारे...\nउत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर प्रचंड वारा आणि पाऊस, लाटाचा मारा वाढला\nऔरंगाबाद - राज्यात सगळे व्हेंटिलेटर सुरळीत सुरू, देवेंद्र फडणवीस यांचा दावा\n\"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत,\" जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा\nमीरारोड - भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील पाली चर्च चे पत्र वादळाने उडाले\nAll post in लाइव न्यूज़\nरेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा; काँग्रेसची मागणी\nRenuka Shahane : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे काँग्रेसचे निरीक्षक एच. के. पाटील, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना ट्विट करून सदर मागणी करण्यात आली.\nरेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा; काँग्रेसची मागणी\nमुंबई : राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांचा तिढा महाराष्ट्रात सुटला नसताना मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील लाेकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्या नाव���ची मागणी करून चर्चेचा धुरळा उडवला.\nकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे काँग्रेसचे निरीक्षक एच. के. पाटील, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना ट्विट करून सदर मागणी करण्यात आली. जुन्नरकर यांच्या मते काँग्रेसने नेहमीच चांगल्या अभिनेता, अभिनेत्री, खेळाडू यांना राज्यसभा, विधानसभेत पाठवून त्यांच्या कार्याचा बहुमान केला आहे. काँग्रेसकडे विधान परिषदेच्या ४ जागा आहेत. आजच्या परिस्थितीत राज्यपाल हे कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान यासंदर्भातच विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nजेथे मोठमोठे नेते प्रतिक्रिया द्यायला घाबरतात तेथे ‘हम आपके है काैन’ चित्रपटामुळे लाेकप्रिय झालेल्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी बिनधास्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘खरी तुकडे तुकडे गॅंग तुमची आयटी सेल आहे,’ असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केले हाेते, याची आठवण जुन्नरकर यांनी करून दिली. अभिनेत्री कंगना रनाैेत प्रकरणात त्यांनी मुंबई पोलीस व महाराष्ट्राची उत्तम बाजू मांडली होती. रेणुका शहाणे यांना विधान परिषद मिळाल्यास त्या अजून जोमाने काम करतील व गरजूंना न्याय देतील. प्रत्येक चालू घडामोडीवर त्या अभ्यासपूर्ण ट्विट करतात. त्यामुळे त्यांच्यासारख्या अभ्यासू, निर्भीड आणि विद्वान व्यक्तीचे काँग्रेसने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव द्यावे, अशी मागणी आपण काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे जुन्नरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकाँग्रेस बदलणार अनेकराज्यांचे प्रदेशाध्यक्ष, दुसऱ्या टप्प्यातील संघटनात्मक बदलांची तयारी\nगांधीग्राम येथे जिल्हा काँग्रेसचा किसान अधिकार दिन\nभाजप सरकारला शेतकरी, कामगारांना अॅलर्जी : विश्वजीत कदम\nकृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन\nउर्मिला मातोंडकरांना काँग्रेसने ऑफर दिलेली, त्यांनी नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट\nकेंद्राचे कायदे साठेबाज, नफेखोरांच्या हिताचे\nCyclone Tauktae Updates: तौत्के चक्रीवादळ आणखी मुंबईच्यानजीक येतंय; १५० किमी वरून आता थेट १२० किमी अंतरावर\n\"तौत्के\" चक्रीवादळ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून परिस���थितीचा आढावा, दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक\nCyclone Tauktae Updates: चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर; वादळी पावसामुळे मुंबईकरांना भरतेय धडकी\nमढ तळपशा बंदरात नागरून ठेवलेल्या दोन मासेमारी नौकांचे नांगर दोर तुटले, नौका एकमेकांवर आदळून झाला अपघात\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील बदनामीकारक लेखाबद्दल माफीनामा\nTauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाच्या नावाने सोशल मीडियात चर्चा: 'अशी' देतात चक्रीवादळांना नावे\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3580 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2231 votes)\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nपतीसोबत झोपली असताना महिलेवर तरूणाने केला रेप, म्हणाली - मला वाटलं तो माझा पती; पोलीस कन्फ्यूज\n मेहंदी लावून तयार होती वधू; तरीही प्रियकराने एक व्हिडीओ पाहून लग्नास नकार दिला...\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\n ४६व्या वर्षी आजी झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, सांगितली या मागची इंटरेस्टिंग स्टोरी\nReliance Jio चा २५० रूपयांपेक्षा स्वस्त Recharge प्लॅन; रोज मिळणार २ जीबी डेटा आणि अन्य बेनिफिट्स\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\nआठवड्याचे राशीभविष्य : 16 मे ते 22 मे 2021, 'या' राशीच्या व्यक्तींची समाजात प्रतिष्ठा वाढेल, मित्रांकडून फायदा होईल\nCovid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nCorona Virus : सरकारी व्हेंटिलेटर गेले भाजप आमदारांच्या कोविड सेंटरमध्ये\nतज्ज्ञांचे मत; म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी पोस्ट कोविड तपासणी आवश्यक\nगरोदरपणात सेक्स करावा की करु नये आणि केलाच तर काय होतं\n'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी\nBirthday Special : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे यशस्वी अभिनेत्री\nCyclone Tauktae Updates: चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर; वादळी पावसामुळे मुंबईकरांना भरतेय धडकी\nTauktae Cyclone: पहिला बळी; राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी\n मेहंदी लावून तयार होती वधू; तरीही प्रियकराने एक व्हिडीओ पाहून लग्नास नकार दिला...\nCoronaVirus: दिल्ली पोलिसांची गौतम गंभीर यांना क्लीन चिट; हायकोर्टाला अहवाल सादर\nCyclone Tauktae Updates: तौक्ते चक्रीवादळ आणखी मुंबईच्यानजीक येतंय; १५० किमी वरून आता थेट १२० किमी अंतरावर\n\"माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबवा, अन्यथा...\" तरुणाचं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/01/16/a-village-where-no-one-smokes-tobacco/", "date_download": "2021-05-18T00:45:31Z", "digest": "sha1:YCELGLLG6WFHBXRRUWHEEMXZVOITBCGF", "length": 15983, "nlines": 176, "source_domain": "yuvakatta.com", "title": "एक असेही गाव जिथे कोणीच तंबाकू किंवा धुम्रपान करत नाही.! - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या एक असेही गाव जिथे कोणीच तंबाकू किंवा धुम्रपान करत नाही.\nएक असेही गाव जिथे कोणीच तंबाकू किंवा धुम्रपान करत नाही.\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब\nएक असेही गाव जिथे कोणीच तंबाकू किंवा धुम्रपान करत नाही.\nया गावात कोणतीही व्यक्ती धुम्रपान करत नाही, बुजुर्ग असो किंवा जवान प्रत्येकजण बिडी, सिगरेट, पान मसाला, गुटखा यांच्यापासून दूर आहे. होय असेही एक गाव आहे, आणि हे करण्यामागचे कारणही तेवढेच खास आहे. वाचा काय आहे धुम्रपान न करण्यामागचे कारण….\nहरियाना राज्याच्या शेवटच्या टोकाला वसलेले आहे टिकला हे लहानशे गाव. या गावातील लोकसंख्या केवळ १५०० आहे. गाव जरी लहान असले तरी येथे अनेक दशकांपासून चालत आलेल्या महान परंपरेने या गावाला खास बनवले आहे. गावातील कोणताच व्यक्ती तंबाकूजन्य पदार्थ वापरत नाही, याव्यतिरिक्त गावात जर कोणाच्या घरी पाहुने आले तर त्यांनाही धुम्रपान न करण्याचा सल्ला दिला जातो.\nया गावात एखादा अनोळखी व्यक्ती प्रवेश करत असेल तर, त्या व्यक्तीला गावातील लोकांचा पहिला प्रश्न असतो कि, तुमच्या खिशात बिडी, सिगारेट, पान गुटखा तर नाहीये नां आणि मगच पुढील गोष्ठी केल्या जातात. या लहानशा गावाला हरियाणातच नाही तर राजस्थानमध्येही आदर्श मानले जाते.\nटिकला गावात तंबाकूजन्य क्कोनात्याही पदार्थाचे सेवन न करण्याची परंपरा हि आजची नाही तर अनेक दशकांपासूनची आहे. दिल्लीपासून जयपूर पर्यंत या गावाला ओळखण्याचे कारण म्हणजे म्हणजे या गावातील धुम्रपान न करणारे लोक आहेत.\nटिकला गावात बाबा भगवानदास यांची समाधी आणि मंदिर आहे. भगवानदास YANCHII २३ व्या पिढीतील गादीवर विराजमान बाबा आमार सिंह यांच्यामते, बाबा भगवानदास यांनीच तंबाकू आणि धुम्रपानावर बहिष्कार काराण्यास सुरुवात केली होती.\nबाबाने केलेल्या अनेक चमत्कारांमुळे ग्रामस्थांची श्रद्धा त्यांच्यावर बसली होती, आणि तेंव्हापासून गावकऱ्यांनी कोणत्याही\nप्राकारे तंबाकू न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. हि परंपरा आजही त्यांनी सांभाळली आहे.\nहरियाणा राज्याची गोष्ठ करायची झाली तर याठिकाणी हुक्का सामाजिक आणि पंचायत मध्ये मिळणे हि साधारण गोष्ट आहे. टिकला गावात जाट समुदायाची संख्या जास्त आहे. असे असूनही या गावात तंबाकूचा सख्त विरोध आहे हि नवलाची बाब आहे. गावातील युवा मुळे धुम्रपान न करण्याच्या गोष्ठी एकात आले आहेत म्हणून तेही या गोष्ठीनपासून दूरच आहेत.\nटिकला गावात अनेक दशकांपासून तंबाखूजन्य पदार्थांचा वापर कोणत्याही स्वरूपात केला जात नाही. याशिवाय येथे येणार्या नातेवाईकांनाही कोणताही तंबाखूजन्य पदार्थ वापरण्यास परवानगी नाही. गावचे लोकच नाही तर इतर अनेक खेड्यांतील लोकांचासुद्धा इथल्या बाबांवर विश्वास आहे. या गावाच्या पावलावर पावूल ठेऊन अन्य गावही धुम्रपान मुक्त होण्याचा विचार करत आहेत.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleहर्षत मेहता घोटाळा उघडकीस आणणारी पद्मश्री पुरस्कार प्राप्त निडर पत्रकार सुचेता दलाल.\nNext article१५७ वेळा ड्रायविंग टेस्ट मध्ये फेल होणारा हा व्यक्ती, तब्बल ३ लाख खर्च केल्यानंतर पास झाला आहे.\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले ��्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखेरचा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊनची तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय…\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\nम्हणूनच मुलांना “कमी उंचीच्या” मुली जास्त आवडतात.\nब्रेटलीच्या ज्या बॉलला द्रविड अडवत असे, त्या बॉलवर सहवाग बॉंन्ड्री मारत...\nआयपीएलमध्ये ‘हे’ खेळाडू करतील धमाका; दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक पंटरची भविष्यवाणी\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी वापरा ह्या सोप्या टिप्स…\nकोणते पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्ही होता जाडजूड या पदार्थापासून रहा कायमचे दूर…\nछ.संभाजीराजे चरित्रातून आज आपण काय शिकावे : डॉ.विकास पाटील यांचा विशेष...\nकिचनमधील हे “मसाले” आहेत सर्दी- खोकल्यावरील रामबाण उपाय…\nकनिपकम विनायक मंदिर येथील गणेशाच्या मूर्तीचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे…\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nख���रेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/5072/", "date_download": "2021-05-18T01:38:19Z", "digest": "sha1:AMJHDNTDD4I4XFAQQTFFRDCWGLZEUQRY", "length": 11019, "nlines": 84, "source_domain": "aajdinank.com", "title": "एमटीडीसी आणि एमसीएच्या सहभागातून ‘वानखेडे स्टेडियम सफर’चा उपक्रम – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nएमटीडीसी आणि एमसीएच्या सहभागातून ‘वानखेडे स्टेडियम सफर’चा उपक्रम – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे\nमुंबई, दि. २२ : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासोबत (एमटीडीसी) ‘वानखेडे स्टेडियम सफर’ या उपक्रमाचा प्रस्ताव दिला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. येत्या काही दिवसांत एमटीडीसी व मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वानखेडे स्टेडियम सफर’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करीत आहेत. हा उपक्रम क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.\nमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले. पर्यटन विभागाच्या वतीने मुंबई क्रिकेट असोसिएशनला वानखेडे स्टेडियमच्या सफरसाठी विनंती केली. ही विनंती एमसीएने क्षणाचाही विलंब न लावता स्वीकारली. जगभरातील पर्यटक आणि क्रिकेट प्रेमींसाठी हा उपक्रम पर्वणी घेऊन येणार आहे. याआधी खासदार शरद पवार व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासोबत स्टेडियम सफर तसेच मुंबईतून बहरलेल्या क्रिकेटचे संग्रहालय बनवण्याबाबत चर्चा केली होती, यासाठीदेखील एमसीए तयार आहे. यासाठी एमसीएच्या कमिटीचा आभारी आहे, असे मंत्री श्री. ठाकरे म्हणाले.\nमुंबईमधील वानखेडे स्टेडियम येथे भारताने विश्वचषक जिंकला होता. आपण करू पाहत असलेल्या या सर्व गोष्टी फक्त क्रिकेट प्रेमींसाठीच नव्हे तर प्रत्येक पर्यटकासाठी पर्वणी ठरतील. आम्ही मुंबई इंडियन्स टीमला सुद्धा या उपक्रमाचा भाग होण्यासाठी विनंती करत आहोत, असे ते म्हणाले.\nमंत्री श्री. ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम साकारत आहे.\n← मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना श्रद्धांजली\nआदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी परवानग्यांची संख्या कमी करणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे →\n‘कोविड-१९ मदत आयात माल’ दानदात्यांच्या सुविधांसाठी महाराष्ट्रात ‘नोडल अधिकारी’\nशेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच 13 नोव्हेंबरला भाजपाचे चुन भाकर आंदोलन\nमातोश्रीवर बसून सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणारलॉकडाऊनला भाजपाचा कडवा विरोध\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/air-transport-will-continue-from-pune-airport", "date_download": "2021-05-18T02:42:42Z", "digest": "sha1:MDYILXKHRSI7WHWZ5RC3Y3WPRKRH4NGQ", "length": 8765, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुण्यातून हवाई वाहतूक सुरू राहणार; विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nपुण्यातून हवाई वाहतूक सुरू राहणार; विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द\nपुणे : धावपट्टीचे नूतनीकरण करायचे असल्यामुळे २६ एप्रिल ते ९ मे दरम्यान लोहगाव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द झाला आहे. त्यामुळे सध्याच्या काळातही विमानतळावरून वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, या निर्णयाची माहिती प्रवाशांना नसल्यामुळे सोमवारी १० विमानेच विमानतळावर आली आणि रवाना झाली. प्रवाशांची संख्याही घटल्यामुळे १० विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.\nविमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम होणार असल्यामुळे विमानतळ १४ दिवस बंद करण्याचा निर्णय या पूर्वी जाहीर झाला होता. त्यानुसार विमान वाहतूक कंपन्यांनी या कालावधीतील आरक्षणे घेतली नव्हती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द झाल्याची माहिती प्रशासनाने विमान वाहतूक कंपन्यांना कळविली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांना प्रवासी उपलब्ध झाले नाहीत. तसेच प्रवासी अत्यल्प असल्यामुळेही विमाने सोडण्याचे प्रमाण कमी झाले.\nहेही वाचा: पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ११ एप्रिलपासून ओहोटी सुरू\nहैदराबाद, दिल्ली, नागपूर, कोलकत्ता मार्गावरील विमानांच्या दहा फेऱ्या सोमवारी रद्द झाल्या. मंगळवारीही दिवसभरात दिल्ली, चेन्नई, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू मार्गावरील विमानांच्या एकूण नऊ फेऱ्या पुणे विमानतळावरून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, धावपट्टीचे काम सुरू असल्यामुळे रात्री आठ ते सकाळी आठ दरम्यान विमान वाहतूक बंद राहणार आहे. या निर्णयात कोणताही बदल झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.\nकोरोनामुळे देशातील अनेक राज्यांत लॉकडॉउन लागू असला, तरी विमान वाहतूक केंद्र सरकारने बंद केलेली नाही. राज्य सरकारनेही विमान वाहतुकीला आडकाठी केलेली नाही. त्यामुळे वीकेंड लॉकडॉउनमध्येही विमान वाहतूक सुरू आहे. मात्र, विमान प्रवास करण्यापूर्वी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करणे प्रवाशांना बंधनकारक आहे.\nहेही वाचा: थोडा रुसवा, थोडा फुगवा संसाराचा भन्नाट गोडवा\nपाच मार्गांवरील रेल्वेगाड्या रद्द\nप्रवासी संख्या कमी असल्यामुळे आगामी पंधरा दिवस पुढील रेल्वेगाड्या रद्द केल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे. त्यात मुंबई-कोल्हापूर (२८ एप्रिल ते ११ मे), मुंबई-पुणे (२७ एप्रिल ते १० मे), पुणे-नागपूर (२८ एप्रिल ते १० मे), मुंबई-सोलापूर (२८ एप्रिल ते ११ मे) आणि नागपूर-पुणे (२७ एप्रिल ते ९ मे) या गाड्यांचा समावेश आहे.\nहेही वाचा: विनावापर ऑक्सिजन सिलिंडर गोदामात जमा करा; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AD%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-18T01:39:00Z", "digest": "sha1:IH7KIGDG6JL5GAIE56JQZ53TJSYXUL6J", "length": 10391, "nlines": 126, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "क्रांती दिनाच्या ७५ व्या वर्षात सरकारने स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा नोकरीचा प्रश्न कायमचा सोडवावा : दिगंबर कामत | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर क्रांती दिनाच्या ७५ व्या वर्षात सरकारने स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा नोकरीचा प्रश्न कायमचा...\nक्रांती दिनाच्या ७५ व्या वर्षात सरकारने स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा नोकरीचा प्रश्न कायमचा सोडवावा : दिगंबर कामत\nगोवा खबर: आज आपण ७५ वा गोवा क्रांती दिन साजरा करीत असताना, स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा सरकारी नोकरी मिळवुन देण्याचा प्रश्न कायमचा सोडवणे गरजेचे आहे. सन २०२०-२०२१ वर्षात सरकारने नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी सेवेत सामावुन घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी लोहिया मैदानावर डाॅ. राम मनोहर लोहिया व हुतात्मा स्मारकाला आदरांजली अर्पण केल्या नंतर बोलताना केली.\nस्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच आज आपल्याला हे दिवस बघण्याचे भाग्य मिळाले असे सांगुन, दिगंबर कामत यांनी येत्या वर्षी गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्षात पदार्पण करण्याच्या आधीच सर्व स्वातंत्र्यसैनीक व त्यांच्या कुटूंबियांच्या तोंडावर हास्य फुलविणे आपले कर्तव्य असल्याचे सांगीतले व त्यांना कोणत्याही समस्या असल्यास त्या सोडविण्याचे आवाहन सरकारला केले.\nगोव्यातील भाजप सरकारने दोन दिवसांपुर्वी वास्को येथे मध्यरात्री काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांना केलेल्या अटकेचा निषेध करून कामत यांनी अन्याया विरूद्ध आवाज उठविण्याचा अधिकार घटनेने लोकांना दिल्याचे सांगीतले व जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यास जनतेच्या उग्र आंदोलनास सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.\nडाॅ. राम मनोहर लोहिया व डाॅ. ज्युलियांव मिनेझीस यांनी पोर्तुगीजांच्या सालाझारशाही विरुद्ध आवाज उठविला होता व त्यामुळेच गोव्याला मुक्ति मिळाल्याचे सांगत, सरकारने गोव्यात परत सालाझारशाही आणण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा त्यांनी दिला.\nसरकारने लोकांप्रती संवेदनशीलता दाखविणे गरजेचे आहे. धमकी व जबरदस्ती करुन तसेच पोलीस बळाचा वापर करुन लोकांना चिथावण्याचा प्रयत्न सरकारने करु नये अशी मागणी कामत यांनी केली.\nPrevious articleचीन विरुद्ध सीमेवर भारतीय सैनिक बलिदान देत असताना भाजप वर्चुअल रॅलीने उत्सव साजरे करते हे धक्कादायक: गिरीश चोडणकर\nNext articleडिप्लोमा नर्सिंग कार्यक्रमाची माहिती पुस्तिका उपलब्ध\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nओम बिर्ला यांची लोकसभेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून स्वागत\nइस्रोची तयारी पूर्ण, ‘चांद्रयान-2’चं यशस्वी प्रक्षेपण\nमडगावात एटीएम मशीनमध्ये हेराफेरी करणाऱ्या 2 रोमानीयन नागरीकांना अटक\nश्रीपाद नाईक उद्या वाळपई मतदारसंघ दौऱ्यावर\nपोलिस महासंचालक नंदा यांचे दिल्लीत कार्डियाक अटॅकने निधन\nकांदोळीत ३ कोटींच्या ड्रग्स नायजेरियनास अटक \nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nध्वनीविषयी–विशेषतः नैसर्गिक आणि सभोवतालच्या आवाजांविषयी संवेदनशील असणे अत्यावश्यक : मधू अप्सरा\nधमकीप्रकरणी विश्वजित राणेंना दीड लाख रुपये भरण्याचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/educational-exchanges-to-take-place-in-maharashtra-and-delhi-uday-samant/", "date_download": "2021-05-18T02:23:05Z", "digest": "sha1:UIM3TDRA6Y7P3GL627N3PZCEJ4H5NUMU", "length": 15993, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "महाराष्ट्र आणि दि��्लीमध्ये होणार शैक्षणिक देवाण-घेवाण; उदय सामंत यांची माहिती - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nमहाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये होणार शैक्षणिक देवाण-घेवाण; उदय सामंत यांची माहिती\nनवी दिल्ली : महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये शैक्षणिक देवाण-घेवाण होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.\nदिल्ली सचिवालयात श्री. सामंत यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली.\nया भेटीनंतर पत्रकारांना दिलेल्या माहितीत श्री. सामंत म्हणाले, दिल्ली शासनाने शैक्षणिक अभ्यासक्रमात काही उत्कृष्ट उपक्रम राबविलेले आहेत. त्यांचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होत आहे. याच पद्धतीचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही व्हावा याबाबत आज चर्चा झाली. परदेशातील शैक्षणिक संस्थासोबत सामजंस्य करार केले जातात, त्याच धर्तीवर इतर राज्यातील उत्कृष्ट उपक्रमाबाबतही करार व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रयत्नशील आहे.\nअन्य राज्यातही शैक्षणिक चांगले उपक्रम राबविले असल्यास त्याचीही माहिती घेतली जाईल, असेही श्री सामंत म्हणाले. पुढील काळात राज्यातील शिक्षण विभागाचा चमू दिल्ली शासनाला भेटून शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दलची संपूर्ण माहिती घेईल. श्री. सिसोदिया हेही महाराष्ट्रातील शैक्षणिक पद्धती जाणून घेणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रात सायबर, क्रिडा विद्यापीठ उभारणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nPrevious articleरामदास आठवले यांना कदाचित उमेदवारी मिळेल : उदयनराजेनंतर काकडेंचे भाष्य\nNext articleसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले तर सरकारचे कौतुक करू : पंकजा मुंडे\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1723103", "date_download": "2021-05-18T02:49:16Z", "digest": "sha1:YJUOPV2F623LY6CZKRQV5BAFJAL747WY", "length": 3340, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"लोकसंख्या\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"लोकसंख्या\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:०५, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१२:०३, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन)\n(बदल कला दुवा जोडली)\n१२:०५, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n=== उद्दिष्टे व उपाययोजना ===\n# योग्य कायदा करून [[लग्न]] चे किमान वय मुलींसाठी १८ वष्रे व मुलांसाठी २१ वर्षांपर्यंत वाढवणे.\n# निर्बीजीकरण प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या [[राशी|राशीत]] वाढ करणे. दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन केल्यास १५० रुपये, तीन मुलांनंतर केल्यास १०० रुपये चार मुलांनंतर केल्यास ७० रुपये.\n# राज्य शासनांना अनिवार्य निर्बीजीकरणासाठी कायदे करण्याची अनुमती द्यावी.\n# २००१ वर्षांपर्यंत लोकसभा व राज्य विधानसभा यामधील प्रतिनिधित्व १९७१ च्या जनगणनेनुसार निश्चित करावे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/video-of-rakhi-sawant-buying-vegetables-wearing-ppe-kit-goes-viral-seen-yet-nrst-119990/", "date_download": "2021-05-18T01:51:05Z", "digest": "sha1:Y3AKU5JARND3TAZTCYFSYWAOGWJ5ZBPK", "length": 11088, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Video of Rakhi Sawant buying vegetables wearing PPE kit goes viral. Seen yet? nrst | चक्क पीपीई सूट घालून अभिनेत्रीने केली भाजी-पाला खरेदी, VIDEO होतोय सोशल मीडियावर व्हायरल! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nVideoचक्क पीपीई सूट घालून अभिनेत्रीने केली भाजी-पाला खरेदी, VIDEO होतोय सोशल मीडियावर व्हायरल\nया व्हिडिओसोबत राखीने लिहिले आहे, \"कृपया सुरक्षित रहा, पीपीटी किट घाला आणि जेथे जायचे असेल तेथे जा.\" अभिनेत्रीने नुकतीच आपली आगामी वेब सिरीज 'तवायफ बाजार-ए-हुस्न'चे काम सुरू केले आहे, मारुख मिर्झा या सिरिझचे दिग्दर्शक आहेत.\nसोशल मीडियावर सध्या अभिनेत्रीचा पीपीईटी घालून भाजी खरेदी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस १४’ फेम राखी सावंतने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती पीपीई सूट घालून भाजीपाला खरेदी करताना दिसत आहे. राखीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात, पीपीई सूटसोबतच हँडग्लोज आणि मास्कद��खील घातल्याचे दिसते.\nया व्हिडिओसोबत राखीने लिहिले आहे, “कृपया सुरक्षित रहा, पीपीटी किट घाला आणि जेथे जायचे असेल तेथे जा.” अभिनेत्रीने नुकतीच आपली आगामी वेब सिरीज ‘तवायफ बाजार-ए-हुस्न’चे काम सुरू केले आहे, मारुख मिर्झा या सिरिझचे दिग्दर्शक आहेत.\nया कानाची त्या कानाला खबर नाही, ही मराठमोळी जोडी अडकली लग्नबंधनात, सेलेब्रेटींच्या स्टेट्समुळे समजली एका लग्नाची गोष्ट\nराखी सावंतने पती रितेशसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. राखी सावंतने आपल्या कॅन्सरशी संघर्ष करत असेल्या आईची शपथ खात खरोखरच तिचा पती रितेश असल्याचे म्हटले होते. तसेच आमचे लग्न नेमके कोणत्या मार्गावर जात आहे, हे आपल्याला माहित नाही, असेही ती म्हणाली होती.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/cowin-app-server-crashed-after-few-minutes-of-third-phase-registration-started-nrsr-121218/", "date_download": "2021-05-18T01:39:04Z", "digest": "sha1:7MV6IFILAFWMUGVPMMNRWUAHXEV27UQ3", "length": 11542, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "cowin app server crashed after few minutes of third phase registration started nrsr | कोविन अॅपवर नोंदणीसाठी लोकांची लगबग, तिसऱ्या टप्प्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होताच सर्व्हर झाला क्रॅश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अ��िमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nलसीकरण नोंदणीचे तीन तेराकोविन अॅपवर नोंदणीसाठी लोकांची लगबग, तिसऱ्या टप्प्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होताच सर्व्हर झाला क्रॅश\nआज दुपारी चार वाजल्यापासून कोविन अॅपवर लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अॅपचा सर्व्हर डाऊन(cowin app server crash) झाल्याची माहिती समोर येत आहे.\nकेंद्र सरकार १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा(vaccination third phase) सुरु करणार आहे. या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया आज दुपारी चार वाजल्यापासून कोविन अॅपवर सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अॅपचा सर्व्हर डाऊन(cowin app server crash) झाल्याची माहिती समोर येत आहे.\nसोशल मीडियावर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली आहे. दुपारी चारच्या सुमारास १७ कोटी ८८ लाख भारतीय आरोग्य सेतू अॅपचा वापर करत होते. आरोग्य सेतू तसेच कोविन अॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झाल्याचे समजते.\nआधीच्या टप्प्यांमध्ये केंद्र सरकारने सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच सुरुवातीला ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केलं होतं. आता १ मेपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स म��लकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/01/29/savita-labhade-has-fulfilled-her-dream-on-her-own/", "date_download": "2021-05-18T01:50:24Z", "digest": "sha1:OGF7KLOR4NXCL3KBPFTXUW2VDEVEQZWW", "length": 18882, "nlines": 178, "source_domain": "yuvakatta.com", "title": "पतीचे निधन आणि डोक्यावर कर्जाचा भार असताना, सविता लभडे यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वप्नपूर्ती केलीय.. - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या पतीचे निधन आणि डोक्यावर कर्जाचा भार असताना, सविता लभडे यांनी स्वतःच्या...\nपतीचे निधन आणि डोक्यावर कर्जाचा भार असताना, सविता लभडे यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वप्नपूर्ती केलीय..\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब\nपतीचे निधन आणि डोक्यावर कर्जाचा भार असताना देखील, सविता लभडे यांनी संघर्षातून स्वप्नपूर्ती केली आहे.\n२००८ मध्ये सविता लभडे यांच्यासमोर खूप मोठे आणि अनपेक्षित संकट आले होते, त्यांच्या पतीचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. पती यांनी त्यांच्या पश्चात मागे ठेवले होते त्यांचे २ अपत्य आणि बँकांचे ७ लाख रुपयांचे कर्ज.\nमहाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात राहणाऱ्या सविता लभडे यांना त्यांच्या पतीने घेतलेल्या कर्जाबद्दल काहीच कल्पना नव्हती, त्यांना याबद्दलची माहिती तेंव्हा मिळाली जेंव्हा बँकाचे कर्मचारी कर्जवापसी साठी नोटीसा घेऊन त्यांच्या दारात येऊन उभे राहिले. पतीचे निधन होऊन एक वर्ष उलटल्यावर त्यांना याबद्दल माहिती मिळाली आणि आतापर्यंत कर्जाची रक्कम हि व्याज वाढू��� जास्त झाली होती.\nअचानक आभाळ फाटावे त्यासारखे भले मोठे संकट पाहून त्यांना कोणी धीर देणाराही नव्हता, या आर्थिक संकटातून स्वताला सावाराण्यासाठी सविता लभडे यांना आपल्याकडील एकमेव मौल्यवान वस्तू त्यांची सोन्याची साखळी विकावी लागली होती. सविता लभडे यांचे मुले तेव्हा लहान होती. मुलगा चौथ्या वर्गात तर मुलगी सातव्या वर्गात होती. परिवाराला सावरण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली होती.\nसविता लभडे यांच्याकडे अडीच एकर द्राक्षांची बाग होती परंतु त्यातून त्यांना वर्षातून एकदाच उत्पन्न मिळायचे आणि त्यांना द्राक्षांची शेती कशा प्रकारे करतात याबाद्दल काहीही माहिती नव्हती. यामुळे त्यांनी द्राक्षांची शेती न करता भाजीपाला पिकण्यावर जोर दिला.\nसविता लभडे-आणि त्यांचा परिवार\nपरंतु यातून मिळणाऱ्या पैशांमधून तिच्या पतीचे कर्ज फेडणे हे शक्य दिसत नव्हते, भाजीपाला विकून महिन्याकाठी त्यांना केवळ १०००० रुपये फायदा होत होता, या रकमेतून पतीचे कर्ज चुकवणे हे ती विचारही करू शकत नव्हती कारण या १०००० रुपयातील काही रक्कम तर तिच्या परिवाराचे पालन पोषण करण्यातच जात होती.\nसविता लभडे यांना मसाला बनवण्याच्या मशीन बद्दल माहिती मिळाली होती या मशीनची किंमत हि ६०००० रुपये होती. त्यांच्या एका मित्राने त्यांना सांगितले कि तुम्ही मसाला बनवणारी मशीन खरेदी करून जोड धंदा सुरु करा. या गोष्ठीवर सविता लभडे यांनी खूप विचार केला आणि ठरवले कि हि मशीन आणायची. त्यांच्याकडे पतीने दिलेल्या काही सोन्याचे दागिने होते ते विकून आणि जवळचे काही पैसे गुंतवून त्यांनी हि मशीन खरेदी केली होती. या व्यवसायात त्यांना महिन्याला ५०००० रुपये कमाई होत होती.\nभाजीपाला उत्पन्नातून जास्त नफा मिळत नसल्याने तिने गहू आणि सोयाबीन यांची शेती करण्यास सुरु केली होती. पतीचे निधन झाल्यानंतर लगातार सहा वर्ष काबाडकष्ठ केल्यामुळे २०१४ पर्यंत त्यांच्या कर्जाची परतफेड होऊ शकली होती. २०१५ पर्यंत सविताला प्रती महिना ६०००० रुपये उत्पन्न मिळू लागले होते.\nमसाल्यांचा व्यापार हा काही ठराविक काळासाठीच असतो यावर पर्याय म्हणून तिने शेतातही नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली होती, आता सोयाबीन आणि गहू यानंतर तिने उसाची शेती करण्यास सुरुवात केली होती.\n१०१९ मध्ये सविताने साधना नावाने एक जनरल ��्टोअर उघडले होते, मसाल्यांचा व्यवसाय मंदावला असता या दुकानातून त्याच्या कमतरतेची भरपाई होते. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता कुठे त्यांना आपल्या परिवाराचे संगोपन करण्यासाठी पुरेसे उत्पन्न मिळणारे मार्ग सापडले आहेत.\nसविता यांचा मुलगा धीरजने आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये करिअर बनवले आहे आणि मुलगी साधना राज्य पोलिस सेवेत दाखल होण्याची तयारी करत आहेत. सविता लभडे सांगतात कि ज्या दिवशी मी कर्जाची परतफेड केली तो दिवस माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस होता. प्रत्येक महिलेने त्यांच्याकडून आदर्श घ्यावा असा त्यांचा प्रवास आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleबाटक मियां नसते तर गांधीजींना विष देऊन मारण्याचा इंग्रजांचा डाव सफल झाला असता.\nNext articleजाणून घ्या मोजे घालून झोपण्याचे आश्चर्यकारक असे फायदे..अनेक रोगांपासून होऊ शकते मुक्तता…\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखेरचा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊनची तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय…\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\nकधी हातगाडीवर पराठा विकनाऱ्या सुरेशने आता पराठ्याची सर्वांत मोठी कंपनी...\nखजूर खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती असायला हवे.\nया गोलंदाजाने ४ बॉलमध्ये लगातार सचिन, द्रविड, राठोड आणि मांजरेकरच्या विकेट...\nहा पक्षी��ित्र पक्षांना इजा होऊ नये यासाठी गेल्या १० वर्षापासून होर्न...\nसकारात्मक राहण्यासाठी ह्या सवयी तुमच्यात असायलाच हव्या\nया तरुणाने कत्तलीसाठी घेऊन जाणार्या गाईंचा जीव वाचवून त्यांच्यासाठी गोशाळा उभारलीय…\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nवाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल ऐवजी पाणी वापरू शकण्याचा दावा या कंपन्यांनी...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/tag/jio-plans/", "date_download": "2021-05-18T02:19:11Z", "digest": "sha1:6LD2TMKB3JI57AR5T2UIFPS4AUALBLQP", "length": 1911, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Jio Plans Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nजिओचे अनलिमिटेड पॅक्स ४०% महागणार – जाणून घ्या तुमच्या खिशाला किती कात्री बसणार\nरविवारी रिलायन्स Jio कंपनीने जाहीर केलं की येत्या 6 डिसेंबर पासून अनलिमिटेड प्लॅन्स च्या किंमती 40% नी वाढणार आहेत. मुकेश अंबानी यांची रिलायन्स Jio ही कंपनी आहे. त्यांनी सांगितलं की…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%AE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T02:48:13Z", "digest": "sha1:PYFFFRDQVUZJLNMEHLTRORQJDNSOQPA3", "length": 3711, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उगम भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभाषांतरप्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा म्हणतात. आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात. चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण आणि आकलन, त्याचा दोन्ही भाषांचा अभ्यास सखोल असावा लागतो. यामध्ये केवळ साहित्याचा अभ्यासच नव्हे तर उगम व लक्ष्य भाषांचे व्याकरणाचंही ज्ञान त्याला असावे लागते. तसंच ती भाषा बोलणाऱ्या समूहाची किंवा समाजाची सांस्कृतिक जाण असणे आवश्यक असते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०९:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2020/12/08/mukesh-ambani-announcement-about-5g/", "date_download": "2021-05-18T02:26:39Z", "digest": "sha1:5SBWTYKEXM5TSN3FNSS6IART4GSK2NQA", "length": 14319, "nlines": 176, "source_domain": "yuvakatta.com", "title": "मुकेश अंबानी यांनी केली जिओ वापरकर्त्यांसाठी ही मोठी घोषणा.. - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या मुकेश अंबानी यांनी केली जिओ वापरकर्त्यांसाठी ही मोठी घोषणा..\nमुकेश अंबानी यांनी केली जिओ वापरकर्त्यांसाठी ही मोठी घोषणा..\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nमुकेश अंबानी यांनी केली हि मोठी घोषणा..\nटेलिकॉम कंपन्यांमध्ये सर्वांत वरच्या स्थानी असलेल्या रिलायन्स जिओने आता आपल्या वापरकर्त्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. मोबाईल कॉन्फेरेंस २०२० मध्ये बोलत असतांना रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी लवकरच रिलायन्स भारतात 5G सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.\n“इंडिया मोबाईल कॉन्फरन्स” कार्यक्रमाला संभोदित करत असतांना त्यांनी म्हटले आहे कि,रिलायस जिओ जून २०२१ पर्यंत 5G सेवा सुरु करण्याच्या विचारात आहे.अस असले तरी ��्यासाठी लागणारी प्रक्रियामध्ये कामाला गती देणे अत्यावश्यक आहे. त्यांनी म्हटले आहे कि, जोपर्यंत या कामाला गती दिली जाणार नाही तोपर्यंत हि सेवा सर्वांपर्यंत लवकरात लवकर पोहचवणे एक मोठे आव्हान असणार आहे.\nमुकेश अंबानी यांनी म्हटले आहे कि, २०२१ मध्ये जिओ 5G घेऊन येणार आहे. त्यासाठी वापरण्यात येनारे संपूर्ण हार्डवेअर आणि टेक्नोलॉजी हि संपूर्णपाने स्वदेशी असेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. जिओच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे जीओचे पाऊल असेल.\nभारताने 5G स्पेक्टमच्या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा.\nसोबतच अंबानी यांनी हे सुद्धा म्हटले आहे कि, रिलायन्स जिओ हाच भारतात 5G क्रांतीला लीड करेल.\nभारत येणाऱ्या दिवसात सेमी कन्डक्टरचा मैन्युफैक्चरिंग हब बनला जाऊ शकतो. आपण सेमी कन्डक्टर साठी केवळ\nआयातच्या भरोश्यावर अवलंबून नाही राहू शकत.\nदेशात अजूनही आहेत ३० करोड 2G वापरकर्ते..\nमुकेश अंबानी यांनी देशात आजसुद्धा 2G वापरकर्त्यांची संख्या हि देशात ३० करोड लोकांपेक्षाही जास्त असल्याच म्हटल आहे. या सर्वांना येत्या काळात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून 4G/5G मध्ये व्यक्तिगतरित्या सहभागी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे..\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleभारत बंदला संमिश्र प्रतिसाद: पहा देशभरात कुठे काय घडतंय\nNext articleपंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकरीच का आंदोलन करत आहेत\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखेरचा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊनची तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय��\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\n‘गब्बर’चा धमाका तर केएल राहुलच्या पदरी निराशा; दिल्ली कॅपिटल्सचा पंजाबवर दणदणीत...\nगर्भावस्थेदरम्यान महिलांनी योगा करताना या गोष्टींकडे द्यावे लक्ष; ही आसने टाळावीत…\nऍक्शन, थ्रिलर आणि सस्पेन्सचा बेस्ट कॉम्बो ठरणार आहे “फ्लाईट” हा चित्रपट.\nमुंबई इंडियन्सच्या या नेट बॉलरला आरसीबीने केन रिचर्डसनच्या जागी दिली...\nया 5 प्रसिध्द ऐतिहासिक वस्तूंचे रहस्य 90 % लोकांना माहिती नाहीये\nया दोन भारतीय क्रिकेटपटूंना ओपनिंग करण्याची संधी मिळाली नसती तर त्यांची...\n‘या’ चार राशीचे लोक असतात खूप विश्वासू; कधीच देत नाहीत आपल्या...\nपूजा चव्हाण प्रकरणात आजपर्यंत घडलेल्या घटनांचा संक्षिप्त आढावा, या लोकांच्या अडचणीत...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/12079/", "date_download": "2021-05-18T01:51:33Z", "digest": "sha1:SGKVBRNGQKAEYVTXRIKOPMDR3QFKMATK", "length": 13340, "nlines": 78, "source_domain": "aajdinank.com", "title": "लेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन! – अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश, विजय वडेट्टीवारांनी दिली तत्वतः मान्यता - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन – अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश, विजय वडेट्टीवारांनी दिली तत्वतः मान्यता\nमुंबई,४ मे /प्रतिनिधी : लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या स्वेच्छा पुनर्वसनाच्या प्रमुख मागणीला राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मागील दहा वर्षांपासून रखडलेला मराठवाड्यातील महत्वपूर्ण आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पाला पुन्हा चालना मिळणार आहे.\nप्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मागील १० वर्षांपासून या प्रकल्पाचे काम थांबले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला पुन्हा सुरू करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांनी काही काळापूर्वीच प्रकल्पग्रस्तांच्या समितीची बैठक घेतली होती. पुनर्वसनासंदर्भात समितीने केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने आज मुंबईत आयोजित बैठकीत चर्चा झाली. यावेळी लेंडी प्रकल्पाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. श्री. चव्हाण यांनी समितीच्या मागण्या विस्तृतपणे मांडल्या व या आंतरराज्यीय प्रकल्पाचे महत्व लक्षात घेता विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त समितीच्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरला.\nबैठकीअंती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी समितीच्या महत्वपूर्ण स्वेच्छा पुनर्वसनाच्या मागणीला तत्वतः मान्यता दिली. या निर्णयानुसार स्वेच्छा पुनर्वसनामध्ये शेतकरी कुटूंब, बिगर शेतकरी कुटुंबांसह वाढीव कुटुंबांचाही समावेश केला जाईल. या स्वेच्छा पुनर्वसनासाठी अंदाजित खर्च सुमारे १६९.७७ कोटी रूपये आहे. ज्या दिवशी याबाबत शासनाचा आदेश जारी होईल, त्या तारखेपर्यंतच्या वाढीव कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी पात्र धरण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी याप्रसंगी केली व विजय वडेट्टीवार यांनी ही मागणीसुद्धा मान्य केली आहे.\nलेंडी प्रकल्पग्रस्तांच्या समितीची स्वेच्छा पुनर्वसनाची प्रमुख मागणी राज्य शासनाने मान्य केल्यामुळे सदरहू धरणाचे काम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात या आंतरराज्यीय प्रकल्पावर अंदाजित खर्च सुमारे २ हजार १८३ कोटी रूपये आहे. त्यापैकी ६५ टक्के म्हणजे १ हजार ४४० कोटी रूपयांचा खर्च महाराष्ट्र शासन करणार असून, उर्वरित ३५ टक्के म्हणजे ७४३ कोटी रूपयांचा खर्च तेलंगणा सरकार करणार आहे.\nया बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. बिपीन ईटकर, जलसंपदा विभागाचे उपसचिव श्री. बागडे व धरणे, महसूल विभागाचे उपसचिव श्री. बनकर, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कुलकर्णी, नांदेड पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. सब्बिनवार आदी अधिकारी सहभागी झाले होते.\n← तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक होणार नांदेडचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र\nमोहफुलांच्या माध्यमातून आदिवासींचे सक्षमीकरण करणे शक्य होणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे →\nधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग काम: गुणवत्तापूर्वक व विहित वेळेत करण्याच्या सूचना\nनांदेड जिल्ह्यात 108 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू\nभाजीपाला व फळे विक्री घरपोच,ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,���ास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-kids-stories/rat-snake-and-owl-story-for-kids-120121600019_1.html", "date_download": "2021-05-18T01:23:54Z", "digest": "sha1:3V3K7A6PDKSKNEZ235RT32EQ7GTJOBJE", "length": 11317, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बोध कथा घुबड, साप आणि उंदीर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबोध कथा घुबड, साप आणि उंदीर\nएका झाडावर दोन घुबड बसलेले होते. एकाच्या पंज्यात साप आणि दुसऱ्या घुबडाच्या पंज्यात उंदीर होता. सापाने उंदराला बघितले तर त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि तो हे विसरलाच की आपण घुबडाच्या पंज्यात मृत्यूच्या जवळ आहोत. दुसरीकडे सापाला बघून उंदीर घाबरला आणि तोही हे विसरला की आपण देखील घुबडाच्या पंज्यात म्हणजेच मृत्यूच्या जाळ्यात अडकलो आहोत. दोघेही हे विसरले की आपण मृत्यूच्या जाळ्यात अडकलो आहोत. दोघांना आपले प्राण वाचवायचे आहेत पण हे कसं शक्य आहे हे दोघे विसरले.\nत्यांना बघून दोघेही घुबड आश्चर्य करू लागले आणि हे बघून काय समजले असे एकाने दुसऱ्याला विचारले दुसरा म्हणाला की याने हे सिद्ध होते की जिभेचे चोचले पुरविण्यासाठी म्हणजे या उंदराला खाण्यासाठी साप तळमळत आहे पण त्याच्या समोर मृत्यू आहे हे देखील हा साप विसरला आहे. आणि हा उंदीर जो देखील मृत्यूच्या जाळात अडकला आहे पण हा साप त्यावर हल्ला करू नये. हे विचार करूनच या सापाला घाबरत आहे. या वरून हे सिद्ध होते की आपण मृत्यूला घाबरत नसतो तरी ही भीतीला घाबरतो आणि इंद्रियांचा लोभ इतका तीव्र असतो की मृत्यू 24 तास आपल्या दारी असते तरी आपण जिभेचे चोचले पुरविण्यात लागलेलो असतो.\nतात्पर्य : व्यक्ती मृत्यूने नव्हे तर भीतीमुळे मरतो.\nसुंदर कथा: गृहपाठाची पाने आणि चिमणी\nजेव्हा गणपतीने घेतली 7 बहिणींची परीक्षा\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदीं��्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nजास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना\nजास्वंदाचं फुल जे दिसायलाच सुंदर नाही तर,आरोग्य आणि सौंदर्येचा खजिना देखील आहे. याला ...\nलॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही ...\nसध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक ...\nआरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर\nसाहित्य- 250 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम मसूरडाळ, 1 कप दूध, 50 ग्रॅम क्रीम, 1 कांदा, 1 चमचा ...\nचांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nआपण चांगले करियर बनवू इच्छिता तर पुस्तकी ज्ञानाशिवाय देखील काही गोष्टींची काळजी घेणं ...\nउन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या\nउन्हाळाचा हंगाम बऱ्याच लोकांना आवडतो. या हंगामात थंड खायला मिळत. एसी किंवा कुलरच्या थंड ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1723105", "date_download": "2021-05-18T02:43:16Z", "digest": "sha1:VEBLXFYTQVWTV2W5WONQ5UC5L24HA2N7", "length": 3321, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"लोकसंख्या\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"लोकसंख्या\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:०६, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती\n४ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१२:०५, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन)\n१२:०६, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n=== उद्दिष्टे व उपाययोजना ===\n# योग्य कायदा करून [[लग्न]] चे किमान वय मुलींसाठी १८ वष्रे व मुलांसाठी २१ वर्षांपर्यंत वाढवणे.\n# निर्बीजीकरण प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या [[राशी|राशीत]] वाढ करणे. दोन मुलांनंतर [[कुटुंब]] नियोजन केल्यास १५० रुपये, तीन मुलांनंतर केल्यास १०० रुपये चार मुलांनंतर केल्यास ७० रुपये.\n# राज्य शासनांना अनिवार्य निर्बीजीकरणासाठी कायदे करण्याची अनुमती द्यावी.\n# २००१ वर्षांपर्यंत लोकसभा व राज्य विधानसभा यामधील प्रतिनिधित्व १९७१ च्या जनगणनेनुसार निश्चित करावे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/there-is-no-option-but-lockdown-rahul-gandhis-demand-nrvk-124416/", "date_download": "2021-05-18T01:31:47Z", "digest": "sha1:FKXW67UE6DS3YXC4XGNIJL4IKWOJQD65", "length": 14447, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "There is no option but lockdown; Rahul Gandhi's demand nrvk | लॉकडाऊनशिवाय पर्यायच नाही; राहुल गांधींची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nभारतात कोरोनाची विदारक स्थितीलॉकडाऊनशिवाय पर्यायच नाही; राहुल गांधींची मागणी\nभारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याबाबतीच चर्चा सुरू आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे देशात लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.\nदिल्ली : भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ��ी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याबाबतीच चर्चा सुरू आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे देशात लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.\nकेंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे देशात कोरोना वाढला. सरकारच्या निष्क्रियतेमुळेच अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आता देशातील कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन केल्याशिवा दुसरा पर्याय नाही असे राहुल गांधीनी म्हंटले आहे.\nरघुराम राजन यांचे टीकास्त्र\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण आरोग्य यंत्रणांचे पितळ उघडे पडले असून ऑक्सिजनची कमतरता आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे भारतात विदारक स्थिती निर्माण झाली असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त करतानाच या संपूर्ण स्थितीसाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याची अप्रत्यक्षरित्या टीका केली.\nगेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सर्व शांत बसले होते. जगात काय सुरू आहे यावर लक्ष केंद्रीत केले असते तर बरे झाले असते. ब्राझीलचे उदाहरण समोर होते. कोरोना अधिक प्रभावीपणे पुन्हा येत आहे. मात्र नेतृत्वाचा अभाव आणि दूरदृष्टी नसल्याने ही स्थिती ओढावली असल्याचे राजन म्हणाले.\nकोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर भारताने लोकसंख्येच्या तुलनेत व्हॅक्सिन तयार केल्या नाहीत. त्यांना वाटले अजून आपल्याकडे खूप वेळ आहे. आपण कोरोनाला हरवले आहे. लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू करू शकतो, या विचारामुळेच कोरोना वाढल्याचे राजन म्हणाले.\nसांगली, कोल्हापूर ८ दिवसांसाठी ‘लॉक’\nकोरोना संसर्गाचा कहर वाढल्याने सांगलीत ८ दिवसांचा तर कोल्हापुरात १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सांगलीत ५ मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तशी घोषणाच केली. सर्वांचा जीव वाचणं महत्त्वाचा आहे. त्यासाठीच हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं भावनिक आवाहनही त्यांनी केले. दुसरीकडे, कोल्हापुरातही १० दिवसांचा १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.\nयोगी अदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात क्रमांकावरून मॅसेज\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2020/12/19/which-eggs-are-vegetarian/", "date_download": "2021-05-18T01:43:37Z", "digest": "sha1:UXOGIY6FGY7BEZ6I6S4IBATSY7RJ3ZUO", "length": 16232, "nlines": 178, "source_domain": "yuvakatta.com", "title": "कोणती अंडी शाकाहारी आणि कोणती मांसाहारी? वाचा सविस्तर...! - YuvaKatta", "raw_content": "\nHome आरोग्य कोणती अंडी शाकाहारी आणि कोणती मांसाहारी\nकोणती अंडी शाकाहारी आणि कोणती मांसाहारी\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nअंडी शाकाहारी कि मांसाहारी\nआपल्या शरीरासाठी प्रोटीन्स किती महत्वाची आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे. अगदी स्नायू बनवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत प्रोटीन्सचे सेवन केले जाते. प्रोटीन्सचे नाव येताच आपल्या डोक्यात विचार येतो तो म्हणजे प्रोटीन्सचा सर्वात मोठा स्त्रोत अंडी.\nअंडी खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेले कैल्शियम, विटॅमिन बी12 आणि आयरन हे पोषक तत्व भरपूर प्रमाणात मिळतात. मांसाहारी लोक अंडी सहजतेने खाऊ शकतात परंतु शाकाहारी व्यक्तींना अंडी खाणे जमत नाही. आणि यामुळेच त्यांच्या शरीराला आवश्यक ते घटक मिळत नाहीत.\nअंडी हे शाकाहारी आहेत कि मांसाहारी याबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा होत आली आहे. अनेक लोकांना आजही असा संभ्रम आहे कि, अंडी हि शाकाहारी आहेत कि मांसाहारी चला तर मग आज हा भ्रम दूर करूया.\nशरीरामध्ये प्रोटीन्सची आवश्यकता अतिशय महत्वाची आहे, शरीरात प्रोटीन्सच्या कमीमुळे (protein deficiency) शरीरातील उर्जा कमी होत जाते, केस गळू लागतात, हात पायाची नखे कमकुवत होतात.\nतुम्ही जर मसल्स बनवत असाल किंवा वजन कमी करत असाल तर प्रोटीन्स युक्त आहार घ्यावा लागतो. हे सर्व प्रोटीन्स तुम्हाला एकट्या अंड्यामधून मिळू शकते. अंडी हि एक सुपरफूड म्हणून ओळखल्या जातात, ज्यामध्ये अनेक प्रकारचे न्युट्रीशियन आढळतात. एका उकडलेल्या अंड्यामध्ये (साधारणतः ४४ ग्राम) ५.५ ग्राम प्रोटीन, ४.२ ग्राम, फॅट, २४.६ मिली ग्राम कॅल्शियम, ८.८ मिली ग्राम आयरन, तसेच ५.३ मिली ग्राम मैग्नीशियम हे असतात.\nशाकाहारी लोकं अंडी खात नाहीत कारण त्यांचा असा समाज असतो कि, अंडी हि मांसाहारी असतात. जे लोक समजतात कि, कोंबडीचे पिल्लू हे अंड्यातूनच बाहेर येते त्यांनी प्रथम अंडी देण्याच्या प्रक्रियेला समजून घेतले पाहिजे.\nकोंबडी जेंव्हा ६ महिन्याची होते तेंव्हा टी दर २४ ते २६ तासाच्या आत १ अंडे देत राहते, परंतु अंडी देण्यासाठी हे जरुरी नाही कि टी कोंबड्याच्या संपर्कात आलीच असेल. जेंव्हा कोंबडी कोंबड्याच्या संपर्कात ण येता अंडी घालते त्या अंड्यांना अनफर्टिलाइज्ड अंडी म्हणाल्या जाते.\nवैज्ञानिकांनी याची पुष्टी केली आहे की या अनफर्टिलाइज्ड अंड्यांमधून कधीही कोंबडीचे पिल्ले बाहेर निघू सहज=कात नाहीत, म्हणून जर आपण अंडी हे मांसाहारी आहेत असे समजत असाल तर तुम्ही पूर्णतः चुकीचे आहात.\nजेंव्हा कोंबडी एखाद्या कोंबड्याच्या संपर्कात येऊन अंडी घालते त्या अंड्यांना तुम्ही मांसाहारी अंडी म्हणू शकता याचे कारण, या अंड्यांमध्ये गमेटेस पेशी असतात, ज्यामुळे ते मांसाहारी असतात.\nआता सर्वात मीठ प्रश्न हा आहे कि, आपणास कसे कळणार कोणते अंडी शाकाहारी आहेत आणि कोणते मांसाहारी. आपल्या सर्वांना माहीतच असेल कि अंड्याच्या पांढऱ्या भागात केवळ प्रोटीन असते. यामुळे पांढऱ्या अंड्यांना (egg white) शुध्द शाकाहारी म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.\nबाजारात येत असलेल��� साधारणतः सर्वच अंडी हि अनफर्टिलाइज्ड असतात म्हणून यांना शाकाहारी व्यक्तीही खाऊ शकतात.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleसाप विषारी आहे का बिनविषारी हे ओळखण्यासाठी वापरा ह्या टिप्स\nNext articleमहाराष्ट्रात परत लॉकडाऊन लागणार उद्धव ठाकरे यांनी केली हि मोठी घोषणा\nदह्यासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ होतात मोठे नुकसान….\nवृद्ध व्यक्तींनी आपली रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी करावा ‘या’आसनाचा सराव….\nयोगा करताना आणि नंतर या पदार्थांचे करु नका सेवन अन्यथा ठरु शकते घातक\nडोकेदुखीत दातदुखीने परेशानी आहात तर पेनकिलर घेऊ नका वापरा हे घरगुती उपाय….\nगर्भावस्थेदरम्यान महिलांनी योगा करताना या गोष्टींकडे द्यावे लक्ष; ही आसने टाळावीत…\nसकारात्मक उर्जा मिळवायची असेल तर रोज या झाडांच्या सावलीत बसा….\nअशी बनवा रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी अद्रकची चटणी; चवीला आहे जबरदस्त….\nआंध्र प्रदेशच्या या महिला डॉक्टर करतात दहा रुपयांत रुग्णांवर उपचार; लोक प्रेमाने म्हणतात ‘मदर तेरेसा’\nचाणक्य नीती: ‘या’ गोष्टी देतात कंगालीचे संकेत; जरा सावधान\nअदरकच्या एका छोट्याशा तुकड्याचे आहेत अनेक गुणकारी फायदे\nप्रशिक्षकाविना पहिल्यांदाच योगा करताय तर या गोष्टीची आवश्यक काळजी घ्या अन्यथा…\nतरुणांनो जरा आदर्श घ्या 71 वर्षाच्या ‘या’ आजी जिममध्ये करतात तासंतास व्यायाम….\nहा भारतीय जवान आपल्या १२० साथीदारांसह १८०० चीनी सैनिकावर भारी...\nया गोलंदाजाने ४ बॉलमध्ये लगातार सचिन, द्रविड, राठोड आणि मांजरेकरच्या विकेट...\nIAS बनण्याचे स्वप्न तुटले, परंतु खचून न जाता मनोज आर्य यांनी...\nबिहारच्या या डॉनने कोणतेही हत्यार न वापरता मुंबईवर २० वर्ष राज्य...\nराहुल पडला रोहितला भारी: पंजाब किंग्सचा मुंबई इंडियन्सवर नऊ गडी राखून...\nआयपीएलमध्ये कोहलीचा ‘विराट’ विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू….\n“फटाका-मुक्त दिवाळी” राज्यात फटाक्यांवर बंदी, उल्लंघन केल्यास भरावा लागेल दंड..\nवर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा काय परिणाम पडणार\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना कराव�� लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A5%81", "date_download": "2021-05-18T01:09:58Z", "digest": "sha1:U5EY6B56PNRB2VUEEP25NDAFEFSPHL3Q", "length": 3630, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भिक्खू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(भिक्खु या पानावरून पुनर्निर्देशित)\nबौद्ध गुरूंना अथवा सन्यास्यांना भिक्खू (पाली) अथवा भिक्षु (संस्कृत) म्हणतात. भिक्खू हे बौद्ध शिकवणीचा प्रचार-प्रचार करतात. जगभरातील भिक्खूंची संख्या कोट्यवधी आहे.\nथायलंड मधील बौद्ध भिक्खू\nबौद्ध धम्माच्या अनुयायांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात – १) भिक्खू - भिक्खुंणी आणि २) उपासक - उपासिका.\nतरूण भारतीय भिक्खू, बुद्ध आणि बाबासाहेबांची मुर्ती\nलाओस में थेरवादी भिक्खू\nचीन में बौद्ध भिक्खू\nअमेरीकेतील भिक्खू (चीनी बौद्ध धर्म)\nLuang Prabang मध्ये भिक्खू\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०१८ रोजी १३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/mega-block-on-three-routes-cr-jumbo-block-on-west-mumbaites-go-out-with-seeing-timetable/", "date_download": "2021-05-18T00:32:34Z", "digest": "sha1:I2R7PBMSVXHWGSLDRD6T46L6JFLUXQTY", "length": 16615, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मध्ये रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा त��� पश्चिमवर जंबो ब्लॉक, मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nमध्ये रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा तर पश्चिमवर जंबो ब्लॉक, मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा\nमुंबई : उद्या रविवारी मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेकाब्लॉक आणि पश्चिम मार्गवर जंबोब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मेगाब्लॉकमुले काही लोकल वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे तर काही लोकलगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळ, सिग्नल आणि इतर तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. त्यामुळे आता रविवारची सुटी पाहून घराबाहेर पडण्याचा प्लॅन करणा-या मुंबईकरांना आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर निघावे लागणार आहे.\nमेगाब्लॉकचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे-\n1. रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत मध्य रेल्वेवरील ठाणे-कल्याण डाऊन स्लो मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत स्लो मार्गावरील लोकल फास्ट मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. जलद मार्गावर मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली कल्याण या मार्गावर लोकल थांबतील.\n2. पश्चिम रेल्वेवर 10.35 ते 3.50 या वेळेत गोरेगाव ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून दोन्ही दिशेने जाणा-या स्लो मार्गावरील लोकल या फास्ट मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत.\n3. ठाणे-वाशी आणि नेरूळ दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरु राहील. सीएसएमटी ते मानखूर्द दरम्यान काही विशेष लोकल सोडण्यात येणार आहे.\n4. पनवेल ते मानखूर्द दरम्यान या हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते वडाळा, वडाळ्याहून वाशी, बेलापूर, पनवेल, या स्थानकादरम्यान 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत एकही लोकल धावणार नाही.\nPrevious articleलाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nNext articleस्वच्छतेच्या माध्यमातून रामराज्य आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/samadhan-avtades-victory-is-like-hitting-the-front-in-the-mouth-chandrakant-patils-criticism-on-mavia/", "date_download": "2021-05-18T02:20:30Z", "digest": "sha1:DSC7SLPSBIBKJU2D4NXJWTHLE45N53CD", "length": 16959, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "समाधान आवताडेंचा विजय महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा; चंद्रकांत पाटलांची मविआवर टीका - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nसमाधान आवताडेंचा विजय महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा; चंद्रकांत पाटलांची मविआवर टीका\nपुणे : देशात ५ विधानसभा निवडणुकांच्या निकालासह पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. यात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचीच बाजी मारली. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवळणुकीत समाधान आवताडे हे ३ हजार ७१६ मतांनी विजयी झाले. या विजयामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विजयाविषयी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली. त्यांनी समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) थोबाडीत मारल्यासारखा आहे, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) भाष्य केले.\nपंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरले होते. तिन्ही पक्षांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र, मतमोजणीत पंढरपूरमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर राहून ते ३ हजार ७१६ मतांनी विजयी झाले. यावर चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.\nफडणवीस जे बोलतात ते करतात\nभाजप यानंतरच्या सर्व निवडणुकीत संघटनात्मक पद्धतीने काम करणार आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात. ५ राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे. पुढच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही संघटनात्मक पद्धतीने काम करणार.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleअटीतटीच्या लढतीत ममतादीदींनी अखेर गड राखला, नंदिग्राममधून १२०० मतांनी विजयी\nNext articleपं��रपुरातील अटीतटीच्या लढतीत भाजपचे समाधान आवताडे विजयी, राष्ट्रवादीचा पराभव\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/horoscope-today-aaj-ka-rashifal-horoscope-05-may-2021/", "date_download": "2021-05-18T00:52:53Z", "digest": "sha1:AW57ACXAH43YZVEPE7QPXHKJXGU2AOYR", "length": 16182, "nlines": 141, "source_domain": "bahujannama.com", "title": "'या' 5 राशी समस्येवर करतील यशस्वी मात, मिळेल आरोग्यलाभ, इतरांसाठी असा आहे बुधवार - बहुजननामा", "raw_content": "\n‘या’ 5 राशी समस्येवर करतील यशस्वी मात, मिळेल आरोग्यलाभ, इतरांसाठी असा आहे बुधवार\nआजचा दिवस प्रगतीचा आहे. मित्रांसोबत दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. व्यवसायातील मनासारख्या यशाने आनंद होईल. पण बसल्याजागी लाभ होणार नाही. शेयर बाजारातून लाभ होईल. घरात शांतता राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. अधिकार्यांशी वादातून नुकसान होईल. रागावर नियंत्रण ठेवा.\nआज संमिश्र परिणाम मिळतील. व्यवसायात नवीन योजनेतून लाभ होऊ शकतो. संततीचा स्वभाव पाहून चिंता वाटू शकते. भविष्यातील खर्चाबाबत चिंतीत व्हाल. यासाठी उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवा. व्यापारात लाभप्राप्तीसाठी जास्त मेहनत करावी लागेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारावर खर्च होईल.\nआजचा दिवस संमिश्र आहे. रागामुळे जवळच्या माणसांशी वाद होऊ शकतो. दुपारी नोकरीतील काही प्रश्न सुटतील. थोडा लाभ होईल. सायंकाळी राजकीय धनप्राप्ती होईल. धनलाभ होईल, पण खर्च जास्त असल्याने आर्थिक स्थिती कमजोर होईल. विद्यार्थ्यांना तयारीची संधी मिळेल.\nआजचा दिवस उत्तम फलदायक आहे. कुणाकडेही लक्ष न देता कामात मग्न रहाल. सामाजिक क्षेत्रात संबंध वाढतील. व्यापारासाठी अचानक प्रवास करावा लागेल. कोणतेही काम हाती घेतल्यावर ते पूर्ण करूनच सोडाल. घरात मंगलकार्याचे नियोजन होईल. सामाजिक संबंध वाढतील. प्रसिद्धी वाढेल.\nआजचा दिवस संमिश्र आहे. गोंधळाची स्थिती राहील. महत्वाचे काम वरिष्ठ किंवा आईच्या सल्ल्याने करा. तरच यश मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी मेहनतीने मिळतील. सामाजिक जबाबदारी वाढेल. मित्राच्या मदतीला पुढे याल. तुमच्या दृष्टीकोनामुळे व्यापारात लाभाची संधी हातातून जाईल. पण संतोषी स्वभावामुळे मन दु:खी होणार नाही.\nआजचा दिवस आनंददायी आहे. स्थिती विरूद्ध असली तरी रागावर नियंत्रण ठेवा. वाणी सौम्य ठेवा. घरात तणाव असेल तर तो संपेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. दिवसभर मजा, मनोरंजनाचा मूड राहील. यासाठी महत्वाच्या कामाकडे सुद्धा दुर्लक्ष कराल. मनात आनंद असेल. आईच्या आरोग्याबाबत दक्ष रहा.\nआजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. कार्यक्षेत्रात पद आणि अधिकार वाढतील. प्रवासाचा योग प्रबळ होऊन स्थगित होईल. कुटुंबियांसोबत खरेदीवर खर्च कराल. कामात अपयश आल्याने मन हताश राहील. रागाचे प्रमाण जास्त असेल.\nआज काहीतरी विशेष करून दाखवण्यात दिवस जाई���. सरकारी संस्थेकडून लाभ होऊ शकतो. एखाद्या चुकीमुळे एखादा आजार होण्याची शक्यता आहे. सायंकाळी संततीकडून अचानक एखादी बातमी समजू शकते. कार्यक्षेत्रात अधिकार्यांशी चांगले संबंध राहतील. प्रमोशनची शक्यता आहे. लेखन, कला क्षेत्रात प्रतिभा दर्शवण्याची संधी मिळेल.\nआजचा दिवस संमिश्र आहे. मोठ्या अधिकार्याची कृपा होईल. अडकलेले पैसे मिळतील. वडीलांशी वाद होऊ शकतो, पण मनावर घेऊ नका. घाईत कोणतेही काम करू नका, नुकसान होईल. काम बिघडू शकते. सायंकाळी व्यापारात डील फायनल होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सायंकाळी मुलांसोबत मजामस्ती कराल.\nआजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कार्यक्षेत्रात कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा वरिष्ठांशी वाद होईल. समस्येवर मार्ग काढण्यासाठी कुटुंबाशी चर्चा कराल. दाम्पत्य जीवन चांगले राहील. तेज आणि धाडस वाढेल. संपत्तीचा वाद संपेल.\nआजचा दिवस लाभाच्या नवनवीन संधी देईल. व्यापारात पाचही बोटं तूपात असतील. एखाद्या कामात गुंतवणूक केल्यास भरपूर लाभ मिळेल. कुटुंबात वाद होऊ शकतो, वाणीवर नियंत्रण ठेवा. घरासाठी एखादी आवडती वस्तु खरेदी कराल. एखाद्या परिचिताची खुप दिवसांनी भेट होईल.\nआजचा दिवस अनुकूल असल्याने शारीरिक आणि मानसिक आनंद जाणवेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. कुटुंबात विवाहावर चर्चा होईल. अध्यात्मात रूची वाढेल. सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळे प्रशंसा होईल. उधारी वसूलीसाठी दिवस चांगला आहे. संततीच्या भविष्यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी वेळ काढाल.\nकोरोना संकटात मोठा दिलासा राज्यातील रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेटही अधिक (व्हिडीओ)\nटेन्शन पुन्हा वाढले, देशात 24 तासात कोरोनामुळे 3786 मृत्यू; 3.83 लाख नवीन केसमुळे खळबळ\nटेन्शन पुन्हा वाढले, देशात 24 तासात कोरोनामुळे 3786 मृत्यू; 3.83 लाख नवीन केसमुळे खळबळ\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n‘या’ 5 राशी समस्येवर करतील यशस्वी मात, मिळेल आरोग्यलाभ, इतरांसाठी असा आहे बुधवार\nटँकरची वाट पहात बसले, ऑक्सीजनच्या संपल्याने 11 रूग्णांचा तडफडून मृत्यू\nनारायण राणेंचा घणाघात; म्हणाले – ‘जबाबदारी झटकण्याचं काम या सरकारच्या शिष्टमंडळानी केलंय’\n2 अल्पवयीन पुतणे अन् भावाकडून बेदम मारहाण, बोपोडीत खुनाचा प्रयत्न\n पॅलेस्टाईन-इस्त्राईलमध्ये परस्परांवर रॉकेटचा मारा; अनेक शहरात दंगली, 32 जणांचा मृत्यु\n गरिबांना मोफत अन्न मिळण्यासाठी आठवड्याचे सातही दिवस सरकारी रेशन दुकाने उशीरापर्यंत उघडी ठेवा – केंद्राकडून राज्यांना निर्देश\n‘तौक्ते’ चक्रीवादळाचे अति तीव्र चक्रीवादळात रुपांतर मुंबई, ठाण्यात पावसाला सुरुवात, कोकणात सर्वत्र धुवांधार सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1723108", "date_download": "2021-05-18T01:33:33Z", "digest": "sha1:LQKABISUEQZ2OPSWPRBUXBYGZLSMIK7T", "length": 6466, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"लोकसंख्या\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"लोकसंख्या\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:०९, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती\n५० बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१२:०६, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन)\n१२:०९, २१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n१९७६ चे लोकसंख्या धोरण हे जास्त काळ टिकले नाही. १९७७ साली निवडणुका झाल्या व\n१९७६ चे लोकसंख्या धोरण हे जास्त काळ टिकले नाही. १९७७ साली निवडणुका झाल्या व सत्तेत आलेल्या सरकारने २९ जून १९७७ रोजी वरील धोरणातील, कुटुंबनियोजन कार्यक्रमात जी सक्ती करण्यात आली होती, ती रद्द केली.१९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी जाहीर केली व या काळात १९७६ च्या लोकसंख्या धोरणाला संसदेत मान्यता देण्यात आली. [[संजय गांधी]] यांच्यामुळे या धोरणात सक्तीच्या कुटुंबनियोजनाचा समावेश करण्यात आला. या काळात मोठय़ा प्रमाणावर निर्बजिीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.▼\n▲१९७६११ चेमे २००० रोजी भारताची लोकसंख्या धोरण१०० हेकोटी जास्तझाली. काळजगातील टिकलेक्षेत्रफळाच्या नाही२.४ १९७७% सालीक्षेत्रफळ निवडणुकाअसलेल्या झाल्याया देशात जगातील १६ % लोकसंख्या वरा सत्तेत आलेल्या सरकारने २९ जून १९७७ रोजी वरील धोरणातील, कुटुंबनियोजन कार्यक्रमात जी सक्ती करण्यात आली होती, ती रद्द केली.१९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी जाहीर केली व या काळात १९७६ च्या लोकसंख्या धोरणाला संसदेत मान्यता देण्यात आली. [[संजय गांधी]] यांच्यामुळे या धोरणात सक्तीच्या कुटुंबनियोजनाचा समावेश करण्यात आला. या काळात मोठय़ा प्रमाणावर निर्बजिीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.\n== लोकसंख्या धोरण इ.स. २००० ==\n११ मे २००० रोजी भारताची लोकसंख्या १०० कोटी झाली. जगातील क्षेत्रफळाच्या २.४ % क्षेत्रफळ असलेल्या या देशात जगातील १६ % लोकसंख्या राहतहत होती. लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले.\nइ.स.१९९३ साली एम. एस. [[स्वामीनाथन आयोग|स्वामीनाथन]] यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल १९९४ मध्ये सादर केला व त्यानुसार पुढे २००० सालचे लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले.\n=== महत्त्वाची उद्दिष्टे ===\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/08/gaddar/", "date_download": "2021-05-18T00:31:10Z", "digest": "sha1:OKDEH6OL7ZWXE3UTAVJILD6ST6YIH4Q6", "length": 5692, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "गद्दारांना जागा दाखवू – राजू शेट्टी – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nगद्दारांना जागा दाखवू – राजू शेट्टी\nनाशिक : आमच्या स्वाभिमानी संघटनेतही काही गद्दार आहेत,त्यांनाही धडा शिकवू, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.\nयावेळी ते म्हणाले कि, या सरकारला मते द्या, असे म्हणत गावोगाव फिरलो, त्याचा पश्चाताप होतोय, आणि सदाभाऊ हा तर स्वाभिमानी चा गद्दार आहे, त्यांची जागा त्यांना नक्कीच दाखवू. असेही राजू शेट्टी यांनी सुकाणू समितीच्या बैठकीत सांगितले.\n← १३ जूनला ‘ रेल रोको ‘ आंदोलन : शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढली\nभाजप च्या सौ.सूर्यवंशी यांचा तक्रार अर्ज फेटाळला →\n२३ जून अखेर मतदार यादीत नवे नोंद करावीत-तहसीलदार चंद्रशेखर सानप\nरुग्णसेवेतून जपलीय सामाजिक बांधिलकी : यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल\nशेतकऱ्यांचा कैवारी करतोय आत्मक्लेश :खास.शेट्टीच्या तब्येतीत घसरण -शरीरातील पाणी झाले कमी\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_326.html", "date_download": "2021-05-18T02:40:48Z", "digest": "sha1:DDZN6OSGMWYHEZJ4IRG5ZPRONZ5TY6ZG", "length": 10670, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदा उघडला - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / मनोरंजन / डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदा उघडला\nडोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदा उघडला\nडोंबिवली , शंकर जाधव : गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेले डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा रविवारी २० डिसेंबर रोजी पडदा उघडला. 'दोन लग्नाची एक गोष्ट' या संगीत नाटकाने नाट्यगृह रसिकांना खुले झाले. या नाटकात डोंबिवलीतील कलाकारांनी सहभाग घेतला आहे. नाट्यगृहाच्या प्रवेश द्वारापाशीच असणाऱ्या नटराजाला नमन करून नाट्यगृह सुरू करण्यात आले. यावेळी महापालिकेचे सचिव संजय जाधव , लेखक आनंद म्हासवेकर , 'फ' प्रभाग अधिकारी राजेश सावंत, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे दिपाली काळे, निशिकांत रानडे, राहुल कामत, डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव, सचिव नरेंद्र थोरावडे आदी उपस्थित होते.\nयावेळी सचिव संजय जाधव यांनी नाटकाला शुभेच्छा देतानाच अद्यापही शालेय घंटा वाजली नसली तरी नाट्यगृहाची तरी घंटा एकु आल्याने समाधान वाटत असल्याचे सांगितले. ' दोन लग्नाची एक गोष्ट' हे संगीत नाटकाची निर्मिती डोंबिवलीतील मराठी उद्योजक किशोर मानकामे यांनी केली असून नाटकाचे दिग्दर्शन शैलेश प्रभावळकर यांनी केले आहे. यानंतर प्रशांत दामले फॅन क्लबचे तू म्हणशील तस हे नाटक २७ तारखेला सादर करण्यात येणार असल्याची माहिती नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांनी दिली. तसेच कोविडचे सर्व नियम पाळूनच नाट्यगृह खुले करण्यात आले असल्याचे त्यांनी बोलताना दिली. यावेळी नाट्यगृहाबाहेर सॅनीटायझर, मास्क आणि सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळण्यात आले.तर नाटक पाहण्यासाठी अपेक्षेप्रमाणे नाट्यरसिकांनी गर्दी केली होती.तर निर्माते किशोर मानकामे यांनी यावेळी नाट्यरसिकांचे आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.\nडोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदा उघडला Reviewed by News1 Marathi on December 20, 2020 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/medical-properties/", "date_download": "2021-05-18T00:47:50Z", "digest": "sha1:UM72UGBDH33YEF3BCJKP652ARLHI5QHR", "length": 6855, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "Medical properties Archives - बहुजननामा", "raw_content": "\nबडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून\nबहुजननामा ऑनलाईन टीम - आपण बडीशेपचे नाव ऐकले असेलच. प्रत्येक घरात वापरलेली बडीशेप जिऱ्यासारखी दिसते. बडीशेपचे वैद्यकीय गुणधर्म सर्वात वेगळे ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nबडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून\n‘देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या’\nमुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची खरडपट्टी त्यानंतर भाजप नेते म्हणाले – ‘आतातरी सरकार भानावर येईल का त्यानंतर भाजप नेते म्हणाले – ‘आतातरी सरकार भानावर येईल का जनहिताचे निर्णय घेईल का जनहिताचे निर्णय घेईल का\n‘ही’ आहे जगातील सर्वात HOT आजी, पार्कमध्ये नातवंडासोबत खेळत असताना मागे लागतात अनेक तरुण\nएकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा ‘कोरोना’ने घेतला बळी, गावावर शोककळा\nमोदी सरकारला मोठा धक्का कोरोना संशोधन गटाचे प्रमुख असलेल्या साथरोग तज्ज्ञाचा तडकाफडकी राजीनामा, सरकारी धोरणांविषयी व्यक्त केली नाराजी\n‘पालिका करामध्ये पाणीपट्टी आहे, मीटर रीडिंग कसले करता’; ससाणेनगर नागरी कृती समितीचा संतप्त सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-industry-fifteen-million-monthly-earnings-by-video-5470608-NOR.html", "date_download": "2021-05-18T02:32:03Z", "digest": "sha1:CRXXKX5TU75R2QOZBLXOTB2FFQ7IGNXE", "length": 4022, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Industry - fifteen million monthly earnings by Video | उद्योग... व्हिडिओद्वारे महिन्याला पंधरा लाख कमाई - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nउद्योग... व्हिडिओद्वारे महिन्याला पंधरा लाख कमाई\nइंग्लंडमधील जॅमी नावाचा तरुण एका थंड पेय उत्पादनाच्या कंपनीत काम करतो. मात्र, सध्या उपजीविकेसाठी त्याने सुरू केलेल्या दुसऱ्या व्यवसायात तो प्रचंड यशस्वी होत आहे. जॅमी फेसबुकवरील न्यूजफीडचे होस्ट असून त्यावर तो नवनवीन पाककृतीचे व्हिडिओ तयार करून टाकत असतो. सुरुवातीला त्याचा हा उद्योग धिम्या गतीने सुरू होता, मात्र काही दिवसांतच त्याला प्रचंड लोकप्रियता मिळू लागली. आज तो दररोज पन्नास हजार रुपये कमावतो. म्हणजेच महिन्याला पंधरा लाख रुपये. २५ वर्षीय जॅमी ‘जंगल क्रिएशन्स’ या ऑनलाइन मीडिया ग्रुपचा संस्थापक आणि मालक आहे. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी शिक्षण घेतलेल्या जॅमीने २०१४ पासून उत्पन्नासाठी अन्य माध्यमांचा वापर कसा करता येईल, यासाठी शोधाशोध सुरू केली होती. त्याने व्हायरल थ्रेड नावाची वेबसाइट सुरू केली. त्यावर लोकप्रिय व्हिडिओ तसेच बातम्यांचे संकलन होते. अनेक लोक फेसबुकच्या माध्यमातून या वेबसाइटवर जाऊ लागले. त्यानंतर त्याला या व्हिडिओसाठी जाहिरातीही मिळत गेल्या आणि आज त्याच्यासाठी हे उत्पन्नाचे मोठे साधन बनले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-aurangabad-ghati-hospital-issue-sonograhphy-4357602-NOR.html", "date_download": "2021-05-18T02:28:55Z", "digest": "sha1:ZQEPJMSX5RNZJMUHHZ6Y45DCR35RLEOF", "length": 12790, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aurangabad Ghati Hospital issue Sonograhphy | तातडीच्या सोनोग्राफीलाही फाटा; 'घाटी'त गंभीर रुग्णांकडे दुर्लक्ष कायम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या ब��तम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nतातडीच्या सोनोग्राफीलाही फाटा; 'घाटी'त गंभीर रुग्णांकडे दुर्लक्ष कायम\nऔरंगाबाद- घाटीमध्ये सोनोग्राफीसाठी अत्यवस्थ गर्भवती महिलेला तासन्तास ताटकळत ठेवल्याचे पुन्हा एकदा समोर आले. विशेष म्हणजे याच गर्भवतीला रात्री साडेअकरा वाजता दोनदा सोनोग्राफी न करता परत पाठवले आणि अतिशय नाजूक अवस्थेत दोन जिने चढायला-उतरायला लावले. त्याचवेळी घाटीच्या एका डॉक्टरने तातडीने सोनोग्राफी करण्यासाठी पाठवले, तर दुसर्या डॉक्टरने दुसर्या दिवशी दुपारी दोनची वेळ दिली. दुसर्या दिवशीची वेळ देणारे डॉक्टर ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. अक्षय भालसिंग असून, त्यांच्याविरुद्ध नातेवाइकाने वैद्यकीय अधीक्षकांसह ‘दिव्य मराठी’ला लेखी तक्रार दिली आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गंभीर रुग्णांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. योग्य वेळी निदान न झाल्यामुळे सात वर्षांच्या चिमुकलीचे अपेंडिक्स पोटातच फुटल्याचा प्रकार ताजा असताना, वेगवेगळ्या तातडीच्या तपासण्यांसाठी अगदी अत्यवस्थ रुग्णांकडेही दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जिन्सी भागात राहणारे सिराज अहेमद यांनी पत्नी सारा जबीन (वय 21) यांना 22 ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घाटीच्या अपघात विभागात दाखल केले. आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सारा जबीन यांच्यावर एका तासात सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागेल, अशी शक्यता खासगी डॉक्टरांनी व्यक्त केल्यानंतर, सिझेरियन शस्त्रक्रिया करायचीच असेल तर ती घाटीतच अधिक योग्य पद्धतीने होईल, या विश्वासाने त्यांनी पत्नीला घाटीत दाखल केले. अपघात विभागात दाखल केल्यावर लगेचच सिराज यांच्या पत्नीला प्रसूतिकक्षात हलवण्यात आले. मात्र, तिथे असलेल्या निवासी डॉॅ. चंदा छतलानी यांनी तातडीने सोनोग्राफी करून आणा, असे लिहून दिले. त्यामुळे सिराज हे पत्नीला घेऊन सगळ्यात खालच्या मजल्यावरील क्ष-किरण विभागात आले. लिफ्ट बंद असल्याने नाजूक अवस्थेतच महिलेला जिन्याने यावे लागले. क्ष-किरण विभागात किमान सहा ते सात रुग्ण होते; परंतु एकही डॉक्टर किंवा तंत्रज्ञ नव्हता. तासभर प्रतीक्षा केल्यानंतर क्ष-किरण विभागातील निवासी डॉ��्टर व ‘मार्ड’चे शहर अध्यक्ष डॉ. अक्षय भालसिंग तिथे आले. त्यांनी रुग्णांच्या तपासण्या करण्याऐवजी उपस्थित सर्वांनाच तपासणीची तारीख दिली. सारा जबीन यांच्या केसपेपरवर ‘अर्जंट’ असे स्पष्ट लिहून दिल्यानंतरही त्यांना दुसर्या दिवशीची म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोनची वेळ देण्यात आली.\n‘डॉक्टरांनी तातडीची तपासणी सांगितली आहे, कृपया सोनोग्राफी करून द्या’ अशा शब्दांत विनंती केल्यानंतरही डॉ. अक्षय निघून गेले. परत दोन जिने चढून आल्यानंतर प्रसूतिकक्षातील डॉक्टरांनी ‘तपासणी आवश्यक आहे, निदान गर्भाशयात पाणी किती आहे, एवढेच सोनोग्राफी करून सांगितले तरी चालेल, रिपोर्टची घाई नाही, त्याशिवाय पुढचा निर्णय घेता येणार नाही’ असे सांगून पुन्हा गर्भवतीला खाली पाठवले. जिने उतरून खाली आल्यानंतर क्ष-किरण विभागात कोणीच नव्हते.\nअत्यवस्थ पत्नीच्या काळजीपोटी सिराज यांनी आपले मित्र शकील खान यांच्याकडे मदत मागितली. शकील खान यांनी विनंत्या करून एका डॉक्टरला सोनोग्राफीसाठी कसेबसे तयार केले. पाऊण तास प्रतीक्षा केल्यानंतर दुसर्या एका डॉक्टरने सोनोग्राफी केली. दुसर्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास म्हणजेच संबंधित महिलेला दिलेल्या सोनोग्राफीच्या वेळेआधीच तिची नैसर्गिक प्रसूती झाली. माझ्या पत्नीची सोनोग्राफी झाली; परंतु इतर रुग्णांना तपासणीविनाच परतावे लागले, असे सिराज अहेमद यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.\nवैद्यकीय अधीक्षकांकडे लेखी तक्रार\nसिराज अहेमद यांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दिली असून, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. युसूफ मणियार व डॉ. अनिल जोशी यांनी तक्रार मिळाल्याचे सांगितले. या तक्रारीत डॉ. अक्षय यांनी आमच्या फाइलकडे बघितले नाही व सर्वांना हाकलून दिल्याचासुद्धा उल्लेख आहे. तसेच विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे यांना फोनवर डॉ. अक्षय यांचे नाव सांगताच, त्यांनी फोन कट केल्याचेही तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे.\nप्रसूतिकक्षात सोनोग्राफीची सोय नाहीच\nअत्यवस्थ व गंभीर गर्भवती रुग्णांची सोनोग्राफी करण्याची सोय प्रसूतिकक्षात अजूनही नाहीच. त्यामुळे गर्भवतींना सोनोग्राफीसाठी खालच्या मजल्यावर यावे लागते. स्ट्रेचर असेल व लिफ्ट सुरू असेल तर ठिक, नाहीतर दोन मजले जिने चढावे-उतरावे लागतात. या विषयी स्त्रीरोग व प्रस��ती विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. र्शीनिवास गडप्पा म्हणाले, प्रसूतिकक्षासाठी एका महिन्यापूर्वी सोनोग्राफी मशीन उपलब्ध झाले आहे. मशीनची नोंदणी पीएनडीटी कमिटीमध्ये केली आहे. मात्र, अद्याप प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्याचा वापर करता येत नाही. रोज किमान चार-पाच अत्यवस्थ रुग्णांना सोनोग्राफीसाठी खाली जावे लागते, असेही ते म्हणाले.\nचौकशी नंतर दोषींवर कारवाई करू\nया प्रकरणी चौकशी केली जाईल. त्यानंतर यात कोणी दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याआधी सांगता येणार नाही.\n- डॉ. पी. एल. गट्टाणी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-imran-said-the-virat-is-better-than-sachin-tendulkar-in-critical-moments-5349690-PHO.html", "date_download": "2021-05-18T02:31:17Z", "digest": "sha1:QKEWM6CEIJCBYEOU2WZGRYORRN5TWPNS", "length": 4940, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Imran Said The Virat Is Better Than Sachin Tendulkar In Critical Moments | पाकच्या इम्रान खानने म्हटले- बिकट परिस्थितीत सचिनपेक्षा विराट दमदार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nपाकच्या इम्रान खानने म्हटले- बिकट परिस्थितीत सचिनपेक्षा विराट दमदार\nनवी दिल्ली- पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खानने म्हटले की, अटीतटीचया सामन्यात सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली हा जोरदार फलंदाज आहे. क्रिकेटनंतर राजकारणात शिरलेल्या इम्रान यांनी विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले. विराट हा जन्मजात शानदार आणि परीपूर्ण फलंदाज आहे, असेही इम्रान यांनी म्हटले. आणखी काय म्हणाले खान..\n- एका मुलाखतीत इम्रान म्हणाले, क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा एक काळ असतो. 1980 च्या दरम्यान विवियन रिचर्ड्स आणि त्यानंतर ब्रायन लारा व सचिन तेंडुलकर यांचा काळ होता. मात्र, विराट सर्वात जास्त परिपूर्ण असा फलंदाज आहे.\n- खानने म्हटले- तो केवळ हुशारच नाही, त्याचा स्वभावही चांगला आहे. याबाबतीत तो सचिनहूनही पुढे आहे. विराटने अत्यंत कठीण परिस्थितीत शानदार क्रिकेटचे दर्शन घडवले आहे जे सचिनही करू शकत नव्हता, अशी कामगिरी विराटने उत्कृष्ठपणे पार पाडली आहे.\n- खानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पाकच्या पराभवावर दुख: व्यक्त केले.\n- पाकिस्तानला हरताना आमच्याकडून पाहावत नव्हते.\n- कोहलीने ���ोरदार बॅटिंग केली होती. एका बॉलरच्या भूमिकेतून मी हे म्हणत आहे.\n- आजच्या तारखेर विराट उत्कृष्ट फलंदाज आहे.\n- इम्रान टी-20 वर्ल्ड कपदरम्यान भारतातच होते. तेव्हा त्यांची मोदींसोबत भेट झाली होती.\n- यासंदर्भात बोलताना खानने म्हटले- दोन्ही देशातील क्रिकेट टूर्स सुरू व्हायला हवे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/maharashtra-lockdown-updates-experience-it-beneficial-start-things-slowly-shutting-them-down-said-cm/", "date_download": "2021-05-18T01:40:23Z", "digest": "sha1:6CI5HAMZPY2XYLJLKIQ7L65JYOTEEM5N", "length": 13397, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "CM ठाकरेंचे कडक Lockdown चे संकेत?, म्हणाले - 'हळूहळू बंद केल्यास लोक ऐकत नाहीत, त्यापेक्षा...' - बहुजननामा", "raw_content": "\nCM ठाकरेंचे कडक Lockdown चे संकेत, म्हणाले – ‘हळूहळू बंद केल्यास लोक ऐकत नाहीत, त्यापेक्षा…’\nमुंबईः बहुजननामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक भागांमध्ये निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. त्यामुळे आता कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकार काय पावल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 3) संपूर्ण लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत. हळूहळू गोष्टी बंद करून आपण प्रयत्न करून पाहिले. पण लोक ऐकत नाहीत. त्याऐवजी एकदम बंद करून हळूहळू गोष्टी सुरू केल्यास फायदा होतो, हा आपला अनुभव असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी संपादकांसोबतच्या बैठकीत केले आहे.\nराज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी लॉकडाऊन अटळ असल्याचे संकेत दिले आहे. यावेळी बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित होते. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण पाहता राज्यात कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मत आरोग्यमंत्री टोपे यांनीही व्यक्त केले. त्यामुळे लवकरच संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा लॉकडाऊन 8 ते 15 दिवसांचा असू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे.\nमुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, एक-दोन दिवसांत कडक निर्ब���ध लागू करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. लॉकडाऊन हा उपाय नाही, पण दृश्य स्वरूपात बदल दिसले नाहीत आणि काही वेगळा उपाय मिळाला नाही, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञांशी चर्चा केली. प्रसारमाध्यमांच्या संपादकांसोबतही त्यांनी चर्चा केली. यावेळी संपादकांनीही कोरोना साखळी तोडण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. राज्य सरकार कुठलेही आकडे लपवत नाही, सर्व माहिती खरी दिली जात आहे. माध्यमांनीही जनजागृती करून कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.\nराज्यातील अनेक जिल्ह्यात यापूर्वीच जिल्हापातळीवर लॉकडाऊन संदर्भातील कडक नियम लागू केले आहेत. पुण्यात आजपासून अंशत: लॉकडाऊन केला आहे. बीड, अमरावती, बुलढाणा, सोलापूरमध्येही कडक नियमांची तर काही ठिकाणी विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र दिसून आल्याने आता अधिकृतरित्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरलेला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nTags: breakingChief Minister Uddhav ThackerayCoronavirusLockdownकोरोना व्हायरसमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेलॉकडाऊन\nपुणे शहरातीत कोरोनाची आकडेवारी ठोके वाढवणारी दिवसभरात 5 हजार 720 रुग्णांची भर, 44 जणांचा मृत्यू\n11600 रूपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीतही 14000 रूपयांची घसरण, जाणून घ्या दर\n11600 रूपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीतही 14000 रूपयांची घसरण, जाणून घ्या दर\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तां��ा मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nCM ठाकरेंचे कडक Lockdown चे संकेत, म्हणाले – ‘हळूहळू बंद केल्यास लोक ऐकत नाहीत, त्यापेक्षा…’\n10 दिवसात पेट्रोलमध्ये लिटरमागे 1.88 रुपयांची वाढ \nमंत्री बच्चू कडूंचा केंद्र सरकारवर प्रहार, म्हणाले – ‘PM मोदींचं नियोजन चुकलच’\n15 हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता अॅन्टी करप्शनच्या जाळयात\nशिरूर पोलिसांची अवैध धंद्यावर मोठी कारवाई चार लाख 88 हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त\nभाजप नेत्याचा रोहित पवारांवर निशाणा, म्हणाले – ‘बारामतीला Remdesivir सहज मिळतात, मग जामखेडला का नाही\n‘या’ पध्दतीनं वाढवू शकता तुम्ही हॅपी हार्मोनची Levels, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T01:35:31Z", "digest": "sha1:OF5SRQZY2Y6EHYQYCUY2NKDMJBNUBVNJ", "length": 2965, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप ग्रेगोरी पाचवा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप ग्रेगोरी पाचवा (इ.स. ९७२ - फेब्रुवारी १८, इ.स. ९९९) हा मे ३, इ.स. ९९६ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.\nयाचे मूळ नाव कॅरिंथियाचा ब्रुनो होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ६ सप्टेंबर २०१७, at १०:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वा���रुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2019/12/the-film-director-sameer-vidwans-is-upset-over-the-distribution-of-national-film-awards-without-the-hands-of-the-president.html", "date_download": "2021-05-18T01:23:22Z", "digest": "sha1:EMX6GFF4VA3Q6VSTKARE7MAJH6T33CCS", "length": 7615, "nlines": 58, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "‘राष्ट्रपती पदक’ द्यायला राष्ट्रपतींना तीन तास काढता येत नाहीत?", "raw_content": "\n‘राष्ट्रपती पदक’ द्यायला राष्ट्रपतींना तीन तास काढता येत नाहीत\nएएमसी मिरर वेब टीम\nनवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण यंदाही राष्ट्रपतींच्या हस्ते न झाल्याने ‘धुरळा’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी संताप व्यक्त केला आहे. या मानाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना तीन तासांसाठी वेळ काढता येत नाही का असा सवालही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केला आहे. यंदा या पुरस्कारांचे वितरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.\nविद्वांस म्हणतात, “मागच्या वर्षीपासून हे काय नवीन सुरू झालंय ‘राष्ट्रपती’पदक द्यायला सन्मानयीय राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाहीत ‘राष्ट्रपती’पदक द्यायला सन्मानयीय राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाहीत मान्य आहे की, आपल्या देशात राष्ट्रपती खूऽऽऽप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, याआधीचे सर्व काढतच होते की वेळ. त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजित होतं ना मान्य आहे की, आपल्या देशात राष्ट्रपती खूऽऽऽप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, याआधीचे सर्व काढतच होते की वेळ. त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजित होतं ना” अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.\nमागच्या वर्षीपासून हे काय नवीन सुरू झालंय ‘राष्ट्रपती’ पदक द्यायला सन्मा. राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाहीत ‘राष्ट्रपती’ पदक द्यायला सन्मा. राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाहीत मान्य आहे की आपल्या देशात राष्ट्रपती खूऽऽऽप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, ह्याआधीचे सर्व काढतच होते की वेळ मान्य आहे की आपल्या देशात राष्ट्रपती खूऽऽऽप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, ह्याआधीचे सर्व क���ढतच होते की वेळ त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजीत होतं ना त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजीत होतं ना\nगेल्या वर्षापासून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण हे वेळ मारुन नेल्याप्रमाणे राष्ट्रपतींऐवजी इतरांच्या हस्ते देण्यात येत आहेत. मागचा ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मात्र, पुरस्कार वितरणाआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्याचं कळताच काही कलाकारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. येणार होतं, त्यामुळे अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती.\nयंदाचा ६६वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वर्षभरात अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या कलाकरांचा गौरव करण्यात आला. आयुषमान खुरानाला (Ayushmann Khurrana) ‘अंधाधून’, तर विक्की कौशलला (Vicky Kaushal) ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेशला ‘महानती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सुरेखा सीकरी यांना ‘बधाई हो’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कार गौरवण्यात आलं.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-news-about-swaraj-sartaj-5277830-NOR.html", "date_download": "2021-05-18T01:27:48Z", "digest": "sha1:ANSNCUTH5URZIGGU32J2RLWPSFGU5AKQ", "length": 3549, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about Swaraj Sartaj | एकजुटीच्या बळातून सार्क देशांचा विकास शक्य होईल : सुषमा स्वराज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nएकजुटीच्या बळातून सार्क देशांचा विकास शक्य होईल : सुषमा स्वराज\nपोखारा - आशियात आर्थिक तसेच संपर्काच्या पातळीवरील एकजुटीतूनच सार्क देशांना आपला विकास साधता येऊ शकेल, असे मत परराष्��्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे.\n३७ व्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत गुरुवारी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रादेशिक देशांनी परस्परांशी करार करण्याचा मार्ग मोकळा करावा. संघटनेच्या सदस्यांनी रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीशी संबंधित करारावर सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जायला हरकत नाही. व्यापार आणि सेवेच्या पातळीवर भारताने एकीकृत आर्थिक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे कराराची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. परंतु त्यासाठी अगोदर आपल्याला आशियाई आर्थिक संघटनेची गरज निर्माण झाली आहे. तसे घडून आल्यास आशिया जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा प्रदेश ठरू शकतो. मात्र, प्रादेशिक एकजुटीची निकड आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.oralcare.com.hk/Plastic-Toothpick", "date_download": "2021-05-18T01:55:00Z", "digest": "sha1:5QYOBOJWJLWUR7RKHR7BRWJ3LNQ5TYK2", "length": 12788, "nlines": 165, "source_domain": "mr.oralcare.com.hk", "title": "चीन प्लास्टिक टूथपिक उत्पादक - ओराटेक", "raw_content": "\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंटल ब्रश\nमुख्यपृष्ठ >टूथपिक > प्लॅस्टिक टूथपिक\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंटल ब्रश\nपुदीना लवचिक रबर सॉफ्ट पिक्स\nइंटरडेंटल ब्रश सॉफ्ट ड्युपॉन्ट नायलॉन\n50 एम त्रिकोण पीटीएफई फ्लॅट स्लाइड दंत फ्लोस\nहसरा चेहरा किड फ्लॉस भिन्न रंग निवडा\nआम्ही हे का केले\nएकदा आम्ही आमचे प्लॅस्टिक टूथपिक पारंपारिक लाकडी पिकांपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला थांबणे कठीण झाले.\nप्रथम, आम्ही त्यांना टिकाऊ प्लास्टिकपासून बनविले जेणेकरून ते फुटू नयेत. मग आम्ही आपल्या हिरड्या संरक्षण करण्यासाठी सुरक्षित गोलाकार टिप जोडली. आणि त्या कठीण भागात पोहोचण्यास मदत करण्यासाठी एक लवचिक मान.\nअनन्य तोंडी पिक डिझाइन\nदात दरम्यान अडकलेले अन्न कण आणि फलक प्रभावीपणे काढून टाकते. निवडीच्या एका टोकामध्ये आकार सारख्या पातळ ब्लेडची वैशिष्ट्ये आहेत जी दातांमधील अडकलेले अन्न / प्लेग प्रभावीपणे काढून टाकते. निवडीचा दुसरा टोक लवचिक गळ्यासह येतो जो मागच्या भागामध्ये अडकलेले अन्न / फलक काढून टाकण्यास आणि तोंडाच्या कठोर-टू-पोच भागात मदत करतो.\nपॉलिथिलीन प्लास्टिकचे बनलेले असे पारंपारिक लाकडी उचलण्यासारखे स्प्लिंट होऊ शकत नाही.\nदोन रीफिल करण्यायोग्य कंटेनर आहेत. एक कॉम्पॅक्ट ज्यामध्ये 20 पिक्स आहेत आणि आपण आपल्या खिशात सर्वत्र आपल्यास आणू शकता आणि त्यात एक मिरर आहे जो कंटेनरच्या बाजूने सरकतो. P ० पिक्स असलेले एक मोठे आणि आपण घरी सोडू शकता.\nप्राण्यांवर चाचणी केली जात नाही आणि त्यात प्राणी उत्पत्तीचे घटक नाहीत.\nदात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक जेवणानंतर वापरा.\nहळूवारपणे दात दरम्यान आणि डिंक ओळीच्या बाजूने उचलण्याची टोके हळूवारपणे सरकवा.\nतोंडाच्या मागच्या आणि हार्ड-टू-पोच भागात पोहोचण्यासाठी लवचिक ब्रश टिप वाकवा.\nएंगेल्ड प्लास्टिक टूथपिक 80 पीसी प्रति कॅनिस्टर\nआम्ही एंगेल्ड प्लॅस्टिक टूथपिक 80 पीसीएस प्रति कॅनस्टर पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nवैयक्तिकरित्या कागदावर लपेटलेले प्लास्टिक टूथपिक\nआम्ही वैयक्तिकरित्या पेपर रॅप केलेले प्लास्टिक टूथपिक पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nएका डब्यात प्लास्टिक टूथपिक 300 पीसी\nआम्ही एका डब्यात प्लास्टिक टूथपिक 300 पीसी पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nमिररसह प्लॅस्टिक टूथपिक 50 पीसी हंडी बॉक्स\nआम्ही मिररसह प्लॅस्टिक टूथपिक 50 पीसी हॅन्ड बॉक्स पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणा dev्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nएक कीचेन डिस्पेंसर पॉकेट प्रकरणात 15 निवडी\nआम्ही एक कीचेन डिस्पेंसर पॉकेट प्रकरणात 15 निवडी पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्��े आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nप्लॅस्टिक टूथपिक 150 पिक्स कॅरी कंटेनर\nआम्ही प्लॅस्टिक टूथपिक 150 पिक्स कॅरी कंटेनर पुरवतो. आम्ही २० वर्षांहून अधिक काळ तोंडाची काळजी घेणाoted्या उत्पादनांमध्ये स्वत: ला झोकून दिले, बहुतेक युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\n खोली 2105, 21 / एफ, चुंग किऊ कमर्शियल बिल्डिंग, 47-51 शंतंग स्ट्रीट, मोंगकोक, कौलून, हाँगकाँग.\nकॉपीराइट LO जागतिक संघ उत्पादने (एचके) लि. - डेंटल फ्लॉस, इंटरडेंटल ब्रश, डेंटल फ्लॉस पिक सर्व अधिकार आरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/17/yashvteknt/", "date_download": "2021-05-18T00:38:49Z", "digest": "sha1:RR64U3WYTNV5R33MS2XPGH7HUD6MDVYR", "length": 5457, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nमाजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन\nदेवाळे ( प्रतिनिधी ) : पन्हाळा-बावडा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.\nमाजी आमदार यशवंत एकनाथ पाटील हे एकेकाळी कॉंग्रेस पक्षाचे धुरंदर नेतृत्व होते. सलग पाच पंचवार्षिक निवडणुकीत यश मिळवणारं व जनतेला आपलंस वाटणार हे नेतृत्व आज दि.१७ मे रोजी अनंतात विलीन झालं.\nत्यांचे चिरंजीव अमर पाटील सध्या राजकारणाची धुरा सांभाळत आहेत.\n← आवळी इथं टेम्पो व दुचाकींचा अपघात : दोन गंभीर जखमी\nमाजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांना “एसपीएस न्यूज ” च्या वतीने श्रद्धांजली →\nपत्रकार रघुनाथ शिंदे यांना श्रद्धांजली\nनावली च्या सरपंच पदी सौ.शीतल पाटील\nवारणा कृषी भूषण पुरस्कार वितरण सोहळा उसाहात संपन्न\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास��थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/hina-khan-feels-helpless-after-losing-father-can-not-even-be-with-mother-to-comfort-her", "date_download": "2021-05-18T01:55:48Z", "digest": "sha1:X22NOUPDWWO6YDTOCNK6L4NWZ32EXVPC", "length": 16036, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'वडिलांच्या निधनानंतर आईचं सांत्वनही करू शकले नाही'; हिना खानची हतबलता", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\n'वडिलांच्या निधनानंतर आईचं सांत्वनही करू शकले नाही'; हिना खानची हतबलता\nवडिलांच्या निधनानंतर आईला भेटून तिचं सांत्वनही करू शकत नसल्याची खंत अभिनेत्री हिना खानने व्यक्त केली. हिनाच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं. त्यावेळी ती शूटिंगनिमित्त मुंबईबाहेर होती. वडिलांच्या निधनाचं वृत्त समजताच ती परतली. मात्र आल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाली. आता हिना क्वारंटाइनमध्ये राहत असल्याने तिला तिच्या आईलाही भेटता येत नाहीये. याचंच दु:ख तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्यक्त केलं.\nहिनाने क्वारंटाइनमधील तिचे फोटो पोस्ट करत लिहिलं, 'एक हतबल मुलगी. जेव्हा तिच्या आईला तिची सर्वाधिक गरज असताना ती सांत्वन करायला त्यांच्यासोबत राहू शकत नाही. ही वेळ फार कठीण आहे, फक्त आपल्यासाठीच नाही तर सर्वांसाठी. पण म्हणतात ना, कठीण काळ फार वेळ राहत नाही, पण या काळात स्ट्राँग राहणारे लोक राहतात. मी माझ्या वडिलांची स्ट्राँग मुलगी आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा.'\nहेही वाचा : 'निरोपही देता आला नाही'; अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचं कोरोनाने निधन\nअभिनेत्री गौहर खान, हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल, अभिनेता अर्जुन बिजलानी, प्रियांक शर्मा, अमृता खानविलकर यांनी कमेंट करत हिनाला धीर देण्याचा प्रयत्न केला. याआधी हिनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.\n'वडिलांच्या निधनानंतर आईचं सांत्वनही करू शकले नाही'; हिना खानची हतबलता\nवडिलांच्या निधनानंतर आईला भेटून तिचं सांत्वनही करू शकत नसल्याची खंत अभिनेत्री हिना खानने व्यक्त केली. हिनाच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं. त्यावेळी ती शूटिंगनिमित्त मुंबईबाहेर होती. वडिलांच्या निधनाचं वृत्त समजताच ती परतली. मात्र आल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाली. आता हिना क्वारंटाइनमध्ये र\nवडि���ांच्या निधनानंतर हिना खानवर कोरोनाचं संकट\n'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित हिनाने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली. हिना सध्या घरातच क्वारंटाइनमध्ये राहत आहे. नुकतंच तिच्या वडिलांचं निधन झालं. 'माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी हा सर\n'काय लिहावं कळत नाही'; वडिलांच्या आठवणीत हिना खान भावूक\nटेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने Hina Khan २० एप्रिल रोजी तिच्या वडिलांना गमावलं. अस्लम खान Aslam Khan यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. वडिलांचं निधन झालं त्यावेळी हिना एका शूटिंगनिमित्त काश्मीरला गेली होती. निधनाचं वृत्त कळताच ती ताबडतोब तिथून आली. एकीकडे पितृशोक असता\nशाळा बंदमुळे पालकांच्या चिंतेत वाढ अभ्यासाकडे मुलांचे दुर्लक्ष\nऔरंगाबाद: मागील एक वर्षापासून मुलांच्या शाळा बंद, परीक्षा देखील रद्द झाल्या आहेत. याचा थेट परिणाम शिक्षणावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. सुरवातीला ऑनलाइन शिक्षण सुरु होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे शिक्षण देखील शाळांकडून विद्यार्थ्यांना देणे बंद झाले आहे. त्यामुळे बालवयात शिक्षणावाचून\nCoronavirus| ‘रेमडेसिव्हिर’साठी नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात, अधिकारी वैतागले\nलातूर: कोरोना बाधित गरजू रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसंदर्भात सर्व नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या हातात घेतले आहे. प्रशासनामार्फतच आता औषध विक्रेत्यांना त्याचा पुरवठा केला जात आहे. पण, पुरवठा कमी असल्याने समन्यायी पद्धतीने त्याचा पुरवठा केला जात आहे. आता रुग्णाचे नातेवाईक\nCorona Updates: उमरग्यात बारा तासांत चार जणांचा मृत्यू\nउमरगा (उस्मानाबाद): कोरोना संसर्गाचा विळखा दररोज घट्ट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोमवारी (ता. १३) कोविड रुग्णालयात घेतलेल्या रॅपिड चाचणीत ३३ तर ग्रामीण भागात झालेल्या चाचणीत १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान बारा तासात चार व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याने नागरिकांनी स\n औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्या घटली; ८४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात\nऔरंगाबाद: आज (ता. १३) नवीन १ हजार ३५२ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या १ लाख १ हजार ५३६ झाली. सध्या १५ हजार ३५० जण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आज घाटीसह विविध रुग्णालयात २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार २५ जणांचा मृत्यू झाला. आज १ हजार ४३८ जणांना सूटी झ\nकडूस येथे उद्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू\nकडूस : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडूस (ता.खेड) ग्रामस्थांनी मंगळवार (ता. 20) दुपारी एक वाजल्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात वैद्यकीय सेवा व दुध संकलन केंद्र वगळता गावातील दारू विक्री दुकानांसह सर्व दुकाने, हॉटेल, आस्थापना बंद राहणार आहेत. या जनता कर्फ्यु\nफ्रंटलाईन आरोग्य सेवकांसाठी 50 लाखांची विमा योजना पुन्हा सुरू करा : डॉ. अमोल कोल्हे\nकेसनंद : कोरोना महामारीच्या संकटसमयी फ्रंटलाइनवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य सेवकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचा विमा संरक्षण योजनेचा लाभ पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत दिला जात होता. परंतु केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक काढून २४ मार्च रोजी\nकोरोना रुग्णांच्या सुविधांसाठी आमदार निधीतील एक कोटी खर्च करणार : अतुल बेनके\nनारायणगाव : सर्व पक्षीय जिल्हा परिषद व पंचायत सदस्य, सभापती, नगराध्यक्ष, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधुन कोरोना रुग्णांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आमदार फंडातील एक कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाईल. अशी माहिती आमदार अतुल बेनके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/goa/goa-fishing-closed-fish-are-being-sold-streets/", "date_download": "2021-05-18T03:18:10Z", "digest": "sha1:GHF45CGKCXXXAUK2RJVGWHJ47MWLRPEY", "length": 31949, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गोव्यात मासेमारी बंद पण रस्त्यांवर मासे विक्री सुरूच - Marathi News | Goa fishing is closed but fish are being sold on the streets | Latest goa News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nयालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या र��ग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nगोव्यात मासेमारी बंद पण रस्त्यांवर मासे विक्री सुरूच\nमासेमारी जाहीर केली असली तरी मडगावात कित्येक ठिकाणी रस्त्यावर माश्यांची विक्री चालूच होती. 200 रुपयांना चार बांगडे या दरात ही मासेविक्री चालू होती.\nगोव्यात मासेमारी बंद पण रस्त्यांवर मासे विक्री सुरूच\nमडगाव - सरकारने राज्यात संपूर्ण मासेमारी जाहीर केली असली तरी मडगावात कित्येक ठिकाणी रस्त्यावर माश्यांची विक्री चालूच होती. 200 रुपयांना चार बांगडे या दरात ही मासेविक्री चालू होती. कुटबण येथे मासेमारी बोटी तडीवर आणून ठेवल्या असल्या तरी कित्येक मासे विकणारे एजंट आपल्या माणसांमार्फत रस्त्यावर मासेविक्री करत असून मडगावचे मुख्य मासळी मार्केट जरी बंद असले तरी पाजीफोंड, दवरली, सिने लता परिसर, रावणफोंड या भागात दुचाकीवर माशाच्या पाट्या लावून मासेविक्री चालू होती.\nकुंकळी, असोळणा या भागातही रस्त्यावर बसणाऱ्या मासे विक्रेत्याकडे बांगडे व सुंगटे उपलब्ध होती. एसजीपीडीएचे अध्यक्ष असलेले बाबशान डीसा यांच्या नुवे मतदारसंघातही लोकांना मासे मिळाले. या बद्दल विचारले असता माहिती मिळाली की मासेविक्री करणाऱ्या एजंटानी आपल्या डीप फ्रिजमध्ये ठेवलेले मासे आता बाहेर काढले आहेत. काही दिवसापूर्वी मासे घेऊन आलेल्या बोटींच्या मालकांना पकडलेले मासे फॅक्टरीत विकण्याचा आदेश दिला होता आता तेच मासे बाहेर येत असल्याचा आरोप काही जणांनी केला .\nअंडी अव्वाच्या सव्वा दारात\nअंड्यांच्या आयातीवर बंदी घालण्याच्या चार दिवसांपूर्वी काही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अंडी विकत घेतली होती. 40 रुपये किलो या दराने विकत घेतलेली ही अंडी काही व्यापाऱ्यांनी 60 ते 80 रुपये या दराने लोकांना विकली.\nमडगावचे माजी नगराध्यक्ष सवियो कुटीन्हो यांनी हा प्रकार म्हणजे संचारबंदीच्या काळात केलेला काळा बाजार असा आरोप केला. चार दिवसानंतर बंदी येणार याची माहिती उद्योजकांना असल्यामुळे त्यांनी कमी किमतीत ती इतर विक्रेत्यांना विकून आपला स्टॉक संपविला तर काही जणांनी तीच अंडी बाजारात आणून डबल भावाने विकतानाच आपल्यामुळेच लोकांना अंडी मिळाली असा भावही खाल्ला असे ते म्हणाले.\nसॉफ्टवेअर इंजिनियराला गांजासह गोवा पोलिसांनी केली अटक\nउरणमधील मच्छीमारांवर उपासमारीचे संकट\n‘IPL’वर सट्टा लावणाऱ्यांचा डाव पोलिसांनी उधळला, पाचजणांना अटक\nगोव्याचे स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास मळकर्णेकर यांचे निधन\nपावलो ट्रॅव्हल्सचे मालक मारीयो परेरा यांचे निधन\nयंदा कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर मॉन्सूनने दाखविली अधिक 'कृपादृष्टी'\nCyclone Tauktae : गोव्यात वादळामुळे प्रचंड हाणी; केंद्रीय यंत्रणांकडून सर्व सहाय्य मिळेल, अमित शहा यांची ग्वाही\nगोव्यात ऑक्सिजनअभावी आणखी १३ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी\n गोव्यातील रुग्णालयात मध्यरात्री ऑक्सिजन संपला, ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nगोव्यात ऑक्सिजनअभावी आणखी १५ रुग्ण दगावले, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले\nCoronaVirus News: गोव्यात ऑक्सिजनअभावी जीव जाणे सुरूच; आणखी १५ कोविडग्रस्तांचा मृत्यू\nगोमेकॉत ऑक्सिजनचा तुटवडा : डीन बांदेकर यांची कबुली, खंडपीठाने सरकारला खडसावले\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3672 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2322 votes)\nReliance Jio तयार करतेय समुद्रात जगातील सर्वात मोठी केबल सिस्टम; भारतासाठी ठरणार महत्त्वाची\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/rakhi-sawant/", "date_download": "2021-05-18T03:18:58Z", "digest": "sha1:4H7UNESGYJOHQRQ7YKSXGDGR4WMQTMVK", "length": 31291, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "राखी सावंत मराठी बातम्या | Rakhi Sawant, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nयालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव य���थील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nधिक्कार असो अशा मंत्र्यांचा, सोनू किंवा सलमानला पंतप्रधान बनवा...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nRakhi Sawant Video : आम्हाला तुमची भाषणबाजी नको. आम्हाला व्हॅक्सिन हवी, आम्हाला बेड्स हवेत, आम्हाला ऑक्सिजन हवा’, असे राखी म्हणाली. ... Read More\nRakhi SawantSonu SoodSalman Khanराखी सावंतसोनू सूदसलमान खान\n राखी सावंतनं शो सुरू होण्याआधीच सांगितलं ‘खतरों के खिलाडी 11’च्या विजेत्याचं नाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nKhatron Ke Khiladi 11 : होय, या शोचा विजेता कोण होणार, हे निर्मात्यांनी आधीच ठरवले असल्याचा शॉकिंग दावा राखीने केला आहे. या विजेत्याचे नावही राखीने जाहिर केले आहे. ... Read More\nराखी सावंत सांगतेय, माझ्यात पवित्र रक्त असल्याने होणार नाही कोरोना, नेटिझन्सने धरले धारेवर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केवळ 18 तासांत 2 लाख 50 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. ... Read More\nतुझ्याकडे करोडो रूपये आहेत, देशाची थोडी सेवा कर ना... राखी सावंतचा कंगनासोबत ‘ले पंगा’\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराखीने थेट ‘पंगा गर्ल’ला दाखवला आरसा, व्हिडीओ पाहा ... Read More\nRakhi SawantKangana Ranautराखी सावंतकंगना राणौत\nVideo: स्टार्समध्येही कोरोनाची दहशत, चक्क पीपीई सूट घालून भाजी-पाला खरेदीसाठी बाहेर पडली 'ही' अभिनेत्री\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया अभिनेत्रीने म्हटले आहे, \"कृपया सुरक्षित रहा, पीपीटी किट घाला आणि जेथे जायचे असेल तेथे जा.\" याच बरोबर या अभिनेत्रीने नुकतीच आपली आगामी वेब सिरीज 'तवायफ बाजार-ए-हुस्न'चे काम सुरू केले आहे, मारुख मिर्झा या सिरिझचे दिग्दर्शक आहेत. ... Read More\nRakhi SawantbollywoodBigg Bossराखी सावंतबॉलिवूडबिग बॉस\nPPE किट घालून रस्त्यावर फिर फिरते अभिनेत्री, सलमान खानच्या सिनेमाचे करते प्रमोशन \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनुकतेच सिनेमाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आता सिनेमा पाहण्यासाठी सलमानच्या चाहत्यांची नक्कीच उत्सुकता वाढली असणार हे मात्र नक्की. ... Read More\nRakhi SawantSalman Khanराखी सावंतसलमान खान\nभररस्त्यात बसून ढसाढसा रडली राखी सावंत, भावुक करेल हा व्हिडीओ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nRakhi Sawant emotional video : भररस्त्यात डोकं टेकलं, हात जोडले आणि सलमान खानचं नाव घेत राखी ढसाढसा रडू लागली... ... Read More\nआईचा व्हिडीओ शेअर करत राखी झाली भावूक; म्हणाली, सलमानसारखा मुलगा प्रत्येक घरात जन्मावा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराखीने एक व्हिडीओ शेअर करत सलमान खान आणि सोहेल खान या दोघांचे मनापासून आभार मानले आहेत. ... Read More\nRakhi SawantSalman Khanराखी सावंतसलमान खान\nमुंबईत लोक मरताहेत आणि आयपीएल काय खेळताय राखी सावंत IPLवर भडकली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nRakhi Sawant on IPL 2021: बिग बॉस 14 फेम राखी सावंत तशी ड्रामा क्वीन म्हणून ओळखले जाते. पण सध्या राखी जाम भडकली आहे. कोणावर तर आयपीएलवर. ... Read More\nRakhi SawantIPLराखी सावंतआयपीएल २०२१\nघासाघीस करत आंबे खरेदी करताना दिसली राखी सावंत, ���ेटिझन्सने विचारले गरिबांना लुटणार का\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएवढेच नव्हे तर आंबे विक्रेत्याशी बोलताना राखी तिच्या तोंडावरचा मास्क सतत काढताना दिसत आहे. यावरून देखील नेटिझन्सने तिला चांगलेच धारेवर धरले आहे. ... Read More\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3672 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2322 votes)\nReliance Jio तयार करतेय समुद्रात जगातील सर्वात मोठी केबल सिस्टम; भारतासाठी ठरणार महत्त्वाची\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/videos/entertainment/atul-bhagre-gurus-daughter-famous-actress-atul-bhagare-guruji-and-daughter-cnx-filmy-a678/", "date_download": "2021-05-18T02:58:51Z", "digest": "sha1:DB6U7GPAC4MXNGCIUKZDKXHYPOWGM4TZ", "length": 21770, "nlines": 320, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अतुल भगरे गुरूंची कन्या आहे प्रसिद्ध अभिनेत्री | Atul Bhagare Guruji and Daughter | CNX Filmy - Marathi News | Atul Bhagre Guru's daughter is a famous actress Atul Bhagare Guruji and Daughter | CNX Filmy | Latest entertainment News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होण��र\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nअतुल भगरे गुरूंची कन्या आहे प्रसिद्ध अभिनेत्री | Atul Bhagare Guruji and Daughter | CNX Filmy\nम्हाळसा सध्या काय करतेय\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nमानसी नाईक हे काय केलं\nओमने स्वीटूसाठी वाजवली शाहरुख खान स्टाईल गिटार | Yeu Kashi Tashi Mi Nandayala | Om And Sweetu\nIPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nतुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nआज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nराजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्समध्ये कोण जिंकणार\nयंदाची IPL 2021 ही स्पर्धा कशी आहे\nमहाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\n'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nआयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nतूप खाल्ल्याने केस वाढतात का\nडोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/shirur-taluka-celebrate-santosh-dhaybar-birthday", "date_download": "2021-05-18T00:39:46Z", "digest": "sha1:EKPFE7MAIVP24QOAUINU4Y4F4AINMA7N", "length": 8736, "nlines": 81, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "shirur taluka celebrate Santosh Dhaybar birthday", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर\nशुभेच्छ:- शिरुर तालुका डॉट कॉम टिम\nशुक्रवार, 02 एप्रिल, 2021 14:00 तेजस फडके A + A -\nशिरुर तालुक्यातील वाघाळे या गावचे सुपुत्र श्री. संतोष प्रभू धायबर गेली २३ वर्षे पत���रकारीतेत आहेत. दैनिक 'सकाळ'मध्ये ते वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम करत होते. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या www.shirurtaluka.com या संकेतस्थळाची निर्मिती पत्रकार संतोष धायबर यांनी केली आहे. २६ मे २०११ रोजी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंबईत विधानसभा येथे संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले होते.\nसध्या संतोष धायबर हे www.policekaka.com या संकेतस्थळाचे संपादक म्हणून काम पाहात आहेत. धायबर यांनी विविध विषयांवर सातत्याने लिखान केले असून, त्यांची दोन पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांचे अनेक लेख तसेच बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी विविध विषयांवर ब्लॉग लिहीले आहेत. शिवाय, स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन वार्तांकन केले आहे.\nपाकिस्तानच्या ताब्यात अडकलेले जवान चंदू चव्हाण यांची सर्वप्रथम मुलाखत श्री. संतोष धायबर यांनी घेतली होती. \"दैनिक सकाळ\" मधून ती मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर देशभर गाजली होती. श्री. धायबर यांनी जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे ३ महिने २१ दिवस) हे पुस्तक लिहिले आहे.\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/body-of-a-person/", "date_download": "2021-05-18T01:27:21Z", "digest": "sha1:LMUMNM4WOMDTXF5VZBTBTL7XDH44MH4Q", "length": 6656, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "body of a person Archives - बहुजननामा", "raw_content": "\nपती ठरत होता अनैतिक संबंधांमध्ये अडसर पत्नीने प्रियकरासह केलं असं काही…\nबीड : बहुजननामा ऑनलाईन - बीडच्या गेवराई तालुक्यातील राजापूर शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nपती ठरत होता अनैतिक संबंधांमध्ये अडसर पत्नीने प्रियकरासह केलं असं काही…\nशिरूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या \n मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू\nलहान मुलांच्या पालकांचे प्राधान्याने लसीकरण करावे – खा. वंदना चव्हाण\nचक्रीवादळाचा धोका तूर्त टळला पण येत्या 5 दिवसांत पुण्यासह राज्यात पावसाचा इशारा\nका घातक बनतीये कोरोनाची दुसरी लाट काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या (BHU) वैज्ञानिकांनी सांगितलं का���ण; जाणून घ्या\n पुढील आठवड्यात लाँच केले जाईल DRDO चे कोरोनारोधक औषध 2-DG, प्रत्येक स्ट्रेनवर परिणामकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/07/21/projectinogration/", "date_download": "2021-05-18T00:57:06Z", "digest": "sha1:NHABTRKH6UZZOPFKS5PDSVYRU5SHZNNV", "length": 7790, "nlines": 101, "source_domain": "spsnews.in", "title": "इंटरॅक्टिव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ प्रोजेक्ट चे अनावरण – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nइंटरॅक्टिव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ प्रोजेक्ट चे अनावरण\nढाणकेवाडी( ता.शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रविण डाकरे यांनी इयत्ता पहिली व अप्रगत मुलांसाठी बनविलेल्या ४५ इंटरॅक्टिव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ प्रोजेक्ट चे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.\nडाकरे यांनी बनविलेले हे व्हिडिओ प्रत्येक मुळाक्षरांचे असून अक्षरांबरोबर शब्द व वाक्य ओळख यातुन होते. यासाठी त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा क्रोमा इफेक्ट द्वारे व्हिडिओत सहभाग घेतला असून व्हिडिओ प्ले केल्यावर दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी कृती करतात.\nहे सर्व व्हिडिओ youtube.com/c/Gurumauli या युट्यूब चॅनलवर अपलोड होणार असून शिक्षकांना सुलभरित्या उपलब्ध व्हावे म्हणून या प्रोजेक्ट चे Easy 2 Learn या नावाचे अॅप बनविलेले आहे. प्रस्तुत अॅप pravindakare.in वरुन डाऊनलोड करून नवनवीन अपडेट्स पाहता येतील.\nत्यांना गटशिक्षणाधिकारी सुनिल मंद्रुपकर,विस्ताराधिकारी बाजीराव देशमुख,केंद्रप्रमुख , हरिभाऊ घोडे, तज्ञ मार्गदर्शक भुषण कुलकर्णी, जयदिप डाकरे व मुख्याध्यापक अरुण पवार यांचे मार्गदर्शन लाभले.\nया उद्घाटन प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, शिक्षण सभापती रवी पाटील,प्राथ.शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे,माध्य. शिक्षणाधिकारी महेश चोथे,.प्राचार्य डॉ. विकास सलगर, प्राथ. उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे, डाॅ. सुरेश माने,जि. प. सदस्या सौ. रेश्मा साळुंखे उपस्थिती होते.\n← मांगले-सावर्डे बंधारा पाण्याखाली\nकोडोली येथे एकाची विषा��ी औषध प्राशन करून आत्महत्या →\nशिंपे चे अभिजित पाटील सर ‘ सेट ‘ उत्तीर्ण\nदत्तसेवा तुरुकवाडी चा १० वी चा निकाल १०० % : तृप्ती पाटील ९३ % गुण मिळवून पहिली\nकोरे महाविद्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यास शासनाची मंजुरी- प्राचार्य बिराजदार\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://vidyarthimitra.org/news/Engineering-admission-2021-33", "date_download": "2021-05-18T01:06:30Z", "digest": "sha1:LQS2OMM4BFXNMTI4N5MKI2NLAFFYATHW", "length": 11963, "nlines": 163, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "इंजिनीअरिंग प्रवेशासाठी बारावीत मॅथ्स व फिजिक्स विषय असणे बंधनकारक नाही: एआयसीटीई", "raw_content": "\nइंजिनीअरिंग प्रवेशासाठी बारावीत मॅथ्स व फिजिक्स विषय असणे बंधनकारक नाही: एआयसीटीई\nदेशातील अभियंत्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल असे एक वादग्रस्त पाऊल अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेने उचलले आहे.\nबीई आणि बीटेक अभ्यासक्रमाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स हे विषय बारावीत असणे बंधनकारक नाही, असा निर्णय एआयसीटीईने घेतला आहे.\nएआयसीटीईने बुधवारी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीची हस्तपुस्तिका प्रसिद्ध केली आहे. या हँडबुकमध्ये हा बदल नमूद करण्यात आला आहे.\nआतापर्यंत इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या यूजी म्हणजेच पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी बारावीत मॅथ्स आणि फिजिक्स हे विषय अनिवार्य होते. २०२१-२२ च्या या हँडबुकमध्ये AICTE ने पदवीपूर्व प्रवेशांच्या पात्रता निकषांमध्ये बदल केले आहेत.\nनव्या नियमानुसार आता विद्यार्थी बारावीला पुढीलपैकी कोणतेही तीन विषय घेऊन उत्तीर्ण तरी त्यांना इंजिनीअरिंगला प्रवेश मिळू शकेल. हे विषय पुढीलप्रमाणे -\nफिजिक्स / मॅथेमॅटिक्स / केमिस्ट्री / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / बायोलॉजी / इन्फॉर्मेशन प्रक्टिसेस / बायोटेक्नॉलॉजी / टेक्निकल व्होकेशनल विषय / अग्रीकल्चर / इंजिनीअरिंग ग्राफिक्स / बिझनेस स्टडीज / आंत्रप्रिनरशीप.\nएआयसीटीईचा हा निर्णय शिक्षणात लवच��कता आणण्याच्या नव्या शिक्षण धोरणाच्या धर्तीवर (NEP 2020) घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वरील नमूद विषयांमध्ये एकत्रित ४५ टक्के गुण (आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के) असणे आवश्यक आहे. एआयसीटीईने यासंदर्भात हँडबुकमध्ये असे म्हटले आहे की 'विद्यापीठांनी मॅथ्स, फिजिक्स, इंजिनीअरिंग ड्रॉइंग यासारखे विद्यार्थ्यांच्या सोयीचे ब्रीज कोर्सेस उपलब्ध करावेत, जेणेकरून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा लाभ घेणे शक्य होईल.'\nसर्व प्रकारच्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी गणित हा मुलभूत अभ्यासाचा विषय आहे, असं म्हणणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांची एआयसीटीईच्या या निर्णयावर प्रखर टीका होण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, फार्मसी आणि आर्किटेक्चर कॉलेजांना यापुढे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घ्यावी लागणार नाही. या संस्थांना आता केवळ संबंधित विषयाशी निगडित असलेल्या परिषदांचीच परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे आता या शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. फार्मसी आणि आर्किटेक्चर या विद्याशाखांचे अभ्यासक्रम ठरविण्याची जबाबदारी अनुक्रमे ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’ आणि ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ यांच्यावर आहे. मात्र, कॉलेजांना मान्यता एआयसीटीईची घ्यावी लागत होती. परिणामी प्रशासकीय कामात अनेक अडचणी येत होत्या.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.\nदहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१\nऔरंगाबाद जेएनईसीत अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरू\nबीई-बीटेकसह अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशअर्जांना मुदतवाढ: जाणून घ्या\nद्वितीय वर्ष इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२०: वेळापत्रक जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/09/ahmednagar-corporation-standing-comittee-chairman-election_23.html", "date_download": "2021-05-18T01:44:38Z", "digest": "sha1:RFSP7OJ66JZ5ZZQQ722UPTBLQ6QS46SK", "length": 8470, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "कौन बनेगा स्थायी समिती सभापती.. राजकीय गुप्त बैठका जोरात", "raw_content": "\nकौन बनेगा स्थायी समिती सभापती.. राजकीय गुप्त बैठका जोरात\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीचा नवा सभापती कोण होणार, याची उत्सुकता महापालिकेच्या वर्तुळात जास्त आहे. आम नगरकरांना यात अजिबातच रस नाही, असेही नाही. पण महापालिका व तेथील राजकारण नेहमी अनुभवणाऱ्या नगरकरांना कोणीही सभापती झाले तरी त्याने आधी नगरचे खड्डे बुजवावेत, एवढीच अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थायी समिती सभापतीपदासाठी कोणी साधा कोरा उमेदवारी अर्जही अजून नेलेला नाही. आता कोरा उमेदवारी अर्ज नेण्यास गुरुवारी दुपारी साडेबारापर्यंत व माहिती भरलेला उमेदवारी दाखल करण्यास लगेच तासाभरात म्हणजे दुपारी दीडपर्यंत मुदत असल्याने गुरुवारीच नवा सभापती कोण होणार, याचा फैसला होणार आहे.\nएकानेच अर्ज दाखल केला तर बिनविरोध निवड निश्चित आहे, पण एकापेक्षा जास्त जणांनी अर्ज दाखल केले तर मग स्थायी समितीच्या १६ सदस्यांमध्ये फोडाफोडीला ऊत येणार आहे. सेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ५, भाजपचे ४ तसेच काँग्रेस व बहुजन समाज पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य असल्याने कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार अर्ज दाखल करतो, यावर कोणता पक्ष कोणासमवेत आहे, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत सेना, राष्ट्रवादी व भाजप असे तीन अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने काँग्रेस व बहुजन समाज पक्षाच्या प्रत्येकी एका सदस्याला लाखोंचे मोल येणार आहे. ते मोल फलदायी ठरले की नाही, हे शुक्रवारी २५ सप्टेंबरला प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीच स्पष्ट होणार आहे.\nमहापालिकेच्या स्थायी समितीत शिवसेनेचे सुभाष लोंढे, योगीराज गाडे, सुवर्णा जाधव, श्याम नळकांडे व विजय पठारे असे पाच सदस्य आहेत. यातील नळकांडे यांना सभापतीपदात रस आहे. राष्ट्रवादीचेही गणेश भोसले, कुमारसिंह वाकळे, डॉ. सागर बोरुडे, परवीन कुरेशी व प्रकाश भागानगरे असे पाच सदस्य असून वाकळे त्यांच्याकडून इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. तर भाजपचे आशा कराळे, सोनाली चितळे, मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे असे चार सदस्य असून, यातील कोतकर यांनी सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसच्या सुप्रिया जाधव व बहुजन समाज पक्षाचे मुदस्सर शेख असे अन्य दोन सदस्य आहेत. सेनेकडून नळकांडे व भाजपकडून कोतकर यांची उमेदवारी चर्चेत आहे. या द��न्ही उमेदवारांची भिस्त राष्ट्रवादीवर आहे.\nराज्यात सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार असल्याने स्थानिक महापालिकेतही राष्ट्रवादीने सेनेला साथ द्यावी, असे सेनेच्या समर्थकांना वाटते. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी महापालिकेच्या स्तरावर भाजप व राष्ट्रवादीची मैत्री असल्याने तिला जागून राष्ट्रवादी भाजपलाच साथ देईल, असा विश्वास भाजप समर्थकांचा आहे. पण राजकीय खेळ्यात राष्ट्रवादीने उमेदवार देऊन या दोन्ही पक्षांकडे मैत्री निभावण्याची अपेक्षा व्यक्त केली तर मग त्रांगडे होणार आहे व घोडेबाजाराला ऊत येणार आहे. त्यामुळेच मनपा स्थायी समिती सभापती कोण होणार, याची उत्सुकता महापालिकेत जास्त व्यक्त होत आहे.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर महानगरपालिका राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-latest-news-district-border-sealed-due-to-corona-virus-spreading-covid-19", "date_download": "2021-05-18T02:11:37Z", "digest": "sha1:PWWAMPECQENLD6G3KOO7C3QXRJCR63JU", "length": 16416, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Coronavirus|औरंगाबादच्या सीमा बंद; सहा ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nCoronavirus|औरंगाबादच्या सीमा बंद; सहा ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nऔरंगाबाद: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली कसून सरकारच्या ‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने औरंगाबादमध्ये प्रवेश करणाऱ्या ६ जिल्हा सीमा (बॉर्डर) बंद (सील) करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी त्यासंदर्भात काटेकोरपणे पालन करण्याची सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिली आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवा, आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. राज्य सरकारने आंतरराज्य तसेच जिल्हाबाहेर महत्त्वाच्या कारणांशिवाय जाण्यास बंदी केली आहे.\nजिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ६ सीमांच्या तपासणी नाक्यावर २४ तास पोलिसांच्या फौजफाटा तैनात असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. कोर��नाच्या अनुषंगाने शासनाच्या नियमांचा भंग करणाऱ्याविरोधात धडक कारवाई करण्यासाठी पोलीसांचे ६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके जिल्हाभरात मोठी लोकवस्तीचे गावे, बाजारपेठा, चौक, भाजी- फळे मार्केट आदि ठिकाणी गस्त घालणार आहेत.\nहेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत आठ हजार रुग्ण; १७३ जणांचा मृत्यू\n८१ हजार रुपयांचा दंड वसूल-\nकोरोनासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात ग्रामीणमध्ये कलम १८८ नुसार १८ गुन्हे दाखल करण्यात आले. विनामास्क फिरणाऱ्याविरोधात नगरपरिषद, ग्रामपंचायत यांच्या संयुक्तरित्या कारवाई करत ४९ हजार २०० रूपये तर मोटर वाहन कायद्यान्वये १३५ वाहनधारकाविरूध्द ३२,२०० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.\nCoronavirus|औरंगाबादच्या सीमा बंद; सहा ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nऔरंगाबाद: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली कसून सरकारच्या ‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने औरंगाबादमध्ये प्रवेश करणाऱ्या ६ जिल्हा सीमा (बॉर्डर) बंद (सील) करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी त्यासंदर्भात काटेकोरपणे पालन करण्याची सक्\nपुण्यात ‘ब्रेक द चेन’च्या नियमांबाबत स्पष्टता नाही, नियोजन काय करणार\nपुणे : ‘‘नियमांबाबत कोणतीच स्पष्टता नाही. मंडई सुरू आहे; परंतु संचारबंदीही आहे, मग जायचे कसे, किराणा दुकानातून गहू आणले, परंतु दळून आणायचे कोठून, किराणा दुकानातून गहू आणले, परंतु दळून आणायचे कोठून कारण गिरणीच बंद आहे... असे एक ना अनेक प्रश्न आहेत. ‘ब्रेक द चेन’साठी नियम अत्यावश्यकच आहे, त्यामध्ये अधिक स्पष्टता हवी...’’, असे अनुष्का घारे स\nCoronavirus| संचारबंदीला पुन्हा रिकामटेकड्यांचा संसर्ग\nऔरंगाबाद: राज्य शासनाने १५ ते ३० एप्रिलदरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक व्यवस्था सुरु ठेवली आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेत रिकामटेकड्यांचीही शहरभर भटकंती सुरुच आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी कडक भूमिका घेतली नाही, त्यामुळे या लॉकडाऊनचा पहिल्याच दिवशी फज्जा\nबीडमध्ये दोन ग्रामसेवकांचे निलंबन, कोरोनाकाळातही ठेवला आठवडी बाजार सुरू\nमाजलगाव (बीड): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या आपत्ती ���्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून आठवडी बाजार भरविण्यात आला. यामुळे तहसीलदार वैशाली पाटील यांनी भाटवडगाव, ब्रम्हगाव येथील दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करत प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकड\nजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच संसर्ग, अधिकाऱ्यांना दालने सुटेनात\nऔरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असून, अत्यावश्यक कामाव्यतीरिक्त इतरांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संचारबंदीच्या आदेशाची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यासाठी वारंवार आदेश दिले जात आहेत. पण गेल्या दोन दिवसांपास\nदोन उंदीर सोडायला गेला अन् पाचशेचा दंड भरून आला\nऔरंगाबाद: ‘‘संचारबंदीत कुठे फिरताय... असे पोलिसांनी विचारताच ‘‘साहेब घरात उंदीर लई त्रास देत्यात, त्येनला पकडून बाहेर सोडायला जातोय...असे उत्तर एका नागरिकाने दिले. पोलिसांनीही मग ‘मी ओळखूनि आहे, सारे तुझे बहाणे...’ या न्यायाने त्याचे काहीएक ऐकून न घेता उंदीर सोडायला येणाऱ्याला पाचशेच्या द\n‘ब्रेक द चेन’साठी हवी मदतीची ‘चेन’\nप्रतिबंधक लस उपलब्ध असतानाही कोरोना महामारी एवढा हाहाकार माजवेल याची महिनाभरापूर्वी कोणी कल्पनाही केली नव्हती. ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या वाढत आहे, ती पाहता परिस्थिती आणखी गंभीर होईल यात आता शंका नाही. अशा परिस्थितीत हार न मानता एकमेकांना शक्यतो सर्व प्रकारची मदत करून प्राण वाचवण्यासाठ\nBreak the Chain: औरंगाबादेत ‘इन आऊट’ करायचे तर ई पास हवाच\nऔरंगाबाद: शहरात येण्यासाठी तसेच शहराबाहेर जाण्यासाठी आता ई- पास आवश्यक असेल. २१ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने राज्य सरकारने आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासबंदी केली आहे. त्यामुळे ई- पास शिवाय औरंगाबाद शहरात इन- आऊट करता येणार नाही असे स्पष्ट आदेश पोलिस विभागातर्फे ज\nनाशिकमध्ये ग्राहकांअभावी कोमेजला फुलबाजार\nनाशिक : मोठ्या लग्नांची धामधूम थंडावली असून श्रीराम, कपालेश्वरासह अन्य मोठी मंदिरे प्रशासनाच्या आदेशानंतर बंदच आहे. त्यामुळे काही दिवसांपासून बहरलेला गणेशवाडीतील फुलबाजार ग्राहकांअभावी कोमेजला आहे. याचा परिणाम फुलांच्या उप्तादकांसह विक्रेत्यांवर झाला आहे.\nरस्त्यावरील गर्दीमुळे पुणे पोलिस आयुक्त ग��भीर, विनाकारण फिरणाऱ्यांचा पोलिस घेणार समाचार\nपुणे : शहरात संचारबंदी असूनही विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावर गर्दी दिसत आहे. पोलिसांकडून वारंवार सांगूनही नागरिक रस्त्यांवर फिरणे थांबवित नसल्याची सद्यस्थिती आहे. या प्रकाराची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे आता कोणत्याही कारणाशिवाय शहरामध्ये कोणी फिरत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2021-05-18T00:55:41Z", "digest": "sha1:QO2IE6765I2E2BMRLESAT2MU7JYLL7E4", "length": 11576, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "फायदे Archives - बहुजननामा", "raw_content": "\nReliance Jio चे ‘हे’ खास रिचार्ज प्लॅन; दररोज 2 GB data सह मिळणार इतर फायदे, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील एक प्रसिद्ध आणि नामाकिंत दूरसंचार कंपनी असलेली रिलायन्स जिओने (Reliance Jio) अनेक वेळा ग्राहकांसाठी ...\n50 रुपयांनी स्वस्त Reliance Jio प्लॅन; जाणून घ्या काय आहेत फायदे\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या देशभरात कार्यरत आहेत. Airtel, Vi, BSNL आणि Reliance Jio ...\nSBI मध्ये Salary Account असणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, मोफत मिळतील ‘हे’ 5 मोठे फायदे \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचे सॅलरी अकाउंट खूपच महत्त्वाचं असतं. तुमच्या सॅलरी अकाउंटबाबत सर्व माहिती ...\nकोविडच्या रूग्णांसाठी कशाप्रकारे लाभदायक आहे नारळपाणी, जाणून घ्या 4 फायदे\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना काळात इम्युनिटी चांगली असणे आवश्यक आहे. कोराना संक्रमित व्यक्तीला सुद्धा अतिशय थकवा आणि ...\nImmunity Boost करण्यासाठी प्या एलोवेराचा ज्यूस, सोबत होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे \nनवी दिल्ली : वृत्त संस्था - आयुर्वेदात कोरपड म्हणजेच एलोवेराला खुप महत्व आहे. सौंदर्यासाठी याचा वापर केला जातो. यात व्हिटॅमिन्स, ...\nशरीरातील सर्व टॉक्सिन्स दूर करण्यासाठी आणि इम्यूनिटी वाढवण्यासाठी रोज प्या तुळशीचा काढा, ‘हे’ आहेत 4 फायदे\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - घरातील आंगणात लावली जाणारी तुळस पूजाविधीसाठी वापरली जातेच, शिवाय तिच्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने अनेक ...\nदररोज ‘या’ वेळी प्या एक ग्लास लिंबू पाणी, होतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाईन - तुम्ही दिवसाची सुरुवात सकाळी लिंबाच्या पाण्याने केली तर तुम्हाला त्याचा ���ूप फायदा होईल. यात भरपूर प्रमाणात प्रथिने, ...\nव्रत करणाऱ्यांना होतील ‘हे’ 2 मोठे फायदे\nबहुजननामा ऑनलाईन - कामदा एकादशी २३ एप्रिल २०२१ रोजी चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षादिवशी साजरी केली जात आहे. दर महिन्यात २ ...\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\nबहुजननामा ऑनलाईन - वजन कमी करण्यासाठी फायबर महत्वाची भूमिका पार पाडते. काळ्या चण्यात फायबर जास्त प्रमाणात असते. सोबतच यामध्ये विरघळणारे ...\nरात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूधासह ‘या’ पध्दतीनं करा अंजीरचे सेवन, ब्लड प्रेशर कंट्रोल होण्यासह मिळतील ‘हे’ 10 फायदे\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अंजीर आरोग्यासाठी खुप चांगले मानले जाते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी, ई, के, फायबर ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nReliance Jio चे ‘हे’ खास रिचार्ज प्लॅन; दररोज 2 GB data सह मिळणार इतर फायदे, जाणून घ्या\nमालवाहू ऑटोच्या भाड्यावरून चालकाचा खून; चौघांवर FIR दाखल\n50 रुपयांनी स्वस्त Reliance Jio प्लॅन; जाणून घ्या काय आहेत फायदे\n विरोधी गुंडाला धडा शिकविण्यासाठी सामुहिक बलात्कार, नागपूर मधील घटना\nचक्रीवादळाचा धोका तूर्त टळला पण येत्या 5 दिवसांत पुण्यासह राज्यात पावसाचा इशारा\nका घातक बनतीये कोरोनाची दुसरी लाट काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या (BHU) वैज्ञानिकांनी सांगितलं कारण; जाणून घ्या\nपूर्व हवेलीसह वाघोली येथील कोरोना परिस्थितीचा खा. अमोल कोल्हे यांनी घेतला आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/music-director-shravan-rathod-passes-away-due-to-coronavirus/articleshow/82202365.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2021-05-18T02:37:18Z", "digest": "sha1:WOEWNI26K52NSZIXRYW2P6QHTKZDYDCS", "length": 13230, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांचं करोनाने निधन, दोन दिवसांपासून होती प्रकृती गंभीर\nप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचे करोनामुळे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना रहेजा इस्पितळात भरती करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज २२ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nमुंबई- करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने बॉलिवूडला पुरतं हादरवून सोडलं आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी नदीम- श्रवण यांच्यातील श्रवण राठोड यांचं करोना व्हायरसमुळे निधन झालं. श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी इस्पितळात भरती करण्यात आले होते. तेव्हाच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. श्रवण यांच्या निधनाची बातमी दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर दिली.\nअनिल यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'फारच वेदनादायी अशी बातमी... प्रसिद्ध संगीतकार श्रवण कोविडमुळे आपल्याला सोडून गेले. ते माझे खूप चांगले मित्र होते. आम्ही 'महाराजा' मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांनी नेहमीच चांगलं संगीत दिलं. त्यांच्या कुटुंबियांना धैर्य मिळावं हीच प्रार्थना. श्रवण नेहमीच आमच्या हृदयात जिवंत राहतील.'\nदोन दिवसांपूर्वी त्यांना एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. श्रवण यांना करोनाबरोबरच इतर अनेक आजार असल्याने त्यांची प्रकृती नाजूक होती. श्रवण य��ंच्यावर डॉ. किर्ती भूषण हे उपचार करत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रवण हे व्हेंटिलेटवर होते.\nत्यातच त्यांना मधुमेहाचा त्रास असून करोनाचीही लागण झाली आहे. त्यांच्या फुफ्फुसांनाही बरेच इन्फेक्शन झाले आहे. त्यातच आता हृदयाशी संबंधित समस्याही निर्माण झाल्या आहेत. त्यांचे हृदयही योग्य पद्धतीने काम करत नव्हते. यासंबंधीचे उपचारही त्यांच्यावर सुरू होते. याशिवाय श्रवण यांना मधुमेहाचाही त्रास होता.\n९० च्या दशकातील हिट संगीतकार जोडी\n१९९० च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये नदीम- श्रवण या संगीतकार जोड गोळीचा दबदबा होता. नदीम सैफी मित्र श्रवण राठोड यांच्यासोबतीने गाण्यांना चाली लावायचे. त्यांनी संगीत दिलेल्या 'आशिकी' सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. हा सिनेमा आणि त्यातील गाणी त्या काळात सुपर हिट होती. सगळ्यांच्या तोंडी या सिनेमाची गाणी होती. या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.\nया संगीतकार जोडीने 'आशिकी'नंतर, 'साजन', 'सडक', 'दिल है की मानता नही', 'साथी', 'दिवाना', 'फूल और काँटे', 'राजा हिंदुस्थानी', 'जान तेरे नाम', 'रंग', 'राजा', 'धडकन', 'परदेस', 'दिलवाले', 'राज' अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nयांना लॉकडाऊन आहे की नाही ; करिश्मा कपूरचा व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nनागपूरमुलीने केली आईच्या प्रियकराची हत्या; लैंगिक छळाला त्रासून उचलले पाऊल\nमुंबईराज्यात तौत्के चक्रीवादळाने घेतले ६ बळी; CM ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश\nमुंबईमुंबईला खूप मोठा दिलासा; ९ मार्चनंतर 'ही' ठरली सर्वात कमी रुग्णसंख्या\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nक्रिकेट न्यूजभारताच्या कसोटी सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाली होती का, आज समोर आलं सत्य...\nमुंबईतौत्के चक्रीवादळाचा मुंबईला तडाखा; येत्या २४ तासांत अतिवृष्���ीचा इशारा\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ मे २०२१ मंगळवार : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस या राशींसाठी उत्तम\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/04/30/udysakhr/", "date_download": "2021-05-18T01:51:06Z", "digest": "sha1:6SVF4PEXRFOJ7RNIAUUSWA7ATWGOE4R4", "length": 5803, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "उदय साखर च्या आठ जागांसाठी आज मतदान – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nउदय साखर च्या आठ जागांसाठी आज मतदान\nबांबवडे : उदय सह.साखर कारखाना बांबवडे-सोनवडे तालुका शाहुवाडी,या साखर कारखान्याच्या उर्वरित आठ जागांसाठी आज मतदान होत आहे.\nबांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय तसेच प्राथमिक विद्यामंदिर इथं ,या दोन्ही केंद्रावर आज सकाळी ८.०० ते ४.०० वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. दरम्यान उदय साखर च्या ११ जागा अगोदरच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित आठ जागांसाठी हे मतदान होणार आहे. कारखान्याचे संस्थापक मानसिंगराव गायकवाड यांनी ११ जागा बिनविरोध करून कारखाना आपल्याकडे ठेवण्याचे अग्निदिव्य या अगोदरच पूर्ण केले असल्याने, या आठ जागांची निवडणूक हि केवळ औपचारिकता राहिली आहे.\n← मोसम इथं नदीत बुडून एकाचा मृत्यू\nआंबवडे येथे व्हॉली बॉल स्पर्धेचे उदघाटन →\nनूतन सभापती श्री सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे जल्लोषात स्वागत\nउदय साखर कारखान्यासाठी ३० एप्रिल रोजी मतदान\n…अन्यथा तीव्र आंदोलान्न केले जाईल : महाराष्ट्र नवनिर्माण सेना\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21044", "date_download": "2021-05-18T00:40:38Z", "digest": "sha1:G4KJANJLXMXSGSE3DYDRM6S3VOXAB3DP", "length": 9456, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "मोकाट जनावरांमुळे उभ्या पिकांचे झाले नुकसान | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली मोकाट जनावरांमुळे उभ्या पिकांचे झाले नुकसान\nमोकाट जनावरांमुळे उभ्या पिकांचे झाले नुकसान\nशहरात नेहमी मोकाट जनावरांचा वावर बघितला जात असून या जनावरांमुळे शहरातील जनतेला त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. कित्येक दुचाकीस्वार या जनावरांमुळे जखमी झाले आहेत. गाई-बैल हे दिवस-रात्र शहरातील मुख्य चौकात व रस्त्यात वावरत असल्यामुळे चौकात खेळणाऱ्या लहान मुलांनासुद्धा याचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nकोरची येथील उषा टेंभुर्णे या शेतकऱ्यांनी धान्याची लागवड केली. चार महिने या शेतावर राब राब राबून धान्याची फसल काढली. मागच्यावर्षी पेक्षा उत्पन्नही पहिलेच कमी. परंतु धान्याची कापणी करून दोन पैसे जमा करावेत अशा उद्देशाने सदर शेतकरी पहिलेच चिंतेत दिसत होते व दोन दिवसांनी आपल्या पिकाची कापणी करून धान्याची मिंजायी करू असे विचार मनात धरून त्यांनी शेताकडे जाऊन पाहणी केली. परंतु शेतात जाऊन पाहणी केल्यास पायाखालची जमीनच सरकल्याकस झाली. कारण पाउन एकर शेतामध्ये लावलेले धान्य हे पूर्णपणे गाई-बैलांची चरून काढले होते. ज्यामुळे अंदाजे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शामलाल मडावी व काँग्रेसचे जिल्हा महासचिव मनोज अग्रवाल यांनी शेतावर भेट देऊन शेतकऱ्यांचे सांत्वन केले व नगरपंचायतचा मोकाट जनावरांकडे होत असलेला दुर्लक्ष याकडे लक्ष देण्याची मागणी केली. कोरोना सारख्या महामारीच्या काळात शेतकर्यांचे असे नुकसान होणे खूप गांभीर्याची बाब असून असे नुकसान अजून कुठल्याही शेतकर्याचे होता कामा नये म्हणून नगरपंचायती��े तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शामलाल मडावी व मनोज अग्रवाल यांनी केले आहे.\nPrevious articleआज गडचिरोली जिल्ह्यात 107 कोरोनामुक्त तर एका मृत्युसह 67 नवीन कोरोना बाधित\nNext articleशैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बसेस ची व्यवस्था करा – जिल्हाध्यक्ष हंसराज बडोले\nदेसाईगंज पोलिसांच्या कारवाईत 22400 रुपयांचा दारू साठा जप्त\nधानोरा येथे विजेचा लपंडाव\nआरमोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, नऊ लाखाचे वर मुद्देमाल जप्त\nअहेरी शहराला नगर परिषदेचा दर्जा द्या – भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/video-story/ipl-2021-bcci-corona-positive-biobubble", "date_download": "2021-05-18T01:11:34Z", "digest": "sha1:FHFEWM2VHEFDAWEPWWRERQZSWPWNCIOW", "length": 3982, "nlines": 117, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बायो-बबलचा फुगा फुटला; होमग्राउंडवर BCCIच नेमकं काय चुकलं?", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nबायो-बबलचा फुगा फुटला; होमग्राउंडवर BCCIच नेमकं काय चुकलं\nबायो-बबलमध्ये कोरोनाने छेद केल्यानंतर काही खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. एका मागून एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडत असताना बीसीसीआयने अखेर यंदाच्या हंगामातील स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. युएईतमध्ये बायो-बबलच्या सुरक्षा कवचात यशस्वी पार पडलेली स्पर्धा भारतात अपयशी ठरली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/bmc-to-arrange-330-icu-beds-in-mumbai-for-patients-service-in-corona-third-wave-nrsr-123740/", "date_download": "2021-05-18T01:50:27Z", "digest": "sha1:QHYWMR2SZECJYZZYWZ37O7NICXI7YOTC", "length": 12893, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "BMC to arrange 330 ICU Beds in mumbai for patients service in corona third wave nrsr | रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने उचलली पाऊले, मुंबईत ३०० आयसीयू बेडची करणार तरतूद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने उचलली पाऊले, मुंबईत ३०० आयसीयू बेडची करणार तरतूद\nरुग्णांना बेडच्या समस्या येऊ नयेत यासाठी मुंबई पालिकेने(BMC) आयसीयु बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत पालिका विविध रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये आयसीयुच्या ३०० खाटांची(300 ICU Beds) वाढ करणार आहे.\nमुंबई: मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने(Corona patients in Mumbai) रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू बेड अपुरे पडू लागल्याने रुग्णांची गैरसोय झाली. येत्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना बेडच्या समस्या येऊ नयेत यासाठी मुंबई पालिकेने आयसीयु बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत पालिका विविध रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये आयसीयूच्या ३०० खाटांची वाढ करणार आहे.\nमुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर पुन्हा कोरोना संसर्ग वाढला. रोज आढळणारी रुग्णसंख्या ११ हजारावर पोहचली. त्यामुळे मुंबई महापालिकेपुढे आव्हान उभे राहिले होते. कडक निर्बंध आणि पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे सध्या रुग्णांची आकडेवारी घटते आहे. मात्र वाढलेल्या रुग्णांमुळे पालिकेच्या यंत्रणेवर ताण आला. बेड, ऑक्सिजन, आयसीयू बेड्सचीही कमतरता भासू लागल्याने रुग्णांसमोर अडचणी आल्या. मात्र पालिकेने बेडस, ऑक्सिजन, आयसीयू खाटा उपलब्ध केल्याने काही प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळाला.\nपालिकेने आयसीयू बेडची संख्या वाढवून २ हजार ९०६ आणि व्हेंटिलेटर बेडची संख्या १ हजार ४९१ केली आहे. यानंतरही रुग्णांना आयसीयु बेड घेण्यास अडचणी येत आहेत. हे लक्षात घेता, आता पालिका आयसीयु बेडच्या ३०० खाटांची वाढ करणार आहे. येत्या काही दिवसांत विविध रुग्णालयांमध्ये या आयसीयु बेडची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.\nविलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटलमध्ये ५०, नेस्को जम्बो कोविड सेंटरमध्ये ५० बेड्स एक ते दोन दिवसात सुरू होणार आहेत. उर्वरित बेड रूग्णांच्या मागणीनुसार इतर कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतील. शहरात उभारल्या जाणाऱ्या तीन नवीन जम्बो कोविड केंद्रांमध्ये आयसीयूच्या ६०० हून अधिक बेड्स उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/04/19/this-history-lover-has-researched-52-inscriptions/", "date_download": "2021-05-18T01:31:33Z", "digest": "sha1:ZB2NDIGY3DLYP3EJUC4L2IUIXQ3KPNDE", "length": 16540, "nlines": 179, "source_domain": "yuvakatta.com", "title": "ऐतिहासिक स्थळांना भेटी देत या 'इतिहासप्रेमीने' 52 शिलालेखाचे संशोधन केलंय...! - YuvaKatta", "raw_content": "\nHome ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळांना भेटी देत या ‘इतिहासप्रेमीने’ 52 शिलालेखाचे संशोधन केलंय…\nऐतिहासिक स्थळांना भेटी देत या ‘इतिहासप्रेमीने’ 52 शिलालेखाचे संशोधन केलंय…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nऐतिहासिक स्थळांना भेटी देत या ‘इतिहासप्रेमीने’ 52 शिलालेखाचे संशोधन केलंय…\nसोलापूर जिल्ह्यास समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. येथील ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना भुरळ घालतात. कारण या स्थळांना भेट दिल्यामुळे त्यांना कधी काळी घडून गेलेला इतिहास पुन्हा नव्याने अनुभवता येऊ शकतो. हा इतिहास जाणून घेण्यासाठी सोलापुरातला एक युवक गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हय़ातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देतो. नितीन अणवेकर असं या इतिहासप्रेमींचे नाव आहे.\nव्यवसायाने सराफ असलेल्या नितीनने आतापर्यंत जिल्ह्यांतील 290 गावाचा संशोधनात्मक सर्व्हे करून 52 शिलालेखाचे नवीन संशोधन केले आहे. यात मोहळ तालुक्यातील सौदाणे या गावात शिलालेख असलेला वीरगळ याच संशोधनातून उजेडात आला. असे इतिहासातील महत्वपूर्ण 1हजार हून जास्त विखरलेल्या मूर्ती व वीरगळांचे नोंद संग्रह केल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक खुणा अनेक वर्षांपूर्वीच्या आठवणींचा नकळत मागोवा घेऊ लागतात.\nसोलापूरातील जेष्ठ संशोधन आनंद कुंभार यांच्यामुळे नितीनला शिलालेख संशोधनाची आवड निर्माण झाली. आपण ही सोलापूरच्या संशोधनासाठी काहीतर करावे असे त्याला सतत वाटत होते. कुंभार यांनी नितीनची आवड पाहून संशोधन कसे करावे हे प्रत्यक्ष फिल्डवर्क करून दाखवले. व्यवसायांमधील साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ते कुंभार यांच्याबरोबर सर्वेक्षणासाठी जायचे. गावात शिलालेख सापडला की तो कुंभार यांना दाखवून त्याचे ठसे घेऊन वाचन झाल्यावर ते प्रसिद्ध करायचा.\nनितीन आपल्या पूर्वजाकडून मिळालेल्या वारसाचे जतन संवर्धन व्हावे, या उद्देशाने प्रत्येक गावात जाऊन स्थानिकांना शिल्पाची माहिती व महत्व समजावून सांगतो. आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान अश्या विविध राज्यात जावून 50 हून जास्त किल्ले आणि 400 हून अधिक लेणीस भेट देऊन अभ्यास केला आहे.\nनितीनने भुईकोट सोलापूरचा हे समग्र माहिती व चित्रमय असलेल्या पुस्तकाचे लेखन केले. तसेच नितीनला जुनी नाणी, नोटा, हस्तलिखित पत्रे संग्रह करण्याचा छंद आहे.\nसिध्दापूरच्या गावातील द्वारपालाची मूर्ती विद्यापीठात\nनितीन यास क्षेत्रभेटी ���रम्यान सिद्धापूर या गावात द्वारपालांची एक जुनी मूर्ती निदर्शनास आली. त्यानंतर त्याने या गावातील सरपंच संतोष सोनगे यांना या द्वारापालाची माहिती आणि महत्त्व समजून सांगितले. त्यानंतर सरपंच सोनगे यांनी या मूर्तीची झीज व हानी टाळण्यासाठी तसेच संशोधकांच्या अभ्यासासाठी ही मूर्ती अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संग्रहालयास आणून दिली.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nसुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी\nशिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत.\nIND vs AUS सामन्यात हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या नावावर नवा रेकॉर्ड, २१ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला.\nIPL 2021 चेन्नई सुपर किंगच्या या 4 धडाकेबाज खेळाडूसाठी ठरू शकते शेवटचं सीजन..\nPrevious articleजेव्हा बाबासाहेब व्हायोलिन वाजवतात…\nNext article‘गब्बर’चा धमाका तर केएल राहुलच्या पदरी निराशा; दिल्ली कॅपिटल्सचा पंजाबवर दणदणीत विजय\nकहाणी भारतातील एका रहस्यमय मंदिराची: येथे रात्री थांबल्यास माणसे होतात दगड\nचित्तोडगड: ७०० एकर परिसरात वसलेल्या भारतातील सर्वांत मोठ्या किल्याचा इतिहास…\nछ.संभाजीराजे चरित्रातून आज आपण काय शिकावे : डॉ.विकास पाटील यांचा विशेष लेख..\nया कारणामुळे इतिहासात भारताला विश्वगुरू म्हटले जायचे…\nयुरोपीय देशाने पहिल्यांदा भारतावर आक्रमण या मसाल्यामुळे केले होते….\nयुद्धाच्या सर्व सीमा ओलांडून या देशातील सैनिकांनी 40000 महिलांच्या इज्जतीवर हात टाकला होता.. \nलेपाक्षी मंदिर: कोणत्याही साहाय्याविना उभे आहेत या मंदिराचे खांब..\nपाकशास्त्रातही तरबेज असलेल्या बाबासाहेबांना स्वयंपाक तयार करून मित्रांना खाऊ घालण्याने विलक्षण आनंद व्हायचा..\nपहिल्या मुस्लिम महिला शासकाच्या रुपात रजिया सुलतानने इतिहास रचला होता…\nलोहारु रियासत वाचवण्यासाठी एक कुत्रा मुघलांच्या सैन्याशी लढला होता…\n मुगल बादशहा अकबरची बायको नादिराच सलीमची ‘अनारकली’होती…\nया पाच शास्त्रज्ञांचा मृत्यू त्यांनी लावलेल्या शोधामुळेच झाला होता…\nया मंदिरातील शिवलिंग दररोज तीनवेळा रंग बदलते, जाणून घ्या यामागील रहस्य…\nया कारणामुळे इतिहासात भारताला विश्वगुरू म्हटले जायचे…\nदरवर्षी उ��्साहात भाऊबीज साजरी कारण्यामागचे हे कारण तुम्हाला...\nकुंभ राशीच्या लोकांना शनीच्या साडेसाती पासून कधी मिळणार मुक्ती\n‘या’ विदेशी महिलेनं भारतात संस्कृतमध्ये विषयात मिळविले सुवर्णपदक\nआजचा दिवस एमएस धोनीसाठी आहे खास: ‘हे’ आहे कारण….\nया विषाणूंनी कधीकाळी मृत्यूचे थैमान घातले होते…..\nसध्या ब्लू राईस नावाची एक डिश सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/3607/", "date_download": "2021-05-18T02:42:45Z", "digest": "sha1:BRYSDYE5BORI5PWSKZTW3RGDYJANRQ4Y", "length": 10067, "nlines": 83, "source_domain": "aajdinank.com", "title": "प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापरास मनाई - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nप्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापरास मनाई\nनांदेड दि. 12:- भारतीय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व अन्य राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने अलिकडच्या काळात प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरल्याने हा एक प्रकारे ध्वज संहितेचा अवमान आहे. राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय ध्वज संहितेचे काटेकोर पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरण्यास प्रतिबंध असून नागरिकांनी याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे गृह विभागाने परिपत्रक काढून नागरिकांना आवाहन केले आहे.\nप्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरुन ते रस्त्यावर इतरत्र पडल्याने तो राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. प्रत्येक नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान हा राखला जाणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत निर्देश देण्यात आले आहेत.\nराष्ट्रध्वज संहितेच्या कलम 2.2 मधील प्रयोजनासाठी कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर कोणीही करु नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर हा करायचा झालाच तर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे सर्व स्तरावर याबाबत जनजागृती केली जात असून त्यात पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., ममहानगरपालिका आयुक्त, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी / माध्यधमिक/ प्राथमिक आदि कार्यालयांचा समावेश आहे.\n← हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 79 रुग्ण; तर 27 रुग्ण बरे\nनांदेडमध्ये 99 बाधितांची भर तर तीन जणाचा मृत्यू →\nवित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त\nऔरंगाबाद जिल्ह्यात 1126 कोरोनामुक्त, चार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nनांदेड जिल्ह्यात 25 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/ipl-suspended-for-this-season-vice-president-bcci-rajeev-shukla-to-ani/", "date_download": "2021-05-18T02:35:18Z", "digest": "sha1:75FKHBROWJW5XQO6VEEVUJB7G7OG55BT", "length": 11067, "nlines": 122, "source_domain": "bahujannama.com", "title": "यंदाच आयपीएल 2021 स्थगित ! बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती - बहुजननामा", "raw_content": "\nयंदाच आयपीएल 2021 स्थगित बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती\nin क्रिडा, ताज्या बातम्या\nवृत्त संस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आयपीएल 2021 मधील काही संघांच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज न एक मॅच खेळण्यास देखील नकार दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्थगित करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ‘एएनआय’ला दिली आहे.\nआयपीएलच्या या वर्षीच्या स्पर्धेवर कोरोनाचे संकट वाढले होते. एकामागोमाग एक धक्कादायक बातम्या आयपीएलच्या मैदानातून समोर येत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) या दोन संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यानंतर संघ व्यवस्थापनाने उद्याचा (दि.5) सामना खेळण्यास असमर्थता दाखवली होती.\nचेन्नईचे बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि टीमचे सीईओ एस विश्वनाथन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संघ व्यवस्थापनाने उद्याचा सामना खेळण्यास असमर्थता दाखवली. लक्ष्मीपती बालाजी यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेले संघातील खेळाडूंना पुढील तीन चाचण्या जोपर्यंत निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत संघ सामना खेळू शकत नाही, अशी भूमिका चेन्नई सुपरकिंग्ज संघाने घेतली.\nदरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्थगित करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ‘एएनआय’ला दिली आहे.\nTags: aniBCCIChennai Super KingsCoronaIPL 2021Vice President Rajiv Shuklaआयपीएल 2021उपाध्यक्ष राजीव शुक्लांएएनआयकोरोनाचेन्नई सुपर किंग्जबीसीसीआय\nकंगना रनौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, ममता बॅनर्जींवर टिप्पणी केल्यानंतर झाली ‘अॅक्शन’\nभाजपानं देशव्यापी आंदोलनाची हाक दिल्यानंतर शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी संतापल्या, म्हणाल्या…\nभाजपानं देशव्यापी आंदोलनाची हाक दिल्यानंतर शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी संतापल्या, म्हणाल्या...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nयंदाच आयपीएल 2021 स्थगित बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती\nवृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन समितीच्या सदस्यपदी आनंद तांबे यांची निवड\nलॉकडाऊनमुळे ऑनलाईन ‘सोने-चांदी’च्या खरेदीवर मिळतेय ऑफर, Gold च्या दरात आजही घसरण, जाणून घ्या आजचे दर\nराज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन\nउपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही; बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे अजित पवारांचे निर्देश\nभाजप नेत्याचा रोहित पवारांवर निशाणा, म्हणाले – ‘बारामतीला Remdesivir सहज मिळतात, मग जामखेडला का नाही\nCovaxin लस कोरोनाच्या ब्रिटन आणि भारतात सापडलेल्या स्ट्रेनविरूद्ध परिणामकारक – भारत बायोटेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AD", "date_download": "2021-05-18T02:45:53Z", "digest": "sha1:N2XOHDJGJ5KQU5OVFHYP2N7AHNMOTTGA", "length": 4342, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९९७ मधील खेळ (१ क, २१ प)\n► इ.स. १९९७ मधील चित्रपट (३ क, ८ प)\n► इ.स. १९९७ मधील जन्म (१०० प)\n► इ.स. १९९७ मधील मृत्यू (६० प)\n\"इ.स. १९९७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०९:५५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-05-18T00:45:43Z", "digest": "sha1:YK2HOZ7PXJMP7XQCI5YE4F65QYA7NPEW", "length": 11105, "nlines": 226, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युक्रेन फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nयुक्रेन १ - ३ हंगेरी\n(उझहोरोद, युक्रेन; एप्रिल २९, इ.स. १९९२)\nयुक्रेन ६ - ० अझरबैजान\n(क्यीव, युक्रेन; ऑगस्ट १५, इ.स. २००६)\nक्रोएशिया ४ - ० युक्रेन\n(झाग्रेब, क्रोएशिया; मार्च २५, इ.स. १९९५)\nस्पेन ४ - ० युक्रेन\n(लीपझीग, जर्मनी; जून १४, इ.स. २००६)\nयुएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद\nयुक्रेन फुटबॉल संघ हा युक्रेन देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने क्यीवमधील ऑलिंपिक स्टेडियममधून खेळतो. १९९१ साली सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेल्या युक्रेन फुटबॉल संघाने आजवर केवळ एका फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून पदार्पणातच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.\n२०१२ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी युक्रेन सह-यजमान (पोलंडसह) आहे. ही युक्रेनची पहिली यूरो स्पर्धा आहे.\nयजमान असल्यामुळे युक्रेनला ह्या स्पर्धेत आपोआप पात्रता मिळाली.\nयुएफा यूरो २०१२ गट ड\nइंग्लंड ३ २ १ ० ५ ३ +२ ७\nफ्रान्स ३ १ १ १ ३ ३ ० ४\nयुक्रेन ३ १ ० २ २ ४ -२ ३\nस्वीडन ३ १ ० २ ५ ५ ० ३\nयुएफा यूरो २०१२ अंतिम संघ\nचेक प्रजासत्ताक • ग्रीस • फ्रान्स • इंग्लंड\nक्रोएशिया • आयर्लंडचे प्रजासत्ताक\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (युएफा)\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • इंग्लंड • एस्टोनिया • फेरो द्वीपसमूह • फिनलंड • मॅसिडोनिया • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लंड • इस्रायल • इटली • कझाकस्तान • लात्व्हिया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • माल्टा • मोल्दोव्हा • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • उत्तर आयर्लंड • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मारिनो • स्कॉटलंड • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • वेल्स\nनिष्क्रिय: सी.आय.एस. • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १७:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-anushka-shetty-to-salman-khan-these-films-stars-gained-weight-for-role-5756694-NOR.html", "date_download": "2021-05-18T02:15:26Z", "digest": "sha1:HJQT7SKPBWTVODCDAJNYTQ3FER7GKTUG", "length": 3667, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Anushka Shetty To Salman Khan These Films Stars Gained Weight For Role | अनुष्का शेट्टी ते सलमान खान पर्यंत, फिल्मसाठी या स्टार्सने वाढवले किलो-किलोने वजन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nअनुष्का शेट्टी ते सलमान खान पर्यंत, फिल्मसाठी या स्टार्सने वाढवले किलो-किलोने वजन\nबाहुबलीमधून बॉलिवूडमध्ये फेमस झालेली साऊथ फिल्मची अॅक्ट्रेस अनुष्का शेट्टीचा 'साइज झिरो' रिलीज होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहे. डायरेक्टर प्रकाश कोवेलामुदी यांच्या या फिल्मसाठी अनुष्काने तिचे वजन 20 किलोने वाढवले होते. इंडस्ट्रीमध्ये अनुष्काच नाही तर असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी आपापल्या रोलसाठी वजन वाढवले आहे. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच सेलेब्सबद्दल सांगणार आहोत ज्यांनी चित्रपटांसाठी वजन वाढवले आहे.\nया चित्रपटांमध्ये झळकली अनुष्का\n- अनुष्काने 2005 मध्ये 'सुपर' सिनेमातून डेब्यू केले होते. याशिवाय तिने 'विक्रमार्कुदु' (2006), 'अरुंधती' (2009), 'वेदम' (2010), 'सिंघम' (2010), 'रुद्रमादेवी' (2015), 'बाहुबली: द बिगनिंग' (2015) सह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.\nपुढील स्लाइडमध्ये, वाचा दंगलसाठी आमिरने किती केले वजन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/the-movie-back-to-school-121040900027_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2021-05-18T02:44:51Z", "digest": "sha1:WF7DD4VQK35KWDOKL5PYLYE2MGJDUEPN", "length": 13094, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'बॅक टू स्कुल' सिनेमाचा मुहूर्त संपन्न | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'बॅक टू स्कुल' सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nकाही महिन्यांपूर्वी 'बॅक टू स्कुल' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच या सिनेमाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र सिनेमातील कलाकार, सिनेमाची कथा, प्रदर्शनाची तारीख याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.\nमात्र नुकताच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा दिमाखात संपन्न झाला. मुंबईत झालेल्या या सोहळ्याला कलाकारांसोबतच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैय्या भोसले आणि विद्यमान आमदार महेशदादा लांडगे तसेच नगरसेविका सोनाली गव्हाणे उपस्थित होते. या सिनेमाची वैशिष्ट्य म्हणजे सोनाली गव्हाणे, मेघराज भैय्या भोसले आणि महेशदादा लांडगे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.\nया सिनेमात सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण ( विश्वासराव ), सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा आगरवाल आदी अनेक कलाकार भूमिका निभावताना दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने निशिगंधा वाड बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपटात दिसणार आहे.\nसिनेमाचे पोस्टर आणि नावावरून हा सिनेमा नक्कीच शाळेच्या अविस्मरणीय आणि गोड आठवणींना उजाळा देणारा असणार हे तर नक्की. रंगसंस्कार प्रॉडक्शनच्या 'बॅक टू स्कुल' या सिनेमाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले असून पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे आहे. शुभांगी सतीश फुगे आणि सतिश महादु फुगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सहनिर्माता हनुमंत नाडेकर असून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुदर्शन रणदिवे, अमित बेंद्रे, अमृता पाटील, प्राची फुगे, अमृत झांबरे, किरण झांबरे, दिपक गडदे यांनी काम पहिले आहे. श्रीनिवास गायकवाड छायाचित्रण दिग्दर्शक केले आहे. रंगसंस्कार प्रोडक्शन हाऊसने यापूर्वी 'रामप्रहर' नावाचा सिनेमा केला असून तो २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.\n“म्हणूनच मीरा अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकले”\nपरिपूर्ण सौंदर्याने नटलेले ‘वेल डन बेबी’चे आगामी गाणे ‘हलकी हलकी’\nअॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा वेल डन बेबी, 9 एप्रिल 2021 चा खास प्रीमिअर\n'पिकासो'वर राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची मोहोर\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nप्रियांका चोप्राचा पती निक जोनास शूटच्या वेळी जखमी ...\nप्रियंका चोप्रा आणि निक जोनास सोशल मीडियावर खूप अॅ क्टिव असतात. प्रियंका चोप्रा सध्या ...\n१. आळशी बायको:- स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा. २. धमकवणारी बायको:- कान खोलून ...\nRadhe: ईदवर सलमान खानला रिटर्न गिफ्ट मिळाले, राधेने ...\nयंदाच्या ईदच्या निमित्ताने सलमान खानने 'राधे' चित्रपटाद्वारे आपल्या चाहत्यांना एक खास भेट ...\nकोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठीचा सलाम'\n१३ मे २०१७ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी प्लॅनेट मराठी या पहिल्या मराठी ओटीटी ...\nदेशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर\nदेशात कोरोनाचा कहर सुरुच असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AE", "date_download": "2021-05-18T02:44:37Z", "digest": "sha1:OYYA337BSAMXJYGXZ6LQ7KKFQ3OKH6WI", "length": 4433, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बाराव�� शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९९८ मधील खेळ (१ क, २८ प)\n► इ.स. १९९८ मधील चित्रपट (३ क, ७ प)\n► इ.स. १९९८ मधील जन्म (१ क, ६९ प)\n► इ.स. १९९८ मधील मृत्यू (५० प)\n\"इ.स. १९९८\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at १०:०५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/bangal-dalit-society-renew-ramdas-athavale-say/", "date_download": "2021-05-18T01:00:32Z", "digest": "sha1:CTM3QMI2IUTSYIZB3EDY35PHG65AZYWJ", "length": 9611, "nlines": 104, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "पश्चिम बंगालमध्ये अंफाण वादळात उध्वस्त झालेल्या दलितवस्त्यांचे पुनर्वसन करा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आवाहन - Times Of Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगालमध्ये अंफाण वादळात उध्वस्त झालेल्या दलितवस्त्यांचे पुनर्वसन करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आवाहन\nमुंबई दि. 2 – अंफाण वादळात पश्चिम बंगाल मधील अनेक जिल्ह्यांत मोठी हानी झाली आहे. त्यात सुंदरबन ; चोबिस परगणा ; मेदनापूर ; हुगळी; हावराह; नदिया या जिल्ह्यांत दलित वस्ती असणारी गावे अंफाण वादळा�� उध्वस्त झाली आहेत. त्या गावांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही या गावांतील दलित वस्त्यांना मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगाल च्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून 1 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पश्चिम बंगाल सरकार ने त्वरित तेथील दलितवस्त्यांकचेही पुनर्वसन करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे. त्यासाठी पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना ना रामदास आठवले लवकर पत्र पाठविणार आहेत.\nपश्चिम बंगाल च्या सुंदरबन जिल्ह्यातील बशरा; होरीन हुडा; कालिबारी; चांदीबारी; मोहोनपूर; मल्लिकघेरी; या गावांचे येथील विद्याधारी नदीचे अनेक ठिकाणचे बांध फुटल्याने नुकसान झाले आहे.या गावांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) पश्चिम बंगाल प्रदेश अध्यक्ष मृत्युंजय मलिक यांनी भेट देऊन या गावांतील दलित वस्त्या अंफाण वादळात पूर्ण उध्वस्त झाल्याची पाहणी केली. त्याबाबत चा अहवाल त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं आणि केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांना पाठवीला आहे.येथील दलित वस्त्यांना मदत मिळत नसल्याची व ममता बॅनर्जी सरकार गावांतील दलित वस्त्यांकडे लक्ष देत नसल्याची तक्रार रिपाइं( आठवले) प्रदेश अध्यक्ष मृत्युंजय मलिक यांनी केली आहे. त्यानुसार लवकरच ना रामदास आठवले पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांना पत्र लिहून अंफाण वादळात उध्वस्त गावांना त्यांतील दलित वस्त्यांना त्वरित मदत करण्याची मागणी करणार आहेत.\nATKT बदल काय म्हणाले उदय सामंत\n‘वंचित’च्यावतीने सोलापुरात कम्युनिटी हॉस्पिटलची सुरुवात\nATKT बदल काय म्हणाले उदय सामंत\nहिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटी रूपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत\nहिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटी रूपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हव���”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-18T01:41:38Z", "digest": "sha1:KWT4IXZ4WJL7XKUAYNAZ3B2UWFFZHMAE", "length": 8901, "nlines": 116, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "प्लॅस्टिकपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाच्या वापराविरोधात गृहमंत्रालयाने जारी केल्या सूचना | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर प्लॅस्टिकपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाच्या वापराविरोधात गृहमंत्रालयाने जारी केल्या सूचना\nप्लॅस्टिकपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाच्या वापराविरोधात गृहमंत्रालयाने जारी केल्या सूचना\nगोवा खबर: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव/प्रशासक तसेच सर्व मंत्रालये/विभागांच्या सचिवांना सूचना जारी केल्या असून भारताची ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाप्रती अपमान प्रतिबंधक कायदा 1971 मधील तरतुदींची कठोर अंमलबजावणी करायला सांगितली आहे. राष्ट्रध्वज आपल्या देशातील जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करतो त्यामुळे त्याला आदराचे स्थान मिळायला हवे असे या सूचनेत म्हटले आहे. यासंदर्भात व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवायला हवा तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांतून याचा व्यापक प्रचार-प्रसार केला जावा असेही या सूचनेत म्हटले आहे.\nमहत्त्वपूर्ण राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाच्या वेळी कागदी राष्ट्रध्वजाऐवजी प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेले राष्ट्रध्वज वापरले जातात असे निदर्शनाला आले आहे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांचे कागदी राष्ट्रध्वजाप्रमाणे विघटन होत नाही. त्यामुळे कागदी राष्ट्रध्वजाचा वापर केला जावा असे या सूचनेत म्हटले आहे.\nPrevious articleनीती आय��गाने सुरू केले ‘पीच टू मूव्ह’ गतिशीलता क्षेत्रातील उद्योन्मुख स्टार्टअप्ससाठी ‘मोबिलिटी पीच स्पर्धा’\nNext articleइतरांच्या आयुष्यात शाश्वत सुधारणा घडवून आणण्याप्रती बांधिलकी मानणे हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर...\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे :...\nतौक्ते वादळाच्या संकटकाळात कॉंग्रेस पक्षाची तातडीने मदत कार्य पोचविण्याची तयारी : दिगंबर...\nकॅसिनो प्राइड 2 चे 24 रोजी भव्य उद्धाटन\nसरकारी शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट\n२०२२ पर्यंत भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ आणि कुशल भारत पाहाणे हे आमचे ध्येय...\nतीन वेळा तलाक विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पंतप्रधानांकडून स्वागत\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकोरोना रुग्ण व कोरोना लक्षणे असणाऱ्यांसाठी आपने सुरू केली डॉक्टर हेल्पलाईन...\nचेन्नई, मुंबईसह 16 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.hindigatha.com/2020/03/marathi-essay-on-mobile-shap-ki-vardan-for-kids-and-students.html", "date_download": "2021-05-18T02:12:03Z", "digest": "sha1:BA3D4KU3OQRE5K4DEYYRJJEFHSB63LL2", "length": 19323, "nlines": 91, "source_domain": "www.hindigatha.com", "title": "Marathi Essay on \"Mobile Shap ki Vardan\", \"मोबाईल शाप कि वरदान\" for Kids and Students.", "raw_content": "\nमोबाईल शाप कि वरदान\nआजच्या काळात सर्वच क्षेत्रातील तंत्रज्ञान फारच विकसित झालेले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे कि ती एक मोठी क्रांतीच झालेली जाणवते. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे. घराघरातील प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल पहावयास मिळत आहे. त्यातही विलक्षण अशी विविधता आलेली आहे. घरातल्या फोनची जागा या मोबाईलने केव्हाच घेतली आहे. अशा या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे कधी-कधी मोबाईल नकोस वाटू लागतो. त्यातूनच प्रश्न निर्माण होतो – ‘ मोबाईल शाप कि वरदान\nपण, ज्यावेळी एखादे नवीन तंत्रज्ञान निर्माण होते तेव्हा ती मानवी सुखसोयी या दृष्टीनेच उदयास येते. मानवाचे कल्याण साधणे हाच एकमेव हेतू या तंत्रज्ञानामागे असतो. मोबाईलसुद्धा एक विकसित स्वरुपाचे तंत्रज्ञान आहे, ते शाप कसे असेल ते एक फार मोठे वरदानच आहे. फक्त मोबाईलचा नको तितका आणि नको तसा अतिरिक्त वापर केला जातो, त्यावेळी हा मोबाईल शापच वाटू लागतो, मग तो दुसऱ्याचा असो किंवा आपलाच असो. आपल्याच मोबाईलवर येणारे ते कॉल्स, ते एस. एम. एस. रात्रीअपरात्री केव्हाही येतात. अक्षरश: पिच्छाच पुरवितात. अर्थात, स्विच ऑफ ने त्याचा बंदोबस्त होऊ शकतो परंतु हे प्रत्येक वेळी स्विच ऑफ चालत नाही किंवा कधी कधी स्विच ऑफ करणे राहूनच जाते. हे झाले आपल्या मोबाईलचे पण दुसऱ्याच्या मोबाईलची तर बातच अलग…\nकसले हि भान न राखता, तासनतास मोबाईलवर गप्पागोष्टी करणारे पुरुष, महिला आपल्याच मस्तीत गुंग असतात. अगदी सुखानेच वार्तालाप चालू असतो. महिला वर्ग तर कित्येकदा आजचा मेनू काय इथपासून त्याची आख्खी रेसीपी मोबाईलच्या माध्यमातून घेत असतात अशा वेळी त्या मोबाईलचा आपल्याला होणारा त्रास,दुसऱ्याला होणारा त्रास. कितीतरी वेळ बोलत राहिल्यामुळे स्वतःलाच भरावे लागणारे बिल, स्वतःच्या व इतरांच्या ही आरोग्यावर होणारा परिणाम, होणारे प्रदूषण हे सारे अटळच असते. पण लक्षात कोण घेतय. कळते पण वळत नाही. तीच गत मोबाईलच्या वापराची असते. तसे पाहिले तर पुर्वीच्यासारखी मोबाईल हि चैनीची वस्तू राहिलेली नाही.\nमोबाईल हा आजच्या काळातील प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटकच बनला आहे. एक अत्यावशक घटक युवावर्ग, महिलावर्ग यांच्याकडे मोबाईल,सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यकच असतो. कोणतीही अप्रिय घटना, प्रसंग, अपघात घडल्यास घरच्या मंडळीशी संपर्क साधता यावा या दृष्टीने मोबाईल सारखे दुसरे जलद व प्रभावी साधन नाही. एकाक्षणात एकमेकांशी संपर्क साधून व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य तो निर्णय त्वरित घेता येतो, त्यावेळी मोबाईल वरदान नाही असे कोण म्हणेल युवावर्ग, महिलावर्ग यांच्याकडे मोबाईल,सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यकच असतो. कोणतीही अप्रिय घटना, प्रसंग, अपघात घडल्यास घरच्या मंडळीशी संपर्क साधता यावा या दृष्टीने मोबाईल सारखे दुसरे जलद व प्रभावी साधन नाही. एकाक्षणात एकमेकांशी संपर्क साधून व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य तो निर्णय त्वरित घेता येतो, त्यावेळी मोबाईल वरदान नाही असे कोण म्हणेल वेळ, पैसा, श्रम वाचविण्यासाठी व त्यांचा अन्य चांगल्या कामांसाठी वापर करता येऊ शकतो. जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी कुठेही मोबाईलच्या माध्यामातून आपण पोहोचू शकतो. आज तर असे काही मोबाईल तंत्रज्ञान विकसित केले आहे कि मोबाईल हँडसेटच्या त्या छोट्या स्क्रीनवर आपण संवाद साधलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहू शकतो. केवढी ही मोबाईल क्रांती झाली आहे, बर\nएखाद्या दूर देशीच्या, दूर ठिकाणाची इत्यंभूत माहिती मोबाईलवरून घेऊ शकतो. मोबाईलद्वारे एखाद्या ठिकाणचे हवामान, तापमान आपण समजू शकतो,आवडते संगीत ऐकु शकतो. मोबाइलवरच कॅमेराची सोय असल्यामुळे कुठेही अगदी कसलेही (निसर्गाचे वा सभा-संमेलनाचे) फोटो काढता येतात. इतके सारे फायदे पाहिल्यावर मोबाईल ‘वरदान’ नाही असे कोण म्हणेल पण त्याचा वापर मात्र योग्य तऱ्हेनेच केला गेला पाहिजे हे ही तितकेच सत्य आहे. मोबाईलचा नको तितका व नको तसा अतिरिक्त वापर करणे सर्वार्थाने चूक आहे.\nत्याचा तसा वापर करणे हे नुसतेअयोग्यच नव्हे तर कित्येकदा ते घातकच आहे. कित्येकदा मोटरमेन किंवा मोटारसायकलस्वार आपले वाहन चालविताना खुशाल मोबाइलवर बोलत असतो. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असते. तरीही हे सारे घडतेच आहे. नियम धाब्यावर बसवून कायद्याचे उल्लंघन करून वाट्टेल तिथे मोबाईलचा वापरकेलेला दिसतो हे प्रकार सर्रास दिसून येत आहेत. परवाच मी चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याला बाईक चालवत असताना फोनवर बोलताना मी पहिले आहे. त्यावेळी मी त्याला हटकण्याचा प्रयत्न ही करेन पण तो वेगाने गाडी चालवत होता अन मी एका ‘पादचारी सडकपार’ अशा अवस्थेत होतो. सांगायचे तात्पर्य इतकेच कि असा हा मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. मोबाईलवरचा एस. एम. एस. प्रकार तर किती तरी गुन्हयांना निमंत्रण देणारा असतो. कधी कधी तर पोलिस स्टेशनचे खेटेही घालावे लागतात. हे सारे प्रकारअसतात मोबाईलचे – मोबाईल धारकांचे\nमोबाईलवरून सारखे फोन करत राहणे, एखाद्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार असू तर त्यासाठी कमीत कमी ५ ते ७ फोन्स तर आवश्यकच होत असतात. खर तर मोबाईल नसतानाही भ���टी गाठीचे प्लानिंगअगदी पद्धतशीरपणे होत असे. मोबाईलमुळे अधिक कार्यक्षम होतो हे हि खरेच कित्येकदा मोबाईलचा खूप त्रास हि होतो, वाट्टेल त्या ठिकाणी मोबाईलवरून मोठ्यामोठ्याने बोलले, सभासद्स्थानी ही मोबाईल चालूच ठेवले. कधी कधी तर मोबाईलवरून इतक्या मोठ्या आवाजात बोलतात कि बोलणाऱ्याला सांगावेसे वाटते “अरे बाबा, आणखीन जरा आवाज वाढविलास तर तो मोबाईल न वापरताही तुझे नुसते बोलणेही त्याला ऐकू जाईल. मोबाईल सगळीकडेच असतो पण त्याचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. मोबाईलवरचा कॅमेराही कधी कधी कुरापत काढणारा; गुन्ह्यात भर टाकणारा ठरतो. मिस्सड कॉल हा ही त्यातलाच एक प्रकार\nयाशिवाय मोबाईलचा अतिरिक्त वापर हा अनेक शारीरिक व्याधींना निमंत्रण देणारा असतो. मेंदू, किडनी,हृदय इ. अवयवावर हि मोबाईल फार मोठा परिणाम करू शकतो. एकूणच काय, तर मोबाईलचा योग्य वापर केला तर मोबाईल वरदानच आहे नाही तर शाप\nहिंदी निबंध | हिंदी अनुछेद | हिंदी पत्र लेखन | हिंदी साहित्य | हिंदी भाषण | हिंदी समाचार | हिंदी व्याकरण | हिंदी चुट्कुले | हिंदी जीवनियाँ | हिंदी कवितायेँ | हिंदी भाषण | हिंदी लेख | रोचक तथ्य |\nसामाजिक मुद्दों पर निबंध\nहिन्दी गाथा एप इंस्टॉल करें\nआप सभी का हिंदी गाथा वेबसाइट पर स्वागत है | जैसा की आपको जानकर बहुत ख़ुशी होगी की हमारी मातृभाषा \"हिंदी\" आज वर्ल्ड वाइड वेब में बहुत ज्यादा प्रचलित होती जा रही है | इसी कारण हमारा भी दायित्व बनता है की हम अपने सभी हिंदी पढने वाले पाठकों को हिंदी में ज्ञानवर्धक जानकारिय दे सके चाहे वह अनुछेद हो या निबंध हो या हिंदी साहित्य हो या और कुछ | हमारा यही प्रयास रहता है की अपने सभी पाठकों को उनकी जानकारी की पाठन सामाग्री प्रदान कर सके |\nयदि हमारे किसी पाठक को लगता है की वह भी अपना योगदान हिंदी गाथा वेबसाइट पर देना चाहता है तो हिंदी गाथा उसके लिए सदेव खुला है | वह पाठक किसी भी तरह का आर्टिकल या निबंध या कुछ और अगर हिंदी गाथा वेबसाइट में प्रकाशित करना चाहता है तो वह Contact Us पेज में जा कर अपनी पठान सामाग्री भेज सकता है |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/05/02/rajsthan-royal-signed-south-afrika-player/", "date_download": "2021-05-18T00:55:58Z", "digest": "sha1:FPATYNWBK4MP35MPCVSBF5TNTFBNHGS5", "length": 14483, "nlines": 173, "source_domain": "yuvakatta.com", "title": "19 वर्षांखालील विश्वचषकात संघाचं दोनदा प्रतिनिधित���व करणार्या आफ्रिकेच्या 'या'खेळाडूला राजस्थानने दिली संधी - YuvaKatta", "raw_content": "\nHome क्रीडा 19 वर्षांखालील विश्वचषकात संघाचं दोनदा प्रतिनिधित्व करणार्या आफ्रिकेच्या ‘या’खेळाडूला राजस्थानने दिली संधी\n19 वर्षांखालील विश्वचषकात संघाचं दोनदा प्रतिनिधित्व करणार्या आफ्रिकेच्या ‘या’खेळाडूला राजस्थानने दिली संधी\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\n19 वर्षांखालील विश्वचषकात संघाचं दोनदा प्रतिनिधित्व करणार्या आफ्रिकेच्या ‘या’खेळाडूला राजस्थानने दिली संधी\nइंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित मोसमासाठी इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी राजस्थान रॉयल्सने शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्झी याच्याशी करार केला. जैव-बबल थकव्यामुळे लिव्हिंगस्टोनने मागील महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून माघार घेतली.\nराजस्थान रॉयल्सने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्झीशी इंग्लंडच्या लिम लिव्हिंगस्टोनच्या जागी विव्हो आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामासाठी करार केला आहे. ‘ वीस वर्षीय कोएट्झीने आठ टी -20 सामने खेळले आहेत आणि 23.33 च्या सरासरीने नऊ बळी घेतले आहेत. तसेच 19 वर्षांखालील विश्वचषकात त्याने दोन वेळा दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे.\nआतापर्यंत खेळल्या गेलेल्या सहा सामन्यात राजस्थान संघाने केवळ दोन सामने जिंकले आहेत. दुखापतीमुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे बर्याच परदेशी खेळाडूंनी आयपीएल सोडले. परिस्थिती अशी झाली की सामन्यात केवळ चारच परदेशी खेळाडू शिल्लक राहिले. यामुळे संघाचे संतुलनही बिघडले आहे. दुखापतीच्या बोटामुळे बेन स्टोक्स सोडला. त्याच्या जागी संघात दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू व्हॅन डर ड्युसेनचा समावेश आहे.\nराजस्थान रॉयल्स सध्या पॉइंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. रविवारी जर हैदराबादकडून त्यांचा पराभव झाला तर बिंदू टेबलच्या तळाशी आठव्या स्थानावर जाईल तर हैदराबाद आधीच आठव्या स्थानावर आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nपंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…\nलोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो: पायलट म्हणून करतोय काम…\nPrevious articleकायरन पोलार्डचे वेगवान अर्धशतक: आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज\nNext articleसनरायझर्स हैदराबादने निवडला नवा सरसेनापती: वॉर्नरच्या जागी ‘या’ किवी खेळाडूकडे दिली संघाची कमान\nपाकिस्तानमध्ये जन्मलेले हे तीन खेळाडू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असल्यामुळे आयपीएलमध्ये खेळतात…\n‘हे’ दिग्गज खेळाडू प्रशिक्षक झाल्यास 2023 मध्ये भारत जिंकू शकतो विश्वचषक….\nमहेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीपैकी कोणाचं झालंय जास्त शिक्षण: वाचा एक स्पेशल रिपोर्ट….\nखूपच रोमांचकारी आहे रॉबिन उथप्पाची लव्हस्टोरी; जाणून घ्या त्याला दोनवेळा लग्न का करावे लागले\nहे पाच भारतीय क्रिकेटपटू आहेत निवृत्तीच्या वाटेवर; लवकरच करु शकतात घाेषणा ….\n‘या’ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुले क्रिकेटमध्ये करिअर करण्यात झाली फेल….\nयापूर्वी भारताच्या २ संघाने एकाचवेळी मालिका खेळल्या होत्या; असा होता मालिकेचा निकाल\nहे वेगवान गोलंदाज पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार एन्ट्री करूनही करियरमध्ये झाले फेल….\n‘या’ तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीमुळे घ्यावी लागली क्रिकेटमधून निवृत्ती\nअफगाणिस्तानमध्ये जन्मलेला हा भारतीय खेळाडू प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारायचा…\n1-2 नव्हे तर विराट कोहलीच्या शरीरावर आहेत 11 टॅटू, प्रत्येक टॅटूचा अर्थ घ्या जाणून….\nटेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हिटमॅन रोहित शर्माला हा विक्रम करण्याची संधी….\nया पुणेकर काकांनी तब्बल 66 वर्ष आपल्या हाताची नखे काढली नव्हती..\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी...\nअकबर बादशहाच्या एका चुकीमुळे चतुर बिरबलला आपला जीव गमवावा लागला होता.\nजन्मजात मुस्लीम नसताना देखील जिन्ना यांनी अलग पाकिस्तानची मागणी कशासाठी केली...\nराजस्थानमध्ये आहे हे अनोखे बालाजी मंदिर, वाचा नक्की काय आहे खासियत..\nराजा भूपिंदर सिंह यांच्या ‘खास’ महालात केवळ नग्न लोकांनाच प्रवेश मिळत...\nआपल्या घरामध्ये ठेवा फेंगशुई उंट: होतील चमत्कारिक फायदे….\nप्लास्टिक सर्जरी ही प्राचीन भारतीय वैद्यांनी जगाला दिलेली अनमोल भेट आहे.\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिश���तील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/lockdown-in-maharashtra-decision-to-increase-lockdown-in-maharashtra-health-minister-rajesh-tope/", "date_download": "2021-05-18T01:44:35Z", "digest": "sha1:3RWL6V6X43ON4BTNOFPGUWIFZDY4QDHA", "length": 9677, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय; Lockdown आठवडयाचा की 15 दिवसांचा याचा निर्णय नंतर घेणार - राजेश टोपे - बहुजननामा", "raw_content": "\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय; Lockdown आठवडयाचा की 15 दिवसांचा याचा निर्णय नंतर घेणार – राजेश टोपे\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं सध्या संपुर्ण राज्यभरात सुरू असलेले कडक निर्बंध पुढचे काही दिवस वाढविण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेला लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.\nवाढवण्यात आलेला लॉकडाऊन हा 7 दिवसांचा असेल की 15 दिवसांचा असेल याबाबतचा निर्णय नंतर घेण्यात येईल तसेच त्याबाबतची नियमावली 1 मे रोजी जाहीर करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं आहे. सध्या सुरू असलेला लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळाची आज महत्वाची बैठक झाली. त्यामध्ये राज्यात 18 ते 44 वयोगटातील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.\nTags: CoronadecisionLockdownMaharashtraRajesh TopeState governmentकोरोनानिर्णयमहाराष्ट्राराजेश टोपेराज्य सरक���रलॉकडाऊन\nसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ भोसले यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ\nमहाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढणार\nमहाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढणार\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय; Lockdown आठवडयाचा की 15 दिवसांचा याचा निर्णय नंतर घेणार – राजेश टोपे\nसलग 3 दिवसांच्या इंधन दरवाढीनंतर सर्वसामान्यांना दिलासा, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर\n भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणात (NHAI) सिव्हिल इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी; 56 हजार पगार, जाणून घ्या\nपुणे महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चोरी\nअक्षयतृतीयानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आंब्याची आकर्षक ‘आरास’ \nटाइम्स समूहाच्या अध्यक्ष इंदू जैन यांचं 84 वर्षी निधन\nदेशात होणार बॅटरी स्टोरेजचे उत्पादन, धावतील इलेक्ट्रिक वाहने आणि भासणार नाही इंधनाची आवश्यकता – केंद्रीय मंत्री जावडेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/20750", "date_download": "2021-05-18T00:30:56Z", "digest": "sha1:ZNF7ZUFJK3Y4HRGWOQLPTGCUK2PKYF44", "length": 10346, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "समता सैनिक दल कन्हान शाखा चा वर्धापन दिनानिर्मित विभिन्न स्पर्धा सह समारोह संपन्न | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नागपूर समता सैनिक दल कन्हान शाखा चा वर्धापन दिनानिर्मित विभिन्न स्पर्धा सह समारोह...\nसमता सैनिक दल कन्हान शाखा चा वर्धापन दिनानिर्मित विभिन्न स्पर्धा सह समारोह संपन्न\nकन्हान (ता प्र):-समता सैनिक दल कन्हान च्या वर्धापन समारोह दिनांक २९/नवंबर/२०२० ला सिद्धार्थ नगर स्थित बौद्ध विहार |सिद्धार्थ काॅलनी कन्हान येथे समता सैनिक दल शाखा कन्हान च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त सैनिक दलातील भिम सैनिका आयुष्यमती सुजाताताई नितनवरे यांच्या हस्ते रविवार ला सकाळी ७.००वाजता ध्वजारोहण करुन जयभिम सलामी देत बुद्ध वंदना कर०यात आली तसेच दिवसभर विविध कार्यक्रमामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित प्रशनोतर स्पर्धा परिक्षा , गाणी-गायन स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करुन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमोद खाडेकर(जिल्हा प्रमुख ,समता सैनिक दल ,नागपुर जिल्हा),पाडुरंग सोमकुंवर (दल आधिकारी,समता सैनिक दल ,नागपुर जिल्हा),गोपाल गोडाणे (कन्हान शाखा,दल प्रमुख कन्हान)यांचे हस्ते सर्व उत्तीर्ण परिक्षार्थि विद्यार्थी (विद्यार्थिनी ना प्रमाण पत्र देऊन गौरव कर०यात आ ले ,व प्रथम क्रमाक आलेले वेदांत वाघमारे , द्वितीय क्रमाक उत्तीर्ण झालेली कुमारी आरोही फुलझेले व , तृतीय क्रमांका वर उत्तीर्ण झाले उमंग मेक्षाम यांना दल चे जिल्हा प्रमुख प्रमोद खाडेकर, पाडुरंग सोमकुवर, दलअधिकारी नागपुर जिल्हा ,व कन्हान दल प्रमुख गोपाल गोडाणे याचे हस्ते पुरस्कार शिल्ड बक्षीस देऊन मुलाचे प्रोत्साहन कर०यात आले तसेच सर्वांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र बक्षीस देण्यात आले \nरंगारंग कार्यक्रम व जेवणाची व्यवस्था करण्यात आली याप्रसंगी कन्हान शाखेच्या सर्व सैनिकांनी जयभिम सलामी व आयुष्यमती रमाताई वासनिक यांच्या हस्ते ध्वजउतरण करुन वर्धापन दिवसाचा समारोप करण्यात आला\nPrevious articleवैरागड – देलनवाडी मानापूर रस्त्याची दुर्दशा\nNext articleअडगाव खु.येथे आॅल इंडिया पॅथर शाखेचे उद्घाटन\nभाजपसह कॉग्रेस,राष्ट्रवादीच्याही सदस्यांना सभापतीने दाखविला ��ेंगा सायकल वाटपात ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी सभापतींच्या सर्कलचे\nकरंभाड जि प. सर्कल चे अनेक गावां मध्ये कोरोना गावांमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न केले जाणार आहे बि.डिओ अशोंक खाड़े\nपरी.पो उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांचा उत्कुष्टकार्याबद्दल सत्कार.मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार संघ व्दारे शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार.\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nकरंभाड येथुन १,२५,000 लाख रुपयांची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकरी...\nआमडी- हिवरी गावात चक्रीवादळाने घराचे छत उडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/5518/", "date_download": "2021-05-18T02:12:25Z", "digest": "sha1:E62LZTOC5USTARI23FP5Y3Y7DFRGCXZH", "length": 15795, "nlines": 88, "source_domain": "aajdinank.com", "title": "मुख्यमंत्री योगींनी दिले हाथरस प्रकरणाच्या CBI चौकशीचे आदेश - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nकायदा व सुव्यवस्था क्राईम दिल्ली देश विदेश\nमुख्यमंत्री योगींनी दिले हाथरस प्रकरणाच्या CBI चौकशीचे आदेश\nहाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने\nअन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील; काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी\nलखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित��यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण हाथरस प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी करण्याची शिफारस केली आहे.\nउल्लेखनीय आहे की मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून शनिवारी अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी आणि डीजीपी हितेशचंद्र अवस्थी हाथरसमधील पीडित कुटुंबास भेटण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला.\nगेल्या अनेक दिवसांपासून या विषयावरून विरोधी पक्ष आंदोलन करत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसमध्ये पोहोचल्या असून रविवारी समाजवादी पक्षाचे शिष्टमंडळ तेथे जाणार आहेत.\nविशेष म्हणजे या प्रकरणावरुन विरोधी पक्ष कायदा व सुव्यवस्थेबाबत योगी सरकारवर निशाणा साधत आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी मुख्यमंत्री योगी यांच्याकडे राजीनामा मागत आहेत, तर बसपा सुप्रीमो मायावती यांनी, मुख्यमंत्री योगी यांनी गोरखपूरला जाऊन मठ चालवावे. अशी टीका केली आहे.\nपोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यूपी प्रशासनावर सत्य लपवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता योगी सरकारने दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले.\nहाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप\nनवी दिल्ली : हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता हाथरस बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारविरोधात जंतरमंतरवर आम आदमी पार्टीनेही निदर्शने केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही या निदर्शनांना उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ‘आप’तर्फे करण्यात आली. सीएए विरोधातल्या आंदोलनांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात काल जंतरमंतरवर आंदोलने झाली.\nजंतर मंतरवर आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संघटना उतरल्या होत्या. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जंतरमंतरवर जोरदार निदर्शने केली. युपी सरकार आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्टुडंट विंगतर्फेही जंतरमंतरवर मोठी घोषणाबाजी करण्यात आली.\nहाथरसमधील बलात्कार पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी देशातल्या डाव्या पक्षांनी काल जंतर मंतरवर आंदोलन केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, पॉलिटब्युरो सदस्य वृंदा करात, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा हे सर्व नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. सरकार या प्रकरणी मौन का बाळगून आहे असा सवाल या नेत्यांनी केला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही अशी टीका त्यांनी केलीय.\nअन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील; काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी\nहाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील, जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही. काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.\nराहुल गांधी व प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या घरातून बाहेर पडताच, माध्यमांनी त्यांना घेरले. माध्यमांशी बोलताना त्यांनी अन्याविरोधात लढाई सुरूच राहील. जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नसल्याचे म्हटले.\nपीडित कुटुंबाचा आवाज कुणीही दाबू शकत नसल्याचं राहुल गांधी यावेळी सांगितलं. तर, त्या कुटुंबाने आपल्या मुलीला शेवटचं पाहिलं देखील नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जबाबदारी समजली पाहिजे. असं प्रियंका गांधी यांनी यावेळी म्हटलं.\n← अटल बोगदा म्हणजे प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे प्रतीक : पंतप्रधान\nनांदेड जिल्ह्यात 122 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू →\nमाजी केंद्रीय मंत्री मेजर जसवंत सिंह (निवृत्त) यांचे निधन\nनगर वने विकसित करण्यासाठी पुणे शहराचे वारजे वनक्षेत्र “रोल मॉडल”-पर्यावरण मंत्री, प्रकाश जावडेकर\nसीबीएससी दहावी व बारावी परीक्षा ४ मेपासून\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/6409/", "date_download": "2021-05-18T01:53:41Z", "digest": "sha1:5LMGZDMLAUFI7NHKCCPI6P3ZHYKJCTO2", "length": 18907, "nlines": 195, "source_domain": "aajdinank.com", "title": "रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.३१ टक्क्यांवर - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nरुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.३१ टक्क्यांवर\nमुंबई, दि. २ : आज १०,२२५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,२४,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.३१ % एवढे झाले आहे.\nआज राज्यात ४,००९ नवीन रुग्णांचे निदान.\nराज्यात आज १०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे.\nआजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,६५,१६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,८७,७८४ (१८.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.\nसध्या राज्यात २५,३३,७८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,१९५ व्यक्त��� संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nराज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण –\nराज्यात आज रोजी एकूण १,१८,७७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –\nअ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण\n१ मुंबई २५९१११ २३०२३२ १०३४८ ५४९ १७९८२\n२ ठाणे २२४३०० २०१६२८ ५३५२ ३ १७३१७\n३ पालघर ४३१२९ ३९३३५ ९५२ २८४२\n४ रायगड ५९८२३ ५४८६९ १४०५ ३ ३५४६\n५ रत्नागिरी १००२३ ८३९८ ३७६ १२४९\n६ सिंधुदुर्ग ५०५८ ४३२४ १३३ ६०१\n७ पुणे ३३५०९४ ३०३६६५ ६७३४ २ २४६९३\n८ सातारा ४८००४ ४२१६८ १४१४ २ ४४२०\n९ सांगली ४७०६८ ४२९२४ १५५२ २५९२\n१० कोल्हापूर ४७३३२ ४५०६३ १६१० ६५९\n११ सोलापूर ४४३३४ ४०२६३ १४५३ १ २६१७\n१२ नाशिक ९५४२१ ८७८१९ १५४४ ६०५८\n१३ अहमदनगर ५६४११ ५०६८९ ८५७ ४८६५\n१४ जळगाव ५३६३९ ५०५१८ १३५० १७७१\n१५ नंदूरबार ६४२८ ५८९६ १४१ ३९१\n१६ धुळे १४२२८ १३६६७ ३४० २ २१९\n१७ औरंगाबाद ४२३३२ ३९८५२ ९७९ १५०१\n१८ जालना १०५२४ ९६५२ २८५ ५८७\n१९ बीड १४०२९ १२५२१ ४१५ १०९३\n२० लातूर २०८१८ १८२९८ ६१० १९१०\n२१ परभणी ६६९० ५८११ २३८ ६४१\n२२ हिंगोली ३६७९ ३०७७ ७४ ५२८\n२३ नांदेड १९२९३ १६९३५ ५२४ १८३४\n२४ उस्मानाबाद १५४२० १३७४७ ४९९ ११७४\n२५ अमरावती १७०७८ १५८५५ ३५४ ८६९\n२६ अकोला ८६०९ ७७०१ २८१ १ ६२६\n२७ वाशिम ५७८३ ५४७१ १३६ १ १७५\n२८ बुलढाणा १०६४२ ८३३२ १६९ २१४१\n२९ यवतमाळ १०९७५ १००५१ ३१६ ६०८\n३० नागपूर १०२५७६ ९५३२० २७३९ १० ४५०७\n३१ वर्धा ६६६६ ५९६८ २०४ १ ४९३\n३२ भंडारा ८९९३ ७७७५ १९६ १०२२\n३३ गोंदिया ९९८३ ९१३२ ११२ ७३९\n३४ चंद्रपूर १६५८३ १२२४३ २४४ ४०९६\n३५ गडचिरोली ५५२५ ४६७७ ४५ ८०३\nइतर राज्ये/ देश २१८३ ४२८ १४७ १६०८\nएकूण १६८७७८४ १५२४३०४ ४४१२८ ५७५ ११८७७७\n(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)\nकरोना बाधित रुग्ण –\nआज राज्यात ४,००९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६,८७,७८४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –\nअ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू\nदैनंदिन एकूण दैनंदिन एकूण\n१ मुंबई महानगरपालिका ७०६ २५९१११ ३० १०३४८\n२ ठाणे ७२ ३४५९९ ० ८३५\n३ ठाणे मनपा १४४ ४६९६४ ० १२१२\n४ नवी मुंबई मनपा १२३ ४८१९१ ३ १०२७\n५ कल्याण डोंबवली मनपा ९३ ५४१५७ ० ९४१\n६ उल्हासनगर मनपा ७ १०३५६ ० ३२५\n७ भिवंडी निजामपूर मनपा ४ ६२७६ ० ३४९\n८ मीरा भाईंदर मनपा ५५ २३७५७ ४ ६६३\n९ पालघर ७ १५५०८ ० ३००\n१० वसई विरार मनपा ५७ २७६२१ १ ६५२\n११ रायगड ५८ ३४९०९ ० ८७९\n१२ पनवेल मनपा ५२ २४९१४ २ ५२६\nठाणे मंडळ एकूण १३७८ ५८६३६३ ४० १८०५७\n१३ नाशिक ३४१ २६२८१ ० ५२३\n१४ नाशिक मनपा १४२ ६४९९३ १ ८७०\n१५ मालेगाव मनपा ३ ४१४७ ० १५१\n१६ अहमदनगर ९४ ३८०११ १ ५२२\n१७ अहमदनगर मनपा ३८ १८४०० २ ३३५\n१८ धुळे ३ ७७०२ ० १८७\n१९ धुळे मनपा १ ६५२६ ० १५३\n२० जळगाव २३ ४१२८५ ० १०६३\n२१ जळगाव मनपा १८ १२३५४ ० २८७\n२२ नंदूरबार १९ ६४२८ ० १४१\nनाशिक मंडळ एकूण ६८२ २२६१२७ ४ ४२३२\n२३ पुणे १५५ ७७६४७ १६ १६०१\n२४ पुणे मनपा ११३ १७२६८८ १३ ३९३०\n२५ पिंपरी चिंचवड मनपा १०७ ८४७५९ २ १२०३\n२६ सोलापूर १२३ ३३९८३ ५ ९२५\n२७ सोलापूर मनपा १८ १०३५१ ० ५२८\n२८ सातारा २५१ ४८००४ ३ १४१४\nपुणे मंडळ एकूण ७६७ ४२७४३२ ३९ ९६०१\n२९ कोल्हापूर २१ ३३६६४ ० १२१६\n३० कोल्हापूर मनपा ११ १३६६८ ० ३९४\n३१ सांगली ९० २७८३४ ७ ९८३\n३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३ १९२३४ २ ५६९\n३३ सिंधुदुर्ग २२ ५०५८ ० १३३\n३४ रत्नागिरी १३ १००२३ ० ३७६\nकोल्हापूर मंडळ एकूण १७० १०९४८१ ९ ३६७१\n३५ औरंगाबाद ९० १४७४९ १ २७८\n३६ औरंगाबाद मनपा ९६ २७५८३ ० ७०१\n३७ जालना ४५ १०५२४ ० २८५\n३८ हिंगोली २३ ३६७९ ० ७४\n३९ परभणी १५ ३७३८ ० ११८\n४० परभणी मनपा ५ २९५२ ० १२०\nऔरंगाबाद मंडळ एकूण २७४ ६३२२५ १ १५७६\n४१ लातूर १३ १२४७६ ० ४०८\n४२ लातूर मनपा ३७ ८३४२ ० २०२\n४३ उस्मानाबाद २९ १५४२० २ ४९९\n४४ बीड ६२ १४०२९ ० ४१५\n४५ नांदेड १९ १०२८१ ० २८३\n४६ नांदेड मनपा ३५ ९०१२ ० २४१\nलातूर मंडळ एकूण १९५ ६९५६० २ २०४८\n४७ अकोला २ ३८६४ ० ११०\n४८ अकोला मनपा १४ ४७४५ ० १७१\n४९ अमरावती ६ ६२९२ ० १४९\n५० अमरावती मनपा १० १०७८६ ० २०५\n५१ यवतमाळ २२ १०९७५ ० ३१६\n५२ बुलढाणा ४८ १०६४२ ० १६९\n५३ वाशिम १० ५७८३ ० १३६\nअकोला मंडळ एकूण ११२ ५३०८७ ० १२५६\n५४ नागपूर ६२ २४५८३ ० ५११\n५५ नागपूर मनपा १०२ ७७९९३ ० २२२८\n५६ वर्धा १८ ६६६६ ० २०४\n५७ भंडारा २८ ८९९३ ० १९६\n५८ गोंदिया २८ ९९८३ ० ११२\n५९ चंद्रपूर ७४ ९९४१ १ ११७\n६० चंद्रपूर मनपा ३० ६६४२ ० १२७\n६१ गडचिरोली ७८ ५५२५ ८ ४५\nनागपूर एकूण ४२० १५०३२६ ९ ३५४०\nइतर राज्ये /देश ११ २१८३ १४७\nएकूण ४००९ १६८७७८४ १०४ ४४१२८\n(टीप– ही माहिती केंद्�� सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )\n← कोविड कालावधीतील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत\nऔरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक ,1 डिसेंबरला मतदान →\nकोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे\nआमदार भारतनाना भालके यांच्या निधनाने जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार\nनांदेड जिल्ह्यात 18 कोरोना बाधितांची भर\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/pmjdy-50-pc-account-holders-are-women-know-the-eligibility-and-benefits-of-this-scheme/", "date_download": "2021-05-18T01:36:26Z", "digest": "sha1:J4EG2HZCOEXQ37O6FEXY4O2RG7IU67KT", "length": 11666, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "जन धन योजना : खातेदारांमध्ये 55% वाटा महिलांचा, जाणून घ्या योजनेत काय आहे खास - बहुजननामा", "raw_content": "\nजन धन योजना : खातेदारांमध्ये 55% वाटा महिलांचा, जाणून घ्या योजनेत काय आहे खास\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थ मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) च्या एकूण खातेदारांमध्ये महिलांचा वाटा 55 टक्के आहे. आर्थिक समावेशास प्रोत्साहन देणारी ही सरकारची प्रमुख योजना आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध योजनांमध्ये महिलांच्या सहभागाची माहिती सांगत मंत्रालयाने सांगितले की या योजनांमुळे महिलांना त्यांचे जीवन आणि उद्योजक म्हणून त्यांचे स्वप्न साकार करण्यास मदत झाली आहे.\nवित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, 25 फेब्रुवारी 2020 पर्यंत पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत उघडलेल्या एकूण 41.93 कोटी खात्यांमधील एकूण महिला खातेदारांची संख्या 23.21 कोटी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जन धन योजनेची घोषणा केली. 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे उद्दीष्ट देशातील प्रत्येक कुटूंब बँकिंग प्रणालीशी जोडणे, आर्थिक साक्षरतेचा प्रसार करणे तसेच पत, विमा आणि निवृत्तीवेतनाची सुविधा सुनिश्चित करणे हे आहे.\nकेंद्र सरकारने नवीन वैशिष्ट्ये आणि लाभांसह पीएमजेडीवाय 2.0 लाँच केले. नवीन आवृत्तीत, प्रत्येक कुटुंबात एका खात्याच्या ऐवजी प्रत्येक प्रौढ व्यक्तीचे किमान एक बँक खाते आहे हे सुनिश्चित करण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे. यासह, 28 ऑगस्ट 2018 नंतर खुल्या खात्यासह सापडलेल्या रुपे कार्डवरील विनामूल्य विमा संरक्षण दोन लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. यासह ओव्हरड्राफ्टची मर्यादा दुप्पट केल्याने कोणत्याही अटीशिवाय 10,000 आणि 2000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचीही घोषणा केली गेली. रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दोन वर्षांपासून कोणताही व्यवहार केला नाही तर पीएमजेडीवाय खात्यास निषेध मानले जाते.\nTags: bank accountbankingInsuranceinternational womens dayMinistry of FinanceOverdraftPMJDYPrime Minister Narendra ModiWomenअर्थ मंत्रालयआंतरराष्ट्रीय महिला दिनओव्हरड्राफ्टपंतप्रधान नरेंद्र मोदीबँक खातेबँकिंगमहिलाविमा\n‘राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे तिघाडी सरकारचा किमान समान फसवणूक कार्यक्रम’ – आशिष शेलार\nरेल्वेने बंद ���ेले सर्व इमरजन्सी क्रमांक आता फक्त एका क्रमांकावर दाखल केली जाणार तक्रार, ‘हे’ ही ठेवा लक्षात \nरेल्वेने बंद केले सर्व इमरजन्सी क्रमांक आता फक्त एका क्रमांकावर दाखल केली जाणार तक्रार, 'हे' ही ठेवा लक्षात \nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nजन धन योजना : खातेदारांमध्ये 55% वाटा महिलांचा, जाणून घ्या योजनेत काय आहे खास\nदेशात 27 दिवसानंतर 3 लाखापेक्षा कमी आढळले नवे पॉझिटिव्ह, गेल्या 24 तासात 2 लाख 81 हजार नवीन केस\nशिरूर पोलिसांची अवैध धंद्यावर मोठी कारवाई चार लाख 88 हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त\nशरीरात ऑक्सीजनचा स्तर वाढवू शकतात ‘या’ 10 गोष्टी, आजपासून करा आहारात समाविष्ट, जाणून घ्या\nसिटी कॉपोरेशनला कर्मचार्याने घातला 40 ते 45 लाखांचा गंडा\n होय, फक्त 17 मिनीटांमध्ये लग्न उरकलं, वरानं हुंडयात मागितली ‘ही’ गोष्ट\nपरमबीर सिंग यांनी सरकारवर आरोप केल्याचा फटका इतर पोलिस अधिकार्यांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/26/mukhymantriapght/", "date_download": "2021-05-18T01:42:05Z", "digest": "sha1:TVDSUI3GXD2NVKRLIXIEHZYTWYEOHWMT", "length": 9010, "nlines": 99, "source_domain": "spsnews.in", "title": "….इथंच माणुसकीनं माती खाल्ली – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n….इथंच माणुसकीनं माती खाल्ली\nकोल्हापूर : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.आणि अधिकारी वर्ग सैरावैरा पळाला. पण इरफान शेख स्वतः च्या जीवाची पर्वा न करता हेलिकॉप्टरजवळ गेला, हेलिकॉप्टर चे दर उघडत नव्हते, ते त्याने उघडले, आणि मुख्यमंत्री साहेब सुखरूप बाहेर आले. परंतु आपल्याला कोणी वाचवले, हे मात्र साहेब विसरले. आणि इरफान, एक गोष्टीतला देवदूत च राहिला. नंतर अधिकारी, पोलीस आले, पण ज्याने वाचवले, तो मात्र कक्षेच्या बाहेरंच राहिला. त्याला काही तुमच्याकडून बक्षीस नको होते. फक्त शाबासकीची थाप एका नागरिकाला आपल्या मुख्यमंत्र्यांकडून हवी होती, ती द्यायला साहेब विसरले, आणि इथंच माणुसकीनं माती खाल्ली.\nकाल दि.२५ मे रोजी मुख्यमंत्री लातूर हून मुंबई ला यायला निघाले, तेंव्हा हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाला, आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी त्यांच्याजवळ पायलट व आतील सहकारी सोडून कोणीच नव्हते. हेलिकॉप्टर चा स्फोट होईल, या भीतीने कोणी अधिकारी ,पोलीस जीवाच्या भीतीने अगोदर जवळ गेले नाही. पण त्यावेळी भंगार चं दुकान चालवणारा इरफान हा अपघात पाहत होता. इतर कोणी जवळ जात नाही असं,पाहता हि व्यक्ती जीवाची पर्वा न करता हेलिकॉप्टर जवळ गेली, त्याने दरवाजा उघडला ,आणि मुख्यमंत्री सुखरूप बाहेर आले. पण याचं भान ना मुख्यमंत्र्यांना राहीलं,आणि ना अधिकाऱ्यांना राहीलं.\nसाहेब तुमच्याकडे एवढा ताफा होता, पोलीस फाटा होता, पण जेंव्हा जीवावर बेतते, तेंव्हा तुमची हि पिलावळ उपयोगाला येत नाही. तिथे उपयोगाला येते, ती माणुसकी. ‘ इरफान ‘ च्या रूपाने ती आली, तिने मदत केली, आणि निघून गेली. अशावेळी जेंव्हा आपण खऱ्या मदतगाराला विसरतो, तेंव्हा मात्र माणसाचा माणुसकीवरचा विश्वास उडू लागतो. इरफान ची तुमच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती, फक्त तुमचे जीव वा��वले म्हणून, केवळ थँक्स म्हटला असता, तरी त्याला आभाळ ठेंगणे झाले असते. पण झेड प्लस सुरक्षेचे आपण मानकरी, एका साध्या भंगारवाल्याला थँक्स कसे म्हणणार, ते आपल्या पेशाला शोभले नसते. असो. आभार मानणं हे ज्याच्या त्याच्या पत वर अवलंबून असतं.\nइरफान, कुणी तुझे आभार मानो, अथवा न मानो, पण,सध्याच्या या काळात, जात, धर्म विसरून तू केलेल्या मदतीला नक्कीच सलाम.\n← जाबूंर ग्रांमपचायत पोट निवडणूकीत शिवसेना , जनसुराज्य मध्ये काटा लढत.\n… हा परखडपणा आहे, कोणाची लाचारी नव्हे.\n“ उद्धवा” खंबीर तुझे सरकार\nजिथं उमाळा च नाही, तिथं पाणी कुठून येणार \n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/videos/entertainment/priyanka-chopra-completed-challenge-lokmat-cnx-filmy-a678/", "date_download": "2021-05-18T03:06:26Z", "digest": "sha1:HIO4OTF7TP2FHCKQMNDL2YWFUOYJ7BTI", "length": 20606, "nlines": 320, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Priyanka chopra ने पूर्ण केला हा चॅलेंज | Lokmat CNX Filmy - Marathi News | Priyanka Chopra completed this challenge Lokmat CNX Filmy | Latest entertainment News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १७ मे २०२१\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक\nCyclone Tauktae: तौत्के चक्रीवादाळामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या बंद, प्रशासनाचा निर्णय\n‘तौक्ते’ चक्री वादळामुळे हाय अलर्ट; वीज यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज, महावितरण भांडूप परिमंडल\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळामुळे रत्नागिरीमध्ये मोठं नुकसान; मुंबई, ठाण्यात सोसाट्याचा वारा\n\"महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला\", चंद्रकांत पाटलांची टीका\nइंडस्ट्रीतल्या मित्रांनीच पाठीत सुरा खुपसला... श्रेयस तळपदेचा धक्कादायक खुलासा\n व्हायरल होतोय ‘या’ चिमुकलीची फोटो, आज आहे स्टाईल आयकॉन\n‘लागीरं झालं जी’ फेम अज्याचे Reels Video लावतील याडं, तुम्ही पाहिलेत का\nही ‘जन्नत गर्ल’ काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई, बॉलिवूडमधून कधीच झाली बाद\n ‘कोरोना पॉझिटीव्ह’ पतीसोबत शिल्पा शेट्टीचा अनोखा रोमान्स\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे\nठाण्याच्या ग्लोबल हॉस्पीटलमध्ये इंटरनेटचे मासिक बिल झाले ७० हजार\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\n पुण्यातील जम्बोमध्ये १४ वर्षीय मुलाला मिळाले जीवदान\nCoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा\n कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण\nनाशिकमध्ये सिडकोत समाजकंटकांचा धुमाकूळ ; सात वाहनांची तोडफोड\nपुण्यात कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे उद्या पुणे मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती\n बार्शीटाकळी वन परिक्षेत्रात सहा मोर, सात लांडोरींचा मृत्यू\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून २२० किमी अंतरावर पोहोचलं, मुंबईत सोसाट्याचा वारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावासाची शक्यता\nRajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी\nनवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी डीआरडीओचे अँटी कोरोना औषध 2DG उद्यापासून रुग्णांना मिळणार.\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक\nअवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार\nदहा दिवसांत सांगली जिल्ह्याला ४२ व्हेंटिलेटर्स उपलब्ध; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nतौत्के चक्रीवादळाचा धोका: रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण\nनाशिक : वडाळा गावातील महेबूब नगर भागात एका भंगार मालाच्या गुदामा ला भीषण आग.\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nमुंबईत आज २ हजार ४३८ जण कोरोनामुक्त; ६० जणांचा मृत्यू; सध्या ३५ हजार ७०२ जणांवर उपचार सुरू\nतौक्ते चक्रीवादळाचा धोका असल्यानं उद्या मुंबई आणि पालघरमधील लसीकरण बंद राहणार\nऔरंगाबाद: मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन पैकी एकाला पोलिसांनी पकडले\nनाशिकमध्ये सिडकोत समाजकंटकांचा धुमाकूळ ; सात वाहनांची तोडफोड\nपुण्यात कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे उद्या पुणे मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती\n बार्शीटाकळी वन परिक्षेत्रात सहा मोर, सात लांडोरींचा मृत्यू\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून २२० किमी अंतरावर पोहोचलं, मुंबईत सोसाट्याचा वारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावासाची शक्यता\nRajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी\nनवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी डीआरडीओचे अँटी कोरोना औषध 2DG उद्यापासून रुग्णांना मिळणार.\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक\nअवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार\nदहा दिवसांत सांगली जिल्ह्याला ४२ व्हेंटिलेटर्स उपलब्ध; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nतौत्के चक्रीवादळाचा धोका: रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण\nनाशिक : वडाळा गावातील महेबूब नगर भागात एका भंगार मालाच्या गुदामा ला भीषण आग.\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nमुंबईत आज २ हजार ४३८ जण कोरोनामुक्त; ६० जणांचा मृत्यू; सध्या ३५ हजार ७०२ जणांवर उपचार सुरू\nतौक्ते चक्रीवादळाचा धोका असल्यानं उद्या मुंबई आणि पालघरमधील लसीकरण बंद राहणार\nऔरंगाबाद: मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन पैकी एकाला पोलिसांनी पकडले\nAll post in लाइव न्यूज़\nम्हाळसा सध्या काय करतेय\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nमानसी नाईक हे काय केलं\nओमने स्वीटूसाठी वाजवली शाहरुख खान स्टाईल गिटार | Yeu Kashi Tashi Mi Nandayala | Om And Sweetu\nIPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nतुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nआज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nराजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्समध्ये कोण जिंकणार\nयंदाची IPL 2021 ही स्पर्धा कशी आहे\nमहाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\n'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nआयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nतूप खाल्ल्याने केस वाढतात का\nडोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nठाण्याच्या ग्लोबल हॉस्पीटलमध्ये इंटरनेटचे मासिक बिल झाले ७० हजार\nसिडकोत समाजकंटकांचा धुमाकूळ ; सात वाहनांची तोडफोड\nPune Vaccination: पुण्यात उद्या कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद; महापौर मो���ोळ यांची माहिती\nभंगारमालाच्या गोदामाला भीषण आग; तीन तास आगीचे तांडव, रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला\nपेट्रोल शंभरी पार, १००.१० रुपयांवर भाव\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळामुळे रत्नागिरीमध्ये मोठं नुकसान; मुंबई, ठाण्यात सोसाट्याचा वारा\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक\nCoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा\nCyclone Tauktae: तौत्के चक्रीवादाळामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या बंद, प्रशासनाचा निर्णय\nअवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-18T02:20:25Z", "digest": "sha1:HYBX6POVRG7SOV3H3YKZI2QM5AUXDOMT", "length": 12464, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "निवृत्त Archives - बहुजननामा", "raw_content": "\nभारताविरुद्धच्या सामन्यानंतर न्यूझीलंडचा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू होणार निवृत्त\nवेलिंग्टन : वृत्तसंस्था - भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ...\nछळ करणाऱ्या Boss ला शेवटच्या दिवशी दिलं ‘तिनं’ सडेतोड उत्तर; ‘ती’ चिठ्ठी झाली तुफान व्हायरल, जाणून घ्या काय आहे लेटरमध्ये\nलंडन : वृत्त संस्था - सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चांगली असो वा वाईट गोष्ट आपण ती ...\nसर्वोच्च न्यायालयाच्या नव्या सरन्यायाधीशपदी एन. व्ही. रामन्ना\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे २३ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाचे ...\nमुंबई हायकार्टातील पहिल्या महिला चोपदार अनिता मोरे सेवानिवृत्त\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच चोपदारपदी नियुक्ती झालेल्या अनिता आत्माराम मोरे या आपल्या 36 वर्षांच्या ...\nसदैव हसतमुख अन् मनमिळावू असलेले निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) बाजीराव मोहिते यांचे 61व्या वर्षी निधन\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे शहर पोलीस दलातून निवृत्त झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते (वय 61) यांचे कोरोनामुळे आज ...\nCJI शरद बोबडेंनंतर सर्वो��्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश कोण ‘या’ मंत्र्यांचे सरन्यायाधीशांना पत्र\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपूत्र शरद अरविंद बोबडे यांनी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सरन्यायाधीशपदाची ...\nटीम इंडियाला ‘नाराज’ करणारा सलामीवीर झाला निवृत्त, आता 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर सोडणार देश\nबहुजननामा ऑनलाईन टीम : श्रीलंकेचा स्टार सलामीवीर उपुल थरंगा निवृत्त झाला आहे. 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्या उपुल थरंगाने ...\nठाण्यात निवृत्त आरटीओ अधिकार्याची गोळी झाडून आत्महत्या\nबहुजननामा ऑनलाईन आरटीओ कार्यालयातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना ठाणे येथे घडली आहे. मोहंमद सादीक शेख ...\nPune : निवृत्त सहाय्यक उपनिरीक्षकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nबहुजननामा ऑनलाइन - पुणे शहर पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ...\nPune : निवृत्त पोलिसावर कोयत्याने वार करून मोबाईल हिसकाविणार्या दोघांना अटक\nबहुजननामा ऑनलाइन - सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करुन मोबाईल हिसकाविणाऱ्या सराईतासह दोघांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी व ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nभारताविरुद्धच्या सामन्यानंतर न्यूझीलंडचा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू होणार निवृत्त\nअक्षय तृतीयाच्या दिवशी मेष, वृश्चिक आणि मकर राशीवाल्यांना होईल धनलाभ, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\n‘गाय मालकावर नाराज झाली, तरी ती खाटकाच्या घरी जात नाही, आम्ही मोदींसोबत आहोत’\nलस टोचून घेतल्यानंतर भारतात ब्लड क्लॉटिंगच्या घटना, जाणून घ्या लक्षणांसंबंधीची अॅडवायजरी\nगरोदर डॉक्टर ‘कोरोना’ विरुद्धची लाढाई हारली, तिच्या पतीने तिचा शेवटचा व्हिडीओ केला व्हायरल (व्हिडीओ)\n SBI मधून तुम्हाला हव्या ‘त्या’ राज्यात काम करण्याची संधी, 5237 पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या प्रक्रिया\n‘जयंत पाटलांपेक्षा मीच तापट स्वभावाचा, कुंटे-पाटील वादाच्या वृतात तथ्य नाही’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/tag/nrc/", "date_download": "2021-05-18T01:35:26Z", "digest": "sha1:IXHVJUN4X4J22INJ5BDCQOPE72UPRH56", "length": 2568, "nlines": 25, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "nrc Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nNRC संदर्भात काही महत्वाची प्रश्न आणि यांची उत्तरे, जाणून घ्या संपूर्ण माहिती\nया आर्टिकल मध्ये आपण NRC च्या बाबतीत पूर्ण माहिती मिळवणार आहोत, NRC Details In Marathi 1. NRC हा CAA चा भाग आहे का नाही. CAA हा एक वेगळा कायदा…\nमहत्वाचे – NRC विधेयक काय आहे आणि संपूर्ण देशावर याचे काय परिणाम होतील\nभारत आणि अमेरिका जगातील दोन महान लोकशाही देश आहेत. हे दोन्ही देश बेकायदेशीर स्थलांतरितापासून खूप त्रस्त आहेत. जगातील कोणतेही देश बेकायदेशीर स्थलांतरितांना आपल्या देशात जागा देत नाहीत, मग भारत आणि…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2021-05-18T02:45:35Z", "digest": "sha1:K2W224OGLKV3EPOTLZ3H2OOX32S3VOHX", "length": 4091, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मार्कंडेय पुराण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपौराणिक संस्कृत लेख, अठरा पुरणांपैकी एक,देवी महात्म्यचा यात समावेश होतो\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग\nईश · तैत्तरिय · छांदोग्य\nभगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई\nमनाचे श्लोक · रामचरितमानस\nमार्कंडेय पुराण कथासार.(काशिनाथ जोशी)\nLast edited on २५ एप्रिल २०२०, at २२:०५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०२० रोजी २२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%B8_%E0%A5%A7", "date_download": "2021-05-18T02:46:44Z", "digest": "sha1:TXK3JHCYACD4CNV75BYMVX3SZIH6OEDO", "length": 3378, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एनसायक्लोपीडिया जीआयएस १ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nएनसायक्लोपीडिया जीआयएस १ला जोडलेली पाने\n← एनसायक्लोपीडिया जीआयएस १\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एनसायक्लोपीडिया जीआयएस १ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२�� | ५० | १०० | २५० | ५००).\nएनसायक्लोपीडिया जीआयएस 1 (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/YourEyesOnly", "date_download": "2021-05-18T02:50:32Z", "digest": "sha1:4OZN4KZGBFA7A6WFVR3F5UFOTC4DYV7H", "length": 3440, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "YourEyesOnly साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor YourEyesOnly चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n११:५९, १२ जून २००८ फरक इति +१,५६१ न सदस्य:YourEyesOnly create page\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/23/pakistaniholi/", "date_download": "2021-05-18T01:08:36Z", "digest": "sha1:TYXSYGV5R7KNR62P5Z7OOB6DIXWGID7J", "length": 5771, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "बांबवडे त पाकिस्तानी ध्वजाची होळी – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nबांबवडे त पाकिस्तानी ध्वजाची होळी\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी व ग्रामस्थांनी पाकिस्तानी ध्वजाची होळी करीत आपला संताप व्यक्त केला.\nगोगवे तालुका शाहुवाडी येथील श्रावण बाळकू माने या २५ वर्षीय तरुणाला हौतात्म्य प्राप्त झाले. हि घटना पाकिस्तान च्या ‘ बॅट ‘ च्या टीम मुळे घडल्यामुळे पाकिस्तान विषयी जनसामान्यांमध्ये कमालीचा संतप निर्माण झाला असून, त्याचे प्रतिक म्हणून शिवसेना तसेच अन्य सर्व ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.\nयावेळी शिवासैनिकांसाहित ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.\n← मुख्याध्यापक पदाच्या वादात जाखले हायस्कुल ला ग्रामस्थांनी ठोकले टाळे\n‘गोगवे ‘ चं बाळ ‘कर्मभूमी ‘ कडून ‘जन्मभूमी ‘कडे रवाना : शहीद श्रावण माने यांचं पार्थिव दाखल →\nसह्याद्री च्या कुशीत म्हणजेच वरेवाडी त रक्तदान शिबीर संपन्न\nसर्व वाचक दर्शकांचे आभार\n२५ मे पासून शेतकरी निघाले संपावर\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/10/ahmednagar-farmers-association-leader-anil-ghanwat-challenge-cm-dy-cm.html", "date_download": "2021-05-18T01:45:17Z", "digest": "sha1:BZD7JFB37YYO66QN3QDT2BNZM2RL3Y4L", "length": 13588, "nlines": 65, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "'तेथे' आजही रुमालाखालीच सौदे होतात.. नगरच्या शेतकरी नेत्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिले आव्हान", "raw_content": "\n'तेथे' आजही रुमालाखालीच सौदे होतात.. नगरच्या शेतकरी नेत्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिले आव्हान\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : ''मुंबईतील वाशी मार्केटला आजही रुमालाखालीच सौदे होतात. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी उद्या पहाटे वाशी मार्केटला जाऊन प्रत्यक्ष पाहावे. काय करते मार्केट कमेटी याबाबत'', असा खडा सवाल शेतकरी संघटनेचे नगर जिल्ह्यातील नेते अनिल घनवट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारून एकप्रकारे आव्हानच दिले आहे. ''गुलटेकडी मार्केट किंवा वाशी मार्केटमध्ये व्यापार्याचे लायसन घ्यायचे असल्यास एक ते दोन कोटी रुपये द्यावे लागतात, हे माहीत आहे का'', असा खडा सवाल शेतकरी संघटनेचे नगर जिल्ह्यातील नेते अनिल घनवट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारून एकप्रकारे आव्हानच दिले आहे. ''गुलटेकडी मार्केट किंवा वाशी मार्केटमध्ये व्यापार्याचे लायसन घ्यायचे असल्यास एक ते दोन कोटी रुपये द्यावे लागतात, हे माहीत आहे का'', असा त्यांनी विचारलेला दुसरा सवालही चर्चेचा ठरला आहे.\nमुख्यमंत्री ठाकरे यांनी कृषी विधेयकाच्याबाबतीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठीच्या बोलावलेल्या बैठकीत राज्यभरातील शेतकरी नेते हजर होते. त्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, किसान सभेचे अजित नवले , विजय जावंधिया हे विविध ठिकाणांहून बैठकीत हजर होते. कृषी विधेयकांबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत अजितदादा पवारांची दादागिरी दिसली, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट बोलत असताना त्यांना मध्येच थांबविण्याचा प्रयत्न केला गेला, असे सांगून घनवट म्हणाले, मी सुरुवातीलाच शेतकरी संघटनेचा केंद्राने संमत केलेल्या कृषी विधेयकांना पाठिंबा आहे व राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विधेयकातील बहुतेक सुधारणा महाराष्ट्रात अगोदरच मॉडेल अॅक्टच्या रुपाने लागू झालेल्या आहेत तरी राज्य सरकार का विरोध करीत आहे, याबाबत आश्चर्य वाटते, असे सांगून मी म्हणालो, फरक आहे तो फक्त खरेदीदाराचे लायसन व सेसमध्ये. या दोन्ही गोष्टीत मोठा भ्रष्टाचार होतो, असे मी म्हणताच अजितदादा पवारांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला. *आपली भूमिका लक्षात आली, वेळ कमी आहे... वगैरे ते म्हणू लागले. मात्र मी, 'जर आमचे म्हणणे ऐकायचेच नसेल तर हा चर्चेचा फार्स कशाला ' असा सवाल उपस्थित केला व मी अजिबात थांबणार नाही, बाकीचे अर्धा तास बोलले तेव्हा नाही थांबवले, मला का थांबवता' असा सवाल उपस्थित केला व मी अजिबात थांबणार नाही, बाकीचे अर्धा तास बोलले तेव्हा नाही थांबवले, मला का थांबवता असे म्हणत आपले बोलणे सुरूच ठेवले व मग खालील मुद्दे मांडले, असे ते म्हणाले.\nया बैठकीत घनवट यांनी मांडलेले मुद्दे\nराज्यात ५ लाख कोटी रुपयाचा शेतीमालाचा व्यापार होतो मग ५ हजार कोटी सेस जमा व्हायला पाहिजे, पण फक्त ४९७ कोटी रुपयेच होतो. म्हणजे साडे चार हजार कोटीचा घपला होतो.\nबाजार समित्यात शेतकर्यांना काय संरक्षण मिळते कित्येक शेतकर्यांचे पैसे व्यापार्यांकडे अडकले आहेत. बाजार समितीने ते वसूल करुन दिले काय कित्येक शेतकर्यांचे पैसे व्यापार्यांकडे अडकले आहेत. बाजार समितीने ते वसूल करुन दिले काय परवाना रद्द करण्यापलिकडे बाजार समितीला काय अधिकार आहे\nफळे भाजीपाला नियमनमुक्त झाल्यापासून बिग बास्केट, रिलायन्स, स्विगी सारख्या कंपन्यांनी गावात खरेदी केंद्र सुरु केले. एका वर्षात १३००० कोटी रुपयांचा व्यापार झाला. कोणाचीही फसवणुक झाली नाही. एक पर्याय शेतकर्यांना मिळाला, वेळ वाचला, वाहतुक खर्च वाचला, पॅकिंग खर्च वाचला, भाव अगोदर माहीत होता... या काय तोटा आहे\nबाजार समितीत शेतकर्याच्या मालाचा लिलाव होतो, शेतकर्याला भाव सांगण्याची मुभा नसते. विधेयकामुळे शेतकर्याला स्वतःच्या मालाची किंमत सांगण्याचा अधिकार मिळेल.\nखरेदी करणारा खासगी व्यापारी सुद्धा अगोदर खरेदीची किंमत सागतो. सौदा नाही पटला तर माल घरात सुरक्षित असतो. मार्केटमध्ये नाइलाजाने विकावाच लागतो.\nबाजार समित्यांनाही अधिक स्वायत्तता देणे आवश्यक आहे. काही बाजार समित्यांना सेस कमी करायचा आहे. काहींना जिनिंग करायची आहे, ट्रेडिंग-गोदाम बांधायचे आहेत, कोल्ड स्टोरेज बांधायचे आहेत... ते त्यांना करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. प्रत्येक वेळेला सरकारची परवानगी घेण्याची गरज नसावी.\nकेंद्रीय कृषी विधेयकामुळे एमएसपी किंवा बाजार समित्या बंद होणार नाहीत. खोटा प्रचार करू नये.\nएमएसपी ला संघटनेचा विरोध नाही, द्यायची तर द्यावी पण विजय जावंधिया म्हणतात तसा सर्व शेतीमाल सरकारने एमएसपीच्या दरात खरेदी करायचा असेल तर आता जे राज्याचे वार्षिक बजेट आहे, त्याच्या चौपट बजेट फक्त शेतीमाल खरेदीसाठी तरतूद करून ठेवावी.\nविधेयकात वाद मिटविण्यासाठी महसूल यंत्रणेकडे सोपवलेल्या जबाबदारीबाबत शंका व्यक्त होत आहे. वादाचा न्याय निवाडा करण्यासाठी एक ट्रिब्युनल स्थापन करण्यात यावे.\nपूर्वी युती शासनाच्या काळात उसावरील झोननंदी उठविणे व शेतकर्यांना स्वत: जमीन विकसित करून एमआयडीसी सारखे प्रकल्प राबवायला परवानगी देण्यासारखे धाडसी शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. आताही या विधेयकाची अंमलबजावणी करून शेतकर्यांना व्यापार स्वातंत्र्य देण्याच्याबाबतीत महाराष्ट्र देशाला दिशा देणारा ठरावा. सरकारने विधेयकाला विरोध न करता त्याचे स्वागत करावे ही शेतकरी संघटनेची विनंती आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीच्या आधी शेतकरी संघटनेची कॉन्फरन्स बैठक झाली होती. या बैठकीत संघटनेचे नेते अॅड. वामनराव चटप, मधूभाऊ हरणे, विजय निवल व अॅड. सतीश बोरुळकर सहभागी झाले होते. या बैठकीच्या चर्चेचा फायदावरील मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत मुद्दे मांडताना झाल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.\nTags Breaking महाराष्ट्र राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/12/health-benefits-of-chikku.html", "date_download": "2021-05-18T01:58:43Z", "digest": "sha1:QSJJB4E6ZBGI5TQD5OFQC2N6O4MUW52K", "length": 8940, "nlines": 70, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "उन्हाळ्यात चिकू खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे", "raw_content": "\nउन्हाळ्यात चिकू खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे\nएएमसी मिरर वेब टीम\nमे महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू असून तापमानात वाढ झाल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवायला लागला आहे. कडाक्याच्या उन्हापासून शरिराला थंडावा मिळावा म्हणून आहारात गारेगार काकडी, कलिंगड, संत्री, खरबूज आणि चिकूसारख्या फळांचा समावेश केला जातो. या सर्व फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. आज आपण चिकू खाल्यास तुमच्या शरीरास आरोग्यदायी फायदे कोणते होतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत.\nचिकूमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद व आद्र्रता भरपूर प्रमाणात असतात. तसेच ‘अ’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणावर असते. तर अल्प प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व आणि नसíगक फलशर्करा भरपूर प्रमाणात असते. चिकू मधीलया गुणधर्मामुळे थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही व्यक्तीस चिकूचे सेवन हे अमृतासमान आहे.\nबालकांना अभ्यास व खेळण्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा आल्यानंतर चिकू खायला दिल्याने त्यांच्यात नवा उत्साह व शक्ती संचारते. त्यामध्ये फलशर्करेचे प्रमाण अधिक असल्याने ती रक्तात मिसळून लगेचच थकवा घालवते.\nचिकू हे मधुर, श्रमहारक, तृप्तीदायक, दाहनाशक असल्याने श्रम करून थकवा आलेल्यांनी चिकू खाल्ल्याने नवी ऊर्जा मिळते.\nचिकू, शीतल व दाहशामक असल्याने अरुची, मळमळ आम्लपित्त, अतिसार या आजारांमध्ये उपयुक्त आहे.\nचिकू खाल्ल्याने आतडय़ांची कार्यक्षमता वाढून व ती सुदृढ बनतात.\nचिकूच्या झाडातून चिकल नावाचा डिक बाहेर निघतो तसेच त्याच्या सालीमधून चिकट दुधी रंगाचा रसचिकल नावाचा डिक काढण्यात येतो. वस्तू चिकटवण्यासह या डिकापासून च��युइंगमही बनवण्यात येते.\nगर्भवती स्त्रीने सकाळी उठल्याबरोबर चूळ भरल्यानंतर रोज एक चिकू खावा. रात्रभर उपाशी राहिल्याने सकाळी येणारी चक्कर तसेच उलटी मळमळ ही लक्षणं चिकू खाल्ल्याने कमी होतात व फलशर्करा मिळाल्यामुळे उत्साह निर्माण होतो.\nरक्तदाब कमी असणाऱ्या व्यक्तींनी चिकू खाल्ल्यास रक्तदाब प्राकृत होतो.\nज्यांना वारंवार चक्कर येण्याचा त्रास होत असेल तसेच शरीरातील साखर वारंवार कमी होत असेल, लो शुगरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी चहा, बिस्किटं खाण्याऐवजी चिकू खावा. या चिकूमधील नसíगक फलशर्करा लगेचच रक्तात शोषली जाते व चक्कर, थकवा, ग्लानी ही लक्षणे कमी होतात.\nताप आलेल्या रुग्णांचं जर तोंड बेचव झालं असेल तर चिकू खावा. त्याने तोंडास रुची निर्माण होऊन उत्साह निर्माण होतो.\nचिकूच्या सालीचा काढा अतिसार व ताप यामध्ये दिल्यास जुलाब व ताप ही लक्षणं कमी होतात. कारण चिक्कूच्या सालीमध्ये टॅनिन हा घटक असतो आणि हा घटक शक्तिवर्धक व तापनाशक आहे.\nचिकू ७-८ तास लोण्यामध्ये भिजवून खाल्ल्यास शरीरामधील दाह, डोळ्यांची, हातपायांची जळजळ, आम्लपित्त ही पित्तप्रकोपक लक्षणं कमी होतात.\nचिक्कूमध्ये असणाऱ्या आद्र्रता व तंतुमय पदार्थामुळे मलावरोध असणाऱ्या रुग्णांनी रात्री झोपताना व सकाळी उठल्याबरोबर चिक्कू खाल्ल्यास शौचास साफ होते.\nकच्चे चिक्कू खाऊ नयेत, कारण हे चिक्कू बेचव असतात व त्यामधील चिकामुळे तोंड कोरडे पडते तसेच मलावरोध व पोटात दुखणे या तक्रारी दिसून येतात. पिकलेला चिक्कू स्वच्छ धुऊन खावा. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी सहसा चिक्कू खाऊ नये.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bezzia.com/mr/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-.%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2021-05-18T02:00:44Z", "digest": "sha1:FZD3TOXCRUNJ7VUGHDZN54ZFBMHHZYTJ", "length": 9593, "nlines": 83, "source_domain": "www.bezzia.com", "title": "या वसंत Forतुसाठी रंगांची जोडणी धैर्य | बेझिया", "raw_content": "\nया वसंत forतु साठी ठळक रंग संयोजन\nमारिया वाजक्झ | 26/04/2021 18:00 | मी काय घालतो\nआपल्यातील बरेच लोक आहेत ज्यांना आपला दैनंदिन पोशाख तयार करण्यासा��ी तटस्थ रंग एक चांगला सहयोगी वाटतो. हे आम्हाला जवळजवळ विचार न करता वेगवेगळ्या कपड्यांसह खेळून सहजपणे जोडणी तयार करण्यास अनुमती देते. तथापि, असे लोक आहेत जे नेहमी असतात जोखीम करण्यास तयार.\nएमिली सिंदलेव्ह, लिओनी हॅन्ने, एलेना गिआडा आणि ब्लेअर एडी केवळ रंगापासून घाबरत नाहीत तर त्यास आपला वैशिष्ट्य बनवतात. आणि त्यांची इन्स्टाग्राम खाती पाहिल्यास आम्ही तयार करण्यास प्रेरणा घेऊ शकतो या वसंत sexyतु मध्ये मादक जोड्या.\nत्या कपड्यांप्रमाणेच रंगातही असेच घडते जे आपल्याला वापरण्याची सवय नसते आणि एक दिवस आम्ही खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा आम्ही स्वत: ला हे वापरताना खूप विचित्र वाटेल; नंतर, आम्ही तिच्याकडे जाऊ. डोळा शिक्षित करणे आपल्याला करावे लागेल. समाविष्ट करून प्रारंभ करा प्लगइनद्वारे कॉन्ट्रास्ट आणि जर तुम्हाला फारशी खात्री नसेल तर तिथून पुढे जा.\nपण या संयोजनाकडे जाऊ या या वसंत colorतूमध्ये रंग जोखमीसाठी आमचे आमंत्रण आहे. आमच्या आवडींपैकी एक म्हणजे तो फॉर्म बनतो खाली लोंबणार्या सुंदर फुलांचे झाड आणि हिरव्या. आपण हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा दाखवा निवडू शकता, जरी आम्ही मदत करू शकत नाही परंतु पिवळ्या हिरव्या भाज्यांकरिता आमची पूर्वस्थिती दर्शवितो.\nकेशरी आणि निळा आमचा दुसरा प्रस्ताव तयार करा. हे अगदी साहसी संयोजन आहे जर एमिलीप्रमाणे आपण कपड्यांना अतिशय प्रखर स्वरात एकत्र जोडण्याचा पैज लावलात तर, मऊ करणे सोपे आहे. कसे गीडा सारख्या पेस्टल टोनमध्ये निळ्या वस्त्रांची निवड करणे केले आहे.\nआपण एकत्र देखील करू शकता केशरी आणि फिकट गुलाबी. वसंत तु-उन्हाळ्याच्या नवीनतम संग्रहात लिलाकने मोठी भूमिका बजावली आहे आणि पुढेही करत राहील. हा एक रंग आहे जो उबदार आणि थंड दोन्ही टोनसह खूप चांगले कार्य करतो. आपण या वसंत .तू मध्ये हिम्मत करणारे रंग संयोजन तयार करण्यासाठी पिवळा आणि फुकसिया या दोन्हीसह एकत्र करू शकता.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: बेझिया » फॅशन » मी काय घालतो » या वसंत forतु साठी ठळक रंग संयोजन\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nव्हिंटेज बोहो शैलीसह सजावट कशी करावी\nकेटोजन आहार, आपल्याला केटोच्या आहाराविषयी माहिती असणे आवश्यक आहे\nबेझिया डॉट कॉमचे वृत्तपत्र\nबेझीयामध्ये विनामूल्य सामील व्हा आणि आपल्या ईमेलमध्ये आमच्या सर्व सामग्री प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nसर्वात इच्छित सौंदर्य उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-municipal-corporation-attempt-to-hide-hotspot-premises-fear-of-further-increase-in-the-number-of-victims", "date_download": "2021-05-18T02:15:46Z", "digest": "sha1:7HY3Y4NIRACTEJARBJI7UOR6ZYGW3X56", "length": 9066, "nlines": 134, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड महापालिका :‘हॉटस्पॉट’परिसर लपविण्याचा प्रयत्न; बाधितांची संख्या आणखी वाढण्याची भीती", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nनांदेड महापालिका :‘हॉटस्पॉट’ परिसर लपविण्याचा प्रयत्न; बाधितांची संख्या आणखी वाढण्याची भीती\nनांदेड ः महापालिका ‘हॉटस्पॉट' परिसराची माहिती लपवित असल्याने अनेक नागरिक बिनधास्त फिरत आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. महापालिकेने हॉटस्पॉट परिसराची माहिती दररोज जाहीर केल्यास त्या-त्या परिसरातील नागरिक सावध होण्याची शक्यता आहे. यातून काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण शक्य आहे. परंतु महापालिकेकडूनच कोरोनावर नियंत्रणाच्या या पर्यायावर माती टाकली जात असल्याचे चित्र आहे.\nशहरात कोरोनावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह सारेच अधिकारी दिशाहीन कामे करीत असल्याचे चित्र आहे. शहरातील वाढती बाधितांची संख्या लक्षात घेता अनेक परिसर प्रतिबंधित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. परंतु महापालिकेकडून हॉटस्पॉट परिसराबाबतच माहिती लपविली जात असल्याचे दिसून येत आहे. कुठल्या परिसरात सर्वाधिक बाधित आहे, याबाबतची माहिती लपवून महापालिका ए��प्रकारे नागरिकांना आणखी धोकादायक स्थितीत घेऊन जात असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे.\nहेही वाचा - सेलूत साकारतेय शंभर बेडचे मोफत कोविड सेंटर- संभाजी ब्रिगेडचा पुढाकार\nखर्च वाचविण्याचा प्रयत्न ः\nहॉटस्पॉट परिसर जाहीर केल्यास ते क्षेत्र प्रतिबंधित करावे लागणार आहे. त्यासाठी टिन, लाकडी साहित्य आदी बिछायत केंद्रांकडून मागवावे लागणार आहे. यासाठी अर्थातच महापालिकेचा खर्च वाढणार आहे. यापूर्वी अनेक बिछायत केंद्र संचालकांचे पैसे अद्यापही महापालिकेने दिले नसल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.\nसोशल मिडियावर महापालिकेची अब्रू वेशीला ः\nसोशल मिडियावर कोरोनाची सद्यस्थिती व मागील स्थितीची तुलना करण्यात येत आहे. एवढेच नव्हे काही ग्रुपवर महापालिकेचे बाधितांसाठी असलेल्या नियंत्रण कक्षाबाबतच शंका व्यक्त करण्यात येत आहे. यातून आताचे आयुक्त डॉ. सुनील लहाने व माजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या कार्याची तुलना केली जात आहे. यात अनेक नागरिक मत व्यक्त करताना महापालिकेची अब्रू काढत आहेत.\nनांदेड महापालिका :‘हॉटस्पॉट’ परिसर लपविण्याचा प्रयत्न; बाधितांची संख्या आणखी वाढण्याची भीती\nनांदेड ः महापालिका ‘हॉटस्पॉट' परिसराची माहिती लपवित असल्याने अनेक नागरिक बिनधास्त फिरत आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. महापालिकेने हॉटस्पॉट परिसराची माहिती दररोज जाहीर केल्यास त्या-त्या परिसरातील नागरिक सावध होण्याची शक्यता आहे. यातून काही प्रमाणात को\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.royalchef.info/category/recipes-for-side-dishes", "date_download": "2021-05-18T02:08:32Z", "digest": "sha1:CSGTKP3TH22KYEY53C6XUKDEAQDOVAOI", "length": 9375, "nlines": 61, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Recipes for Side Dishes - Royal Chef Sujata", "raw_content": "\nउन्हाळा आला की आपण वर्षभरासाठी साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतो. त्यामध्ये साबुदाण्याचे पापड, पापड्या, बटाटा चिप्स किंवा पापड, कुरड्या, तांदळाचे पापड किवा पापड्या किंवा सालपापड्या ई. अश्या प्रकारे आपण पदार्थ बनवून ठेवले तर आपल्याला पाहिजे तेव्हा तळून खाता येतात. तांदळाचे पापड किंवा पापड्या बनवायला खूप सोप्या आहेत तसेच झटपट होणाऱ्या आहेत. तांदळाचे पापड किंवा पापड्या आपण… Continue reading In 2 Minutes Durable Steamed Rice Papad Recipe In Marathi\nडोसा ही साऊथमधील अगदी लोकप्रिय डिश आहे. प्रेतक प्रांतात ही डिश अगदी आवडीने बनवली जाते. त्याच बरोबर भारताच्या बाहेर सुद्धा अगदी आवडीने ही डिश बनवली जाते. डोसा म्हंटले की मुलांना खूप आवडतो. आपण नष्टयला किंवा जेवणात सुद्धा डोसा बनवतो. मग आपण त्याच्या बरोबर बटाट्याची भाजी, सांबर व चटणीसुद्धा बनवतो. The Marathi language American Dosa With… Continue reading Dosa With Mayonnaise Sauce For Kids Recipe in Marathi\nआपण बाजारात गेलोकी आपल्याला लाल चुटुक टोमॅटो दिसले की आपण लगेच घेतो. टोमॅटो खाण्याचे बरेच फायदे आहेत. टोमॅटो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणात टोमॅटोचा अगदी सरास वापर करतो. त्यामुळे आपल्या जेवणाला चव सुद्धा येते. आपण भाजी किंवा आमटीमध्ये टोमॅटो वापरतो त्याशिवाय आपली भाजी किंवा आमटी टेस्टी लागत नाही. टोमॅटोची भाजी, सूप… Continue reading Spicy Tomato Chutney Without Onion-Garlic Recipe In Marathi\nपालक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. पालक मध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के, मैग्नीशियम, मैगनीज व आयर्न आहे.पालकच्या सेवनाने डोळ्याचे आरोग्य चांगले राहते तसेच ब्लड प्रेशर योग्य राहते. पालकची भाजी, भजी किंवा पालक पनीर आपण बनवतो. पालक वडी सुद्धा मस्त लागते पालक वडी बनवायला सोपी आहे तसेच झटपट होणारी आहे. आपण पालक वडी जेवणात… Continue reading Maharashtrian Style Palak Wadi | Spinach Vadi Recipe In Marathi\nआपण कोथिंबीर वडी नेहमी बनवतो पण आता आपण जरा वेगळ्या प्रकारे कोथिंबीर वडी बनवणार आहोत. त्यामध्ये आपण काजू वापरले आहेत. कोंकणी पद्धतीने कोथिंबीर वडी म्हणजे त्यामध्ये काजू घातले तर एकदम मस्त लागते. कोकण ह्या भागात काजू मुबलक प्रमाणात मिळतात व कोकण ह्या भागात बऱ्याच रेसीपी मध्ये काजू वापरले जातात. The Marathi language video Maharashtrian Style… Continue reading Konkani Style Kothimbir Vadi | Maharashtrian Cashew Nut Coriander Vadi In Marathi\nआता हिवाळ्याचा सीझन आला की बाजारात हिरवे ताजे मटार अगदी स्वस्त मिळतात. मटार वापरुन आपण अनेक चवीष्ट पदार्थ बनवू शकतो. हिरवे ताजे मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. त्यामुळे आपण ह्या सीझन मध्ये वर्षभरासाठीचे मटार साठवून ठेवू शकतो मग आपण वर्षभर त्याचे नानाविध पदार्थ बनवू शकतो. मटारचे सर्व पदार्थ मस्त लागतात. आज आपण मटार वापरुन… Continue reading Easy Tasty Green Peas Matar Nashta For Kids Recipe In Marathi\nचटपटीत पौष्टिक हिरव्या ताज्या मटारची पॅन केक मुलांच्या नाश्त्यासाठी Tasty Green Peas Pan Cake For Kids Recipe In Marathi आता बाजारात छान हिरवे गार मटार मिळतात. त्या पासून आपण मस्त वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. ताज्या मटार पासून आ���ण पॅन केक बनवू शकतो. पॅन केक अगदी मस्त लागतात. मुले अगदी आवडीने खातात. तसेच मटारचे पॅन केक… Continue reading Tasty Green Peas Pan Cake For Kids Recipe In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/will-there-be-re-election-in-the-assembly-constituency-what", "date_download": "2021-05-18T01:50:19Z", "digest": "sha1:P4XOHZNBE6NEAYLVGT5V4WY76I27PMVH", "length": 11397, "nlines": 85, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "Will there be re election in the assembly constituency What", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nविधानसभा मतदार संघात पुन्हा होणार निवडणूक\nपश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली आहे. तृणमूल काँग्रेसने एकूण १८९ जागांवर विजय मिळवला आहे. या सर्व निकालांमध्ये खारदा विधानसभा मतदारसंघातून आलेला निकाल हा थोडा आश्चर्यकारक आहे.\nनवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली आहे. तृणमूल काँग्रेसने एकूण १८९ जागांवर विजय मिळवला आहे. या सर्व निकालांमध्ये खारदा विधानसभा मतदारसंघातून आलेला निकाल हा थोडा आश्चर्यकारक आहे.\nसोशल डिस्टंसिंग: नवरा-नवरीने काठ्यांच्या मदतीने घातले गळ्यात हार\nखारदा विधानसभा मतदारसंघातील तृणमूलचे उमेदवार काजल सिन्हा १८,५७३ इतक्या मतांचा आघाडी घेऊन विजयी झाले आहे. मात्र हा निकाल लागण्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता पुन्हा निवडणूक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काजल सिन्हा यांचे काही दिवसांपूर्वीच करोनाने निधन झाले होते. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. २२ एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यासाठी खारदा विधानसभा क्षेत्रासाठी मतदान झाले त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.\nVideo: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन\nदरम्यान, पश्चिम बंगालमधील खारदा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढलेल्या काजल यांचा २५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. काजल यांना करोनाचा संसर्ग झाला होता आणि उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर काजल यांच्या पत्नी नंदिता यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी सुदीप जैन यांच्या बरोबरच निवडणुक आयोगातील इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. नंदिता यांनी निवडणुक अधिकाऱ्यांवर आरोप करताना कोरोना कालावधीमध्ये उमेदवार आणि सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासंदर्भात आयोगाने काहीच उपाययोजना केल्या नव्हत्या असा आरोप नंदिता यांनी केला होता.\nकोरोनाची तिसरी लाट गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा: अजित पवार\nपश्चिम बंगालमधील खारदा विधानसभा मतदार संघातून काजल सिन्हा यांनी मोठी आघाडी घेऊन विजय मिळवला आहे. मात्र, निकालाआधीच कोरोनामुळे त्यांच निधन झालं आहे. कमल सिन्हा या जगात नसल्यामुळे खारदा विधानसभा मतदारसंघासाठी आता पुन्हा निवडणूक आहे.\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंत���जनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/timex-fit-smartwatch-with-telemedicine-feature-launched-in-india-price-starts-at-rs-6995/articleshow/82045270.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2021-05-18T01:19:05Z", "digest": "sha1:D3SWVI2EOALC5XAS64RCEH6XFBFGQ5U7", "length": 13031, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n६ दिवसांच्या बॅटरी लाइफ सोबत Timex Fit स्मार्टवॉच भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स\nटाइमेक्स ने भारतात ग्राहकांसाठी आपली नवीन हेल्थ मॉनिटरिंग स्मार्टवॉचला लाँच केले आहे. या वॉच मध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्स दिले आहेत. Timex Fit Smartwatch चे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे याच्या टेलिमेडिसिन फीचर युजर्सला लवकर टाइमेक्स फिट अॅपद्वारे डॉक्टरशी चर्चा करू शकता.\nTimex Fit स्मार्टवॉच भारतात लाँच\nस्मार्टवॉच मध्ये ६ दिवसांच्या बॅटरी लाइफ\nटाइमेक्स फिट अॅपद्वारे डॉक्टरशी चर्चा करू शकता\nनवी दिल्लीः Timex Fit smartwatch Price in India: टाइमेक्स ने भारतात ग्राहकांसाठी आपली नवीन हेल्थ मॉनिटरिंग स्मार्टवॉचला लाँच केले आहे. या वॉच मध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्स दिले आहेत. ज्यात टेलीमेडिसिन, टेंपरेचर सेंसर आणि SpO2 मॉनिटरचा समावेश आहे. कंपनीच्या माहितीनुसार, टेलिमेडिसिन फीचरला वन टच कॉन्सेप्ट वर बनवले आहे. यूजर Timex Fit app सोबत सहज डॉक्टरसी चर्चा करू शकता.\nवाचाः TCL कडून ३ जबरदस्त ईयरफोन्स लाँच, १५ एप्रिलपासून खरेदीसाठी उपलब्ध\nTimex Fit चे फीचर्स\nटाइमेक्स फिट स्मार्टवॉच 35mm रेक्टेंगल प्लास्टिक केस साइज आणि फुल कलर टचस्क्रीन सोबत येते. कंपनीच्या माहितीनुसार, Smartwatch 10 वॉच फेस सपोर्ट करते. तसेच फोटोला सुद्धा वॉच फेसचा वापर करू शकतील. हे १० वेगवेगळ्या स्पोर्ट्स मोड सोबत येते. जसे रनिंग, सायकिलिंग, टेनिस, योग, डांस, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हायकिंग आणि जिमिंगचा समावेश आहे.\nवाचाः एक्सचेंज ऑफरमध्ये फक्त ८४९ रुपयात खरेदी करा फोन, ८ जीबी रॅम आणि ४८ मेगापिक्सल कॅमेरा\nTimex Fit Smartwatch चे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे याच्या टेलिमेडिसिन फीचर युजर्सला लवकर टाइमेक्स फिट अॅपद्वारे डॉक्टरशी चर्चा करू शकता. या अॅपला युजर Google Play Store आणि Apple च्या अॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकता. याच्या मदतीने युजर हेल्थ एन्ड वेलनेस डेटाला शेयर करू शकता.\nकंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून भारतात टाइमेक्स फिट स्मार्टवॉचच्या सिलिकॉन बँड व्हर्जची किंमत ६ हजार ९९५ रुपये आहे. तर मेटल बँड व्हेरियंटची किंमत ७ हजार ४९५ रुपये आहे.\nवाचाः BSNL ने लाँच केले नवीन ब्रॉडबँड प्लान्स, 4TB पर्यंत डेटा आणि 300Mbps पर्यंत स्पीड\nवाचाः २१ एप्रिलला लाँच होणार Realme 8 5G, ट्रिपल रियर कॅमेरासह हे फीचर्स\nवाचाः Reliance Jio: २०० जीबी पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग हे आहेत टॉप ३ पोस्टपेड प्लान\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nऑनलाइनच्या जाळ्यात फसू नका, प्रोडक्ट खरे की खोटे 'असे' ओळखा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ मे २०२१ मंगळवार : ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आजचा दिवस या राशींसाठी उत्तम\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ उभारणार ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nनागपूरमुलीने केली आईच्या प्रियकराची हत्या; लैंगिक छळाला त्रासून उचलले पाऊल\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nक्रिकेट न्यूजभारताच्या कसोटी सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाली होती का, आज समोर आलं सत्य...\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बा��म्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6214", "date_download": "2021-05-18T02:06:54Z", "digest": "sha1:AXOV434KSLZJ7GLB7RT6DTIDPSKIZLXI", "length": 9901, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "एस.डी.एम.सोनुले ताई यांच्या हस्ते अर्जूनी मोरगाव तहसील कार्यालयाच तिरंगी ध्वजारोहण; संपूर्ण देशवासीयांना भारतीय स्वांतत्र दिनानिमीत्त दिल्या शुभेच्छा | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News एस.डी.एम.सोनुले ताई यांच्या हस्ते अर्जूनी मोरगाव तहसील कार्यालयाच तिरंगी ध्वजारोहण; संपूर्ण देशवासीयांना...\nएस.डी.एम.सोनुले ताई यांच्या हस्ते अर्जूनी मोरगाव तहसील कार्यालयाच तिरंगी ध्वजारोहण; संपूर्ण देशवासीयांना भारतीय स्वांतत्र दिनानिमीत्त दिल्या शुभेच्छा\nप्रतिनिधि / कुंजीलाल मेश्राम\nअर्जूनी मोरगाव / १५ अगष्ट २०२०\nगोंदिया जिल्हयातील अर्जूनी मोरगाव येथे ७४ वा भारतीय स्वांतत्र दिनानिमीत्त तहसील कार्यालयातील ध्वजारोहण एस.डी.एम.सोनुले ताई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.\nयावेडी एस.डी.एम.सोनुले ताई संपूर्ण देशवासीयांना भारतीय स्वांतत्र दिनानिमीत्त दिल्या शुभेच्छा देतांना त्या मनाल्या आपला भारत देश दिडशे वर्ष इंग्रजांच्या गुलाम गीरीत होता, आणि आपल्या देशातील थोर पुरूषांनी ,क्रांतिकारकांनी आपल्या जीवाच बलीदान देवून आपल्या देशाला १५ अगष्ट १९४७ स्वातंत्रे मीडवून दिल.\nतसेच संपुर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे आणि त्यातुनच आपल्या भारत देशातही कोरोना बाधितांची संख्या भरपुर प्रमानात वाढली असुन सोशीयल डीस्टनचे पालन करा व कमीत कमी ६ फटाच अंतर ठेवा,सानेटायजर वापर करा तसेच वापर करा नाकाला व तोंडाला रूमाल कींवा मास्कचा वापर करा असे संदेश दिला. यावेडी प्रथम पोलीस संचालन झाले त्यावेडी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित मान्यावर तहसीलदार वीनोद मेश्राम सर नाहेब तहसीलदार वाढई ,गेडाम सर तसेच तहसीलचे सर्व पदाधिकारी व पोलीस स्टेशन अर्जूनी मोरगाव चे पी.आय.तोंदडे सर,पी.एस.आय.सेवाडेसर व त्यांची संपुर्ण चमु तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.\nPrevious articleगोंडपिपरी उदयापासून चार दिवस बंद — कोरोनाबाधित��ंच्या पाश्र्वभुमीवर प्रशासनाचा निर्णय\nNext articleशेतीच्या वादातून रुग्णालयात भर्ती महिलेची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार रुग्णालयात भर्ती महिलेचे बायन,जबाब नोंद करण्यास पोलिसांचा कर्तव्यकुचराई\nसावली तालुका कोविड रुग्णांसाठी 15 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर तातडीने उपलब्ध\nविविध पक्ष व संघटने कडून संसदरत्न दिवंगत नेते खा.राजीव सातव यांना श्रध्दांजली अर्पण.\nशासकीय जमिनीवर अतिक्रमण: उपसरपंचाचे सदस्यत्व रद्द\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nजिपच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांना लॅपटॉप आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान वाटप.\nराज्यातील मंदिरे उघडण्यासाठी २९ आँगस्ट रोजी भाजप तर्फे ” घंटानाद आंदोलन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/school-games-federation-of-india-suspended/", "date_download": "2021-05-18T00:30:58Z", "digest": "sha1:IZN5E2AXSZYABIL32LO5PRAK5KAGEUYQ", "length": 17709, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "भारतीय शालेय क्रीडा महासंघावर निलंबनाची कारवाई - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nभारतीय शालेय क्रीडा महासंघावर निलंबनाची कारवाई\n*2017 मध्ये अनधिकृत पॅसिफिक स्कूल गेम्समध्ये सहभागाचे प्रकरण\n* खेळाडूंना वाईट वागणूक दिल्याच्या होत्या तक्रारी\n* महिला हॉकी संघ राहिला होता अडकून\n* युवा फूटबॉलपटूचा झाला होता बुडून मृत्यू\n* खेळाडूंकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये घेतल्याचे उघड\nनवी दिल्ली- भारतीय शालेय क्रीडा महासंघ (एसजीएफआय) वर निष्काळजी व्यवस्थापनाचा ठपका ठेवत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने बुधवारी निलंबनाची कारवाई केली आहे. एसाजीएफआय ही देशांतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांची सर्वोच्च संस्था आहे.\nडिसेंबर 2017 मध्ये ऑस्ट्रेलियातील ऑडिलेड येथे पॅसिफिक स्कुल गेम्समध्ये सहभागावेळी झालेल्या गोंधळावरुन क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. एकतर या पॅसिफिक स्कुल गेम्सना मान्यता नव्हती आणि दुसरे म्हणजे त्यात सहभागावेळी नितिशा नेगी नावाची 15 वर्षीय फूटबॉलपटू बुडून मृत्यू पावली होती. त्याचवेळी महिला हॉकी संघ बराच काळ ताटकळत राहिला होता.\nभारताचे 187 खेळाडूंचे पथक त्या सामन्यांमध्ये सहभागी झाले होते. या सर्वच खेळाडूंनी संघासोबतच्या अधिकारी व व्यवस्थापकांकडून वाईट वागणूक मिळाल्याची तक्रार केली होती. क्रीडा मंत्रालयाने निलंबनाची कारवाई करताना व्यवस्थापनातील या त्रुटींसह इतरही अनियमितता नमूद केल्या आहेत.\nऑक्टोबर 2019 मध्ये क्रीडा मंत्रालयाने एसजीएफआयचे जनसंपर्क अधिकारी गौरव दीक्षित आणि त्यांच्या पत्नी आकांशा थापक यांच्यावराही ठपका ठेवला होता. आकांशा यांचे अनधिकृत व्यक्ती असे वर्णन क्रीडा मंत्रालयाने केले आहे.\nयासंदर्भात,एसजीएफआयचे सरचिटणीस राजेश मिश्रा यांनी केलेली अंतर्गत चौकशी असमाधानकारक असल्याचे आणि त्यांचे मंत्रालयाला वेळोवेळी स्पष्टीकरणही समाधानकारक नसल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.\nऑडिलेड येथील पॅसिफिक स्कुल गेम्सला आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाची मान्यता नव्हती आणि क्रीडा मंत्रालयाचीही मान्यता नव्हती. गंभीर बाब म्हणजे एसजीएफआयने या स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रत्येक खेळाडूकडून अडीच लाख रुपये शुल्क घेतले होते. या सर्वच प्रकरणात एसजीएफआयने क्रीडा संहिता 2011 चा भंग एसजीएफआय ने केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.\nसलग तिसरा विजय, भारत उपांत्य फेरीत\nPrevious articleअकबरुद्दीन ओवेसी यांचा औरंगाबाद दौरा रद्द\nNext articleसांगली महापालिकेचा प्रस्तावित अर्थसंकल्प स्थायीसमोर सादर\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारक���ून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/4558/", "date_download": "2021-05-18T02:23:16Z", "digest": "sha1:FMASPVHCBMUDY3P2PBJMNZUFEZNWNAG2", "length": 11994, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "नांदेड जिल्ह्यात 336 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते च��्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nनांदेड जिल्ह्यात 336 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू\n181 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी\nनांदेड दि. 7 :- सोमवार 7 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 181 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 336 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 174 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 162 बाधित आले.\nआजच्या एकुण 1 हजार 236 अहवालापैकी 833 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 9 हजार 246 एवढी झाली असून यातील 5 हजार 834 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.46 टक्के एवढे झाले आहे. एकुण 3 हजार 78 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 41 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.\nया अहवालात रविवार 6 सप्टेंबर रोजी लोकमित्र नगर नांदेड येथील 70 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, पिंपळगाव पोरका येथील 50 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर सोमवार 7 सप्टेंबर रोजी शिवाजी चौक सिडको येथील 50 वर्षाचा एक पुरुष, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 46 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, हदगाव येथील 87 वर्षाचा एका पुरुषाचा, गोकुळनगर नांदेड येथील 70 वर्षीय एक महिला, बारड येथील 60 वर्षीय एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 272 झाली आहे.\nआज बरे झालेल्या 181 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 174 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 162 बाधित आढळले.जिल्ह्यात 3 हजार 78 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.\nजिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 56 हजार 533,निगेटिव्ह स्वॅब- 45 हजार 10,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 336,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 9 हजार 246,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-28,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 11,एकूण मृत्यू संख्या- 272,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 834,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 78,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 527, आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 41.\n← परभणी जिल्ह्यातील 62 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह\nजालना जिल्ह्यात 156 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह →\nबीड जिल्ह्याच्या विकासासाठी प्रारूप आराखड्यात ९७.१७ कोटी रुपयांची वाढ – उपमुख्यमंत्री अजित पवार\nएकाच दिवसात 51,225 कोविड–19 चे रुग्ण बरे होण्याचा भारताचा उच्चांक\nभारतातील सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घसरण सुरू\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/pankaja-mundes-request-sharad-pawar-government-has-decided-commit-atrocities-beed-district/", "date_download": "2021-05-18T01:50:49Z", "digest": "sha1:32K2NM3BQGJMMRBKYI7J524DS4IKZ4LR", "length": 14656, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "भाजप नेत्या पंकजा मुंडेंची शरद पवारांना विनंती, म्हणाल्या - 'बीड जिल्ह्याकडे लक्ष ���्या, शासनाने येथे अत्याचार करायच ठरवलंय' - बहुजननामा", "raw_content": "\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची शरद पवारांना विनंती, म्हणाल्या – ‘बीड जिल्ह्याकडे लक्ष द्या, शासनाने येथे अत्याचार करायच ठरवलंय’\nबीड : बहुजननामा ऑनलाईन – बीड जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस हजारो नागरिक नव्याने बाधित होत आहेत. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती गंभीर असून वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांचेही प्रमाण वाढले आहे. नुकतेच अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झालेल्या 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nरुग्णवाहिकेत अक्षरशः मृतदेह कोंबले होते. मयत रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक असून प्रशासनाला माणसांची किंमत राहिलेली नाही का असा सवाल केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीड जिल्ह्याकडे जातीने लक्ष द्यावे, अशी विनंतीही केली आहे.\nएकाच रुग्णवाहिकेत 22 जणांचे मृतदेह कोंबून त्यांची विटंबना केली आहे. ही भयानक घटना माझ्या बीड जिल्ह्यातील आहे. त्या 22 लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करावे की त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल संताप व्यक्त करावा, हे मला कळत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी घटनेबद्दल संताप व्यक्त करत ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मी ऑयसोलेटेड असल्याने मला ही बातमी उशिरा समजली. रुग्णालयाच्या डिनने मात्र स्वत:ची जबाबदारी कलेक्टरवर ढकलली आहे. कलेक्टरचे असे झाले की ते बोलूच शकत नाहीत.\nबीड जिल्ह्यात सध्या शासनाने अत्याचार करायच ठरवले आहे अन् अन् प्रशासनाने हात टेकले आहेत. हे कॉम्बिनेश बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आत्ताच्या परिस्थितीत अत्यंत भयानक आहे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान याबाबत उपविभागीय अधिकारी शरद झाडके म्हणाले की, यापुढे कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला की तातडीने अंत्यसंस्काराची कार्यवाही सुरू करण्यात येईल. दिवसभरातील मृतदेह जमा क���ून एकाच वेळी अंत्यसंस्कार करू नयेत, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.\nरुग्ण अन् मृतदेहांची एकाच रुग्णवाहिकेतून वाहतूक\nजिल्हा प्रशासनाकडून स्वाराती रुग्णालयाला अधिग्रहित केलेल्या दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत. रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेहांची वाहतूक केली जाते . तीच रुग्णवाहिका नंतर रुग्णांची ने-आण करण्यासाठी वापरली जात आहे. रुग्णवाहिका निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायजरही देण्यात येत नसल्याची तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव मात्र धोक्यात आला आहे.\nTags: AmbajogaiBeed districtBJP leaders Pankaja MundeCoronagovernmentLakshsharad pawarSwami Ramanand Shrine Hospitalअंबाजोगाईकोरोनाबीड जिल्ह्याभाजप नेत्या पंकजा मुंडेमृतदेहमृत्यूलक्षशरद पवारशासनास्मशानभूमीतस्वामी रामानंद तीर्थ रुग्णालया\nआरोग्य मंत्रालयाचा केंद्राला प्रस्ताव, म्हणाले – ‘देशातील 150 जिल्ह्यात Lockdown गरजेचा’ \nसुप्रिया सुळेंनाही आवडला रॅप साँगमधला गोडवा; म्हणाल्या – ‘खास रे… चांगल्या गाण्याची तहान भागवणारा हा ‘ऊसाचा रस’ एकदा ऐकाच’ (Video)\nसुप्रिया सुळेंनाही आवडला रॅप साँगमधला गोडवा; म्हणाल्या - 'खास रे... चांगल्या गाण्याची तहान भागवणारा हा 'ऊसाचा रस' एकदा ऐकाच' (Video)\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची शरद पवारांना विनंती, म्हणाल्या – ‘बीड जिल्ह्याकडे लक्ष द्या, शासनाने येथे अत्याचार करायच ठरवलंय’\nइन्कम टॅक्स आणि फूड ऑफिसर बनून व्यावसायिकांना गंडा घालणार्याला गुन्हे शाखेडून अटक, 5 गुन्हयांची उकल\nपालघरमध्ये एका घरात तांत्रिकासह 50 लोकांची सुरू होती काहीतरी ‘भानगड’ पोलिसांनी छापा टाकून केलं 27 जणांना अटक\n विरोधी गुंडाला धडा शिकविण्यासाठी सामुहिक बलात्कार, नागपूर मधील घटना\nअमजद खानच्या नावाने नाना पटोलेंचा फोन टॅप, धक्कादायक माहिती उघडकीस\n16 मे राशीफळ : ‘या’ 5 राशींच्या उत्पन्नात होईल वाढ, इतरांसाठी असा आहे रविवार\n बहुजनांचे हक्क आणि अधिकार हे तुम्हाला बारामतीची जहागिरी वाटतात का ’; …वसूली वाढवायची आहे का’; …वसूली वाढवायची आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/pune-news/bjp-files-case-against-mahapaira-s-son-miss-pimpri-chinchwad-beauty-pageant-organizers-get-angry-121022400050_1.html", "date_download": "2021-05-18T00:35:34Z", "digest": "sha1:TFXCFWC6DBQPGA74LFCVQVFWSY6YLMSQ", "length": 13768, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भाजप महापाैरांच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल, ‘मिस पिंपरी चिंचवड’ साैंदर्य स्पर्धा आयोजकांच्या आली अंगलट | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभाजप महापाैरांच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल, ‘मिस पिंपरी चिंचवड’ साैंदर्य स्पर्धा आयोजकांच्या आली अंगलट\nकोरोना विषाणूंचा संसर्ग वाढला असतानाही साैंदर्य स्पर्धेचे आयोजन करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या महापाैरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जवाहर मनोहर ढोरे (रा. नवी सांगवी), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महादेव मारुती शिंदे (वय ५४, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. जवाहर ढोरे हा महापाैर उषा ढोरे यांचा मुलगा आहे.\nकोरोनाचा विळखा वाढू लागल्याने पिंपरी-चिंच���ड शहरातील प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कडक निर्बंध लादले. मात्र, हे सर्व नियम पायदळी तुडवत ‘मिस पिंपरी चिंचवड’ साैंदर्य स्पर्धा चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृह भरविण्यात आल्या. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करणा-या जवाहर मनोहर ढोरे (मल्हार गार्डन, नवी सांगवी) यांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. सार्वजनिक कार्यक्रमांना कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी देण्यात येवू लागली. मात्र, चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात ‘मिस पिंपरी चिंचवड’ साैदर्य स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमांसाठी दोनशे जणांची परवानगी दिली होती. तसेच एक आड एक अशी आसन व्यवस्था करावी, मास्क अनिवार्य करण्यात आला. मात्र, कार्यक्रमात सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रा. मोरे सभागृहात संपुर्ण आसन व्यवस्था फुल्लच झाली होती. काहींनी मास्क लावला नसल्याचे आढळून आले.\nभोसरी जमीन प्रकरण, राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा\nमहापालिकेच्या प्रशासन विभागाकडून लवकरच क्षेत्रीय कार्यालयाची एकत्रित विभागणी करुन तीन परिमंडल स्थापन\nTiktok स्टार समीर गायकवाडने पुण्यात केली आत्महत्या\nआवश्यकता भासल्यास पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रे निर्माण करा\nपुण्यात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या स्मृतींना अभिवादन सभा\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररो��� लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nराज्यात कोरोना प्रकरणात मोठ्या प्रमाणात ...\nराज्यात दीर्घ काळापासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे कोरोना विषाणूच्या नवीन ...\nकोरोना : शाहीद जमील यांनी दिला कोव्हिड पॅनलच्या ...\nभारत सरकारच्या INSACOG पॅनलचे अध्यक्ष डॉ. शाहीद जमील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. ...\nतौक्ते चक्रीवादळाचा मुबंईत कहर ,6 जण दगावले ,चक्रीय वादळ ...\nतौक्ते चक्रीय वादळाने मुबंईत कहर करून आता गुजरातकडे वाटचाल करत आहे. मुंबई आणि त्याच्या ...\nतौक्ते चक्रीवादळ : महाराष्ट्रातील किनारपट्टी जिल्ह्यातून 12 ...\nतौक्ते चक्रीवादळ आता अत्यंत तीव्र चक्रीवादळाच्या वादळात बदलले आहे. वादळाच्या ...\nतौक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्ग-रत्नागिरीला तडाखा\nतौक्ते चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना बसला आहे. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/shikrapur-police-constable-ambadas-thore-funeral-person-his", "date_download": "2021-05-18T02:23:46Z", "digest": "sha1:HT2JWIRZET65HTBUL73PQHZFG3MU46B5", "length": 12312, "nlines": 88, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "shikrapur police constable ambadas thore funeral person his", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिक्रापूरमध्ये घडले ख��कीतील माणुसकीचे अनोखे दर्शन...\nघरच्यांनी अंत्यविधी नाकारला असताना पोलिस शिपाई अंबादास थोरे यांनी मृतदेहाला अग्नी देत अंत्यविधी केला. खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन शिक्रापूरमध्ये घडले आहे.\nशिक्रापूर: शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका परप्रांतीय व्यक्तीचा मृत्यू झाला, यावेळी पोलिस स्टेशन मध्ये हजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने सदर व्यक्तीचा मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन झाले मात्र मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यास कोणीच तयार होत नव्हते. घरच्यांनी अंत्यविधी नाकारला असताना पोलिस शिपाई अंबादास थोरे यांनी मृतदेहाला अग्नी देत अंत्यविधी केला. खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन शिक्रापूरमध्ये घडले आहे.\nपुणे-नगर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळेल्या व्यक्तीचा मृत्यू\nशिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये बुधवारी (ता. 28) घडलेल्या एका घटनेत चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यावेळी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार दत्तात्रय बनकर व मदतनीस पोलिस शिपाई अंबादास थोरे असताना अंबादास थोरे यांनी सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे पाठवून दिला. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांशी फोनवर संपर्क साधत सर्व माहिती दिली.\nसुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...\nउमेश तावसकर यांच्या विरोधात आता खंडणीची तक्रार\nदरम्यान, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी वैजनाथ काशीद यांनी सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करून दिले. मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच हजर होत नव्हते. यावेळी पोलिस शिपाई अंबादास थोरे यांच्या समोर प्रश्न उभा राहिला. त्यामुळे त्यांनी सदर व्यक्तीच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता त्यांनी 'साहेब आम्ही दुसऱ्या राज्यात आहे, सध्या कोरोनाचा काळ त्यात तिकडे येण्याच्या मोठ्या अडचणी तुम्हीच आमचा मुलगा आहात या हेतूने तुम्ही तिकडे अंत्यविधी करा. आम्हाला व्हिडिओ कॉल करून आमच्या माणसाने अंतिम दर्शन द्या,' अशी विनंती केली.\nतावसकर, सासवडेंच्या आखाड्यात भाऊसाहेब आंधळकरांची 'इंट्री'\nयावेळी अंबादास थोरे यांनी देखील क्षणाचा विचार न करता याला होकार देत सदर व्यक्तीचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांच्याशी ��ंपर्क साधून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सदर व्यक्तीवर शिक्रापूर स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायकवाड, बबलू शेख, पप्पू चव्हाण, सिकंदर शेख यांचे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे पोलिस शिपाई अंबादास थोरे यांनी सांगितले. मात्र, पोलिस शिपायाकडून घडलेल्या अनोख्या प्रकारातून खाकीतील माणुसकीचे दर्शन घडले आहे.\nशिरूर तालुक्यातील एका गावात किरकोळ कारणातून युवकाला मारहाण\nतू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/05/01/harpreet-barar-life-story/", "date_download": "2021-05-18T00:36:34Z", "digest": "sha1:XLKRGY77URBHSVQ46VWIS2VSCO2MBIHO", "length": 19429, "nlines": 188, "source_domain": "yuvakatta.com", "title": "चार वेळा फेल झाल्यानंतर मिळाली आयपीएलमध्ये संधी: वडील आहेत पंजाब पोलीसात ड्रायव्हर... - YuvaKatta", "raw_content": "\nHome क्रीडा चार वेळा फेल झाल्यानंतर मिळाली आयपीएलमध्ये संधी: वडील आहेत पंजाब पोलीसात ड्रायव्हर…\nचार वेळा फेल झाल्यानंतर मिळाली आयपीएलमध्ये संधी: वडील आहेत पंजाब पोलीसात ड्रायव्हर…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nचार वेळा फेल झाल्यानंतर मिळाली आयपीएलमध्ये संधी: वडील आहेत पंजाब पोलीसात ड्रायव्हर…\nशुक्रवारी आयपीएल 2021 मध्ये खेळलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्जकडून पराभव झाला. पंजाबच्या गोलंदाजीपुढे विराटची सेना पस्त झाली आणि केएल राहुलच्या संघाने सहजतेने 34 धावांनी सामना जिंकला.\nया विजयाचे श्रेय जरी अनेक खेळाडूंना जाते, परंतु या सामन्यात ज्या खेळाडूला सर्वाधिक कौतुक होत आहे तो पंजाबचा तरुण अष्टपैलू हरप्रीत बरार असून त्याने आक्रमक फलंदाजीखरुन दाखविली आणि त्यानंतर विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि विकेट्स घेत एबी डिव्हिलियर्स सारख्या दिग्गजांना बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.\nपण तुम्हाला माहिती आहे का क्रिकेटपटू बनण्याचे हरप्रीतचे स्वप्न इतके सहजपणे पूर्ण झाले नाही. वडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्यावर खूप दबाव होता, तरीही खेळाडूच्या कठोर परिश्रमाने त्याला या टप्प्यावर पोहोचवले. चला आज आपण जाणून घेऊया पंजाब किंग्जच्या या युवा शिलेदाराबद्दल….\nअॅकॅडमीची जाहिरात पाहिल्यानंतर त्याने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला.\n16 सप्टेंबर 1995 रोजी पंजाबच्या छोट्या जिल्ह्यातील मोगा येथे जन्मलेल्या हरप्रीत बरार यांना क्रिकेटपटू होण्याचे एक विचित्र स्वप्न पडले. खरं तर, जेव्हा ते बालपणात आपल्या कुटुंबातील सदस्यांसह बाजारपेठेत गेला तेव्हा तेथील क्रिकेट अकादमीचे बॅनर पाहिल्यावर त्याने क्रिकेटपटू होण्याचे ठरवले आणि त्याच दिवसापासून कठोर परिश्रम करण्यास सुरुवात केली.\nघराची आर्थिक परिस्थिती बिकट होती\nत्याने क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहिले, पण घरची परिस्थिती पाहून त्याच्यावर नोकरी करण्याचा अधिक दबाव आला. हरप्रीतचे वडील पंजाब पोलिसात ड्रायव्हर म्हणून नोकरीस आहेत. अशा परिस्थितीत मुलाने खेळ सोडून चांगली नोकरी करावी अशी वडिलांची इच्छा होती.\nचांगला खेळाडू झाल्यानंतर हरप्रीत बरारला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्थान मिळालं नाही. तो अद्याप प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेला नाही. डाव्या हाताच्या फिरकीपटूने पंजाब संघात येण्यासाठी बरेच प्रयत्न केले, बरीच सामने जिंकून दाखवले पण नशिबाने हरप्रीतला साथ दिली नाही. त्याने पंजाब किंग्जच्या संघात सामील होण्यासाठी चार वे��ा प्रयत्न केला पण एकदा त्याची निवड झाली नाही.\nक्रिकेट सोडून कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला होता\nक्रिकेटरच्या आयुष्यात एक वेळ अशी आली की, सलग अपयशी ठरल्यानंतर त्याने सर्व काही सोडून कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याच वेळी 2019 मध्ये पंजाब किंग्जने हरप्रीत ब्रार यांना 20 लाख रुपयांमध्ये त्यांच्या टीममध्ये घेतले.\nया हंगामात परिश्रमांचे मिळाले फळ\n2019 आणि 2020 मध्ये हरप्रीत बरारने एकूण 3 सामने खेळले असले तरी त्याला काही खास करता आले नाही. 30 एप्रिल 2021 रोजी या खेळाडूच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात त्याने जगातील सर्वात मोठे 3 फलंदाज अडकावत त्यांना बाद केले.\nकोहली-एबीडी आणि मॅक्सीला केले बाद\nशुक्रवारी झालेल्या सामन्यात हरप्रीत बरारने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला 10 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 35 धावांवर बोल्ड केले. यानंतर, दुसर्या चेंडूवर, आयपीएल बिग शो ग्लेन मॅक्सवेल खाते न उघडताच चालला. एवढेच नव्हे तर त्याने 12 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मिस्टर 36 अर्थात एबी डिव्हिलियर्सला फक्त 3 धावांवर बाद केले आणि आयपीएलमध्ये प्रथमच 3 बळी घेतले.\nचेंडू आणि बॅटद्वारे चमत्कार केले\nहरप्रीत बरारने 4 षटकांत 19 धावा देऊन केवळ 3 गडी बाद केले तर फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्याने 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 17 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या.\nहरप्रीत ब्रार आतापर्यंत लिस्ट ए चा एक सामना आणि 11 टी -20 सामने खेळला आहे. याखेरीज गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत बरारने पंजाबकडून 9 विकेट्स घेतल्या.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nपंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…\nलोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो: पायलट म्हणून करतोय काम…\nPrevious articleHappy birthday Anushka sharma: अशी झाली होती अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची भेट\nNext articleपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\nपाकिस्तानमध्ये जन्मलेले हे तीन खेळाडू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असल्यामुळे आयपीएलमध्ये खेळतात…\n‘हे’ दिग्गज खेळाडू प्रशिक्षक झाल्यास 2023 मध्ये भारत जिंकू शकतो विश्वचषक….\nमहेंद्रसिंग धोनी आणि वि��ाट कोहलीपैकी कोणाचं झालंय जास्त शिक्षण: वाचा एक स्पेशल रिपोर्ट….\nखूपच रोमांचकारी आहे रॉबिन उथप्पाची लव्हस्टोरी; जाणून घ्या त्याला दोनवेळा लग्न का करावे लागले\nहे पाच भारतीय क्रिकेटपटू आहेत निवृत्तीच्या वाटेवर; लवकरच करु शकतात घाेषणा ….\n‘या’ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुले क्रिकेटमध्ये करिअर करण्यात झाली फेल….\nयापूर्वी भारताच्या २ संघाने एकाचवेळी मालिका खेळल्या होत्या; असा होता मालिकेचा निकाल\nहे वेगवान गोलंदाज पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार एन्ट्री करूनही करियरमध्ये झाले फेल….\n‘या’ तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीमुळे घ्यावी लागली क्रिकेटमधून निवृत्ती\nअफगाणिस्तानमध्ये जन्मलेला हा भारतीय खेळाडू प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारायचा…\n1-2 नव्हे तर विराट कोहलीच्या शरीरावर आहेत 11 टॅटू, प्रत्येक टॅटूचा अर्थ घ्या जाणून….\nटेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हिटमॅन रोहित शर्माला हा विक्रम करण्याची संधी….\nभानु अथैयाने भारताला पहिला ऑस्कर मिळवून दिला होता…\nसहावीत शिकणार्या ‘गीता’न पोलिसांच्या शिट्टीला सुरक्षा कवच बनवलंय…\nअवघ्या १२ वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म.\nआंध्र प्रदेशच्या या महिला डॉक्टर करतात दहा रुपयांत रुग्णांवर उपचार; लोक...\nसंगीताच्या माध्यमातून देशभरात सोलापूरच नाव मोठ करतोय हा अंध संगीतकार..\nचित्तोडगड: ७०० एकर परिसरात वसलेल्या भारतातील सर्वांत मोठ्या किल्याचा इतिहास…\nशहाजहानने आपल्या मुलीच्या शौकासाठी बनवेलेला हा बाजार आज ‘चांदनी चौक’ बनलाय…\nमहात्मा गांधींच्या या अनुयायाने नेहरुंना आंध्रप्रदेश बनवण्यासाठी मजबुर केलं होतं…\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला ��हे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2021-05-18T02:53:02Z", "digest": "sha1:UREXZE2KCCNYTBPOQRARGQZRHICFMYGR", "length": 3180, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ४०९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ३८० चे - ३९० चे - ४०० चे - ४१० चे - ४२० चे\nवर्षे: ४०६ - ४०७ - ४०८ - ४०९ - ४१० - ४११ - ४१२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2021-05-18T01:31:01Z", "digest": "sha1:Y6ZFBOTB4ILYTLUJ3E35XDEG7BCY7QI7", "length": 8488, "nlines": 89, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कलन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nकलन (इंग्लिश: Calculus, कॅल्क्युलस ;) ही उच्च-गणिताची एक शाखा असून सीमा, फल, विकलन, संकलन व अनंत श्रेणी इत्यादी विषयांचा अभ्यास या शाखेत केला जातो. कलनामध्ये चल राशींमधील बदलांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. विज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र इत्यादी विद्याशाखांमधील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्यास बीजगणिताला मर्यादा पडतात; त्यामुळे अश्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी कलनातील तंत्रे योजली जातात.\nघात नियम, गुणाकार नियम, भागाकारा नियम, साखळी नियम\nआंशिक अपूर्णांक, कोटी बदल\nमुख्य लेख: भैदिक कलन\n(x, f(x)) येथील स्पर्शरेषा. एखादे गणितीय फल दर्शवणार्या वक्र रेषेचा एका बिंदूपाशी आढळणारा f′(x) हा अनुजात, त्या बिंदूपाशी वक्र रेषेला स्पर्शणार्या स्पर्शरेषेचा उतार असतो.\nसमजा, एखाद्या एकरेषीय बैजिक समीकरणात y या परचल राशीचे मूल्य x या अन्य एका स्वचल राशीच्या मूल्यावर पुढील फलानुसार अवलंबून आहे : y = mx + b\nयात हा b एक स्थिरांक मानला आहे. हे एकरेषीय समीकरण एका सरळ रेषेतील आलेखाने दर्शवले जाऊ शकते, ज्याचा उतार पुढे दिल्याप्रमाणे मांडता येतो :\nमात्र, जर हा आलेख सरळ रेषा असण्याऐवजी वक्र रेषा असता, तर x या स्वचलाच्या मूल्यातील बदलांनुसार y परचलाचे मूल्य बदलले असते. स्वचलाच्या मूल्यातील बदलांमुळे परचलाच्या मूल्यात घडणार्या बदलास विकलन असे म्हणतात.\nमुख्य लेख: कलनातल्या विषयांची यादी\nप्लॅनेटमॅथ.ऑर्ग - कलनातील प्रमुख विषयांवरील लेख (इंग्लिश मजकूर)\nकॅल्क्युलस.ऑर्ग (डेव्हिस, कॅलिफोर्निया विद्यापीठ) - कलनविषयी संसाधने व माहितीपूर्ण दुवे (इंग्लिश मजकूर)\nLast edited on २ फेब्रुवारी २०१९, at ००:१६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१९ रोजी ००:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/08/ahmed-gaurdian-minister-hasan-mushrif-meeting-corona.html", "date_download": "2021-05-18T01:42:06Z", "digest": "sha1:3YKC477NKZR5CD3XTTTV6S7TRLH3D2Q7", "length": 9426, "nlines": 59, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "कोरोनासमवेतच आता जगायचे आहे; पालकमंत्री मुश्रीफांचे पुन्हा स्पष्टीकरण", "raw_content": "\nकोरोनासमवेतच आता जगायचे आहे; पालकमंत्री मुश्रीफांचे पुन्हा स्पष्टीकरण\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : नगर शहरात पुन्हा लॉकडाउन करावे किंवा नाही याबाबत जिल्ह्यातील आमदारांसमवेतच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. आता लॉकडाऊन करण्याचा विषय संपलेला आहे. सर्वांना आता कोरोना सोबत घेऊन जगायचे आहे व काळजी घेऊन पुढे वाटचाल करायची आहे. त्यामुळे प्रत्येकाने सूचना व नियमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पुन्हा स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावाही त्यांनी केला.\nनगर जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार व संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते.\nजिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आता जास्तीतजास्त टेस्ट केल्या जाणार आहेत व त्यामुळेही रुग्ण संख्या वाढणार आहे. पण जिल्ह्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन होणार नाही, असेही स्पष्ट करून ते म्हणाले, करोना बधिताचे मृतदेह एकावर एक रचून नेण्याचा प्रकार दुर्दैवी आहे व यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. कमी लक्षण असणाऱ्या रुग्णांचे घरीच विलगीकरण करावे, अशा सूचना दिल्या असल्या तरी जिल्ह्यामध्ये प्रशासनाने मात्र तसे केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण, एखाद्याला उपचार द्यायचे असल्यास त्याला घरी उपचार घेता येईल. मात्र, ते घरी देखील व्यवस्थित उपचार घेतील का, जर ते सर्वत्र फिरत बसले तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची असा प्रश्न आहे. शिवाय, आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा त्रास होता कामा नये. त्यामुळे सध्या प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nमहाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. आमच्यातील एकही आमदार इकडचा तिकडे होणार नाही आणि फुटणारदेखील नाही. जर असे काही झाले तर तो पुन्हा निवडून देखील येणार नाही, अशा शब्दात मुश्रीफ यांनी भाजपला तसेच स्वकियांनाही इशारा दिला. भाजपने रामदास आठवले यांना राज्यसभेचे खासदार केले आहे. त्यामुळे त्यांना काही ना काही बोलावे लागत आहे, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. भाजपवाले काही म्हणू द्या, मात्र महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे, असा दावाही त्यांनी केला. ग्रामपंचायत प्रशासक नेमण्यासंदर्भात न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने नियुक्त्या करू नका, असे निर्देश दिले आहेत. येत्या काही दिवसांत याची सुनावणी होणार असल्याने त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्याने त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. डाळिंबाच्या प्रश्नाबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nनगरमध्ये लॉकडॉऊन करण्याची मागणी सातत्याने खा. डॉ. सुजय विखे करीत आहेत. पण, पालकमंत्र्यांच्या बैठकीस ते अनुपस्थित होते. याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, आजच्या बैठकीला ज्यांनी मागणी केली होती तेच आले नाही. ते आले असते व त्यांनी तशी मागणी केली असती तर त्यावर चर्चा देखील झाली असती, अशा शब्दात त्यांनी विखे यांना टोला लगावला.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर महाराष्ट्र राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6810", "date_download": "2021-05-18T01:56:39Z", "digest": "sha1:3OR57HDGCRPVIYRWDLSFF62OYMYNH72J", "length": 9378, "nlines": 151, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "गडअहेरी नाल्याला पूर,अहेरी तालुक्यातील जवळपास 20 गावांचा तुटला संपर्क… नूतन पुलाचे बांधकाम अर्धवट | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली गडअहेरी नाल्याला पूर,अहेरी तालुक्यातील जवळपास 20 गावांचा तुटला संपर्क… नूतन पुलाचे...\nगडअहेरी नाल्याला पूर,अहेरी तालुक्यातील जवळपास 20 गावांचा तुटला संपर्क… नूतन पुलाचे बांधकाम अर्धवट\nगुड्डीगुडम:- तालुक्यातील देवलमरी रस्त्यावर असलेल्या गडअहेरी नाल्याला पूर आल्याने अहेरी तालुक्यातील जवळपास 20 गावांचा संपर्क तुटला आहे.\nअहेरी ते देवलमरी रस्त्यावर गडअहेरी नाल्यावर ठेंगणा आणि खूप जुना पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने रहदारी ठप्प होतो.त्यामुळे तीन ते चार दिवस हा मार्ग बंद राहतो.त्यामुळे या भागातील लोकांना सन्ड्रा-आलापल्ली-अहेरी असा प्रवास करून तालुका मुख्यालय गाठावे लागते.\nअहेरी उपविभागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे.अहेरी तालुक्यात गडअहेरी नाल्यावर पाणी वाढल्याने सध्या रहदारी बंद आहे.ही परिस्थिती दरवर्षी असते म्हणून तत्कालीन आमदार व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी या पुलाच्या मंजुरी साठी शासनदरबारी पाठपुरावा केले आणि मंजुरी मिळविली व\nया नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे.मात्र,काम पूर्ण न झाल्याने यावर्षी सुद्धा लोकांना फटका बसत आहे.नूतन पुलाचे काम पूर्ण झाल्यास ही अडचण दूर होणार आहे.मात्र,सध्यातरी या भागातील लोकांना पूरपरिस्थितीचा फटका सहन करावाच लागणार आहे.\nसंततधार पावसामुळे या परिसरातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने लोकांनी सतर्कता बाळगावी,पुलावरून पाणी वाहत असताना नदी-नाले ओलांडू नये असे आवाहन अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.\nPrevious articleराष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनि, वृक्षांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश\nNext articleअकोट तालुक्यात पोळा सणावर कोरोनाचे सावट यंदाचा पोळा घरीच साजरा करा\nदेसाईगंज पोलिसांच्या कारवाईत 22400 रुपयांचा दारू साठा जप्त\nधानोरा येथे विजेचा लपंडाव\nआरमोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nरखडलेल्या निधीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ आ.कृष्णा गजबे यांच्या...\nएमएचटी- सिईटी परीक्षा जिल्हा मूख्यालयातच घ्या. ( माजी प्रथम नगराध्यक्ष डॉ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/author/manish-sain", "date_download": "2021-05-18T01:14:32Z", "digest": "sha1:T6URIB7TXJJZ2NWT6CVLN6GS3BH4AAYI", "length": 2773, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मनीष सैन, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nस्थलांतरित पक्ष्यांचा सांभर तलावात गूढ मृत्यू\nपक्ष्यांच्या मृत्यूकरिता दूषित पाणी कारणीभूत असल्याचा संशय आहे. सरकारी अधिकारी व्हिसेरा चाचणी अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. ...\nचक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान\nतौक्ते वादळाचे ६ बळी, १२ हजार जणांचे विस्थापन\nम्युकरमायकोसिसवरचे उपचार म. फुले योजनेतून होणार\nतोक्ते चक्रीवादळ; पूर्ण खबरदारी घेतलीः मुख्यमंत्री\nउ. प्रदेशात गंगा किनारी शेकडो मृतदेहांचे दफन\nमृतांचा आकडा मीडियाने फुगवलाः गुजरात सरकार\nकॅन्सरग्रस्त रुग्णांच्या कुटुंबाची मुंबईत राहण्याची सोय\n१७ हजार डॉक्टरांना टास्क फोर्सचे मार्गदर्शन\nखासदार राजीव सातव यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.kokansearch.com/kpower/local_business/index.php?id=6770&&b=zinfo+sindhudurg+sindhudurg+business+directory&&d=sindhudurg&&t=kudal&&v=vetal+-+bambarde", "date_download": "2021-05-18T01:16:41Z", "digest": "sha1:ELXDDIO3ER7AP53JXE64RZI2KWV4OEQA", "length": 3393, "nlines": 52, "source_domain": "www.kokansearch.com", "title": "Failed to add new visitor into tracking log zinfo sindhudurg sindhudurg business directory | sindhudurg | kudal | vetal - bambarde | kokan | konkan", "raw_content": "\nमोबाईलच्या सदुपयोगातून साकार होतंय डिजिटल अर्थक्रांतीचे एक नवीन सिंधू पर्व.. मुंबई, पुणे सारख्या शहरांप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही माहिती मिळेल मोबाईल अँप्लिकेशनच्या एका क्लीकवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक, शैक्षणिक, शासकीय,आपत्कालीन, दळणवळण,आरोग्य, सांस्कृतिक व पर्यटन याविषयीची परिपूर्ण माहिती देणारी पहिली ऑनलाईन व ऑफलाईन डिरेक्टरी. झिंन्फो सिंधुदुर्ग \"play store\" मधून free डाउनलोड करा zinfo sindhudurg:सिंधुदुर्ग बिझनेस डिरेक्टरी: व्यवसायवाढीसह उत्पादनाची डिजिटल जाहिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिल्ह्यासहित सर्वदूर...चला मग आजच व्यवसायाची नोंद करून घ्या...आपल्या व्यवसायाची माहिती आम्हाला पाठवा...डिजिटल अर्थक्रांतीचे एक नवीन सिंधू पर्व... मुंबई, पुणे सारख्या शहरांप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही माहिती मिळेल मोबाईल अँप्लिकेशनच्या एका क्लीकवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक, शैक्षणिक, शासकीय,आपत्कालीन, दळणवळण,आरोग्य, सांस्कृतिक व पर्यटन याविषयीची परिपूर्ण माहिती देणारी पहिली ऑनलाईन व ऑफलाईन डिरेक्टरी. झिंन्फो सिंधुदुर्ग \"play store\" मधून free डाउनलोड करा zinfo sindhudurg:सिंधुदुर्ग बिझनेस डिरेक्टरी: व्���वसायवाढीसह उत्पादनाची डिजिटल जाहिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिल्ह्यासहित सर्वदूर...चला मग आजच व्यवसायाची नोंद करून घ्या...आपल्या व्यवसायाची माहिती आम्हाला पाठवा...डिजिटल अर्थक्रांतीचे एक नवीन सिंधू पर्व... संपर्क श्री विठ्ठल काशिनाथ तिवरेकर सुपुत्र तथा कार्याध्यक्ष सिंधुरत्न ईकॉमर्स एलएलपी वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग +९१ ८८ ७९ ७६ ०९ ०९ +९१ ९४ ०४ ४४ ४४ ०० ऑफर मर्यादित कालावधीकरिता. नियम व अटी लागू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/is-there-a-shortage-of-vaccines-due-to-lack-of-planning/", "date_download": "2021-05-18T01:55:12Z", "digest": "sha1:JQWN4J5Y3OACOLR2DY7JCMABS5O7TR6U", "length": 23328, "nlines": 388, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "‘नियोजना’च्या अभावामुळे लसींचा तुटवडा निर्माण झालाय का? - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\n‘नियोजना’च्या अभावामुळे लसींचा तुटवडा निर्माण झालाय का\nराज्यात कोरोनाच्या (Coronavirus)वाढत्या साथी बरोबरच लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्यानं चित्र गंभीर बनलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री यामुळं एकमेकांसमोर आलेत. एकमेकांकडे दोघेही बोटे दाखवत असताना राज्यशासनाला मिळालेल्या लशींचे नियोजन का लावता आलेलं नाही (shortage of vaccines due to lack of planning) असा प्रश्न जनसामान्य विचारत आहेत. बिगर भाजप शासित राज्यांनी लसीचा तुटवडा पडत असल्याचा सुर लावून धरलाय. दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र ही राज्यं या बाबती आघाडीवर आहेत.\nराज्यात लसीचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालीये. लसी अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) म्हणाले होते. अशातच राजधानी मुंबईतल्या सर्वात मोठ्या लसीकरण केंद्रावर तुटवडा जाणवला. यात २६ लसीकरण केंद्र(26 Vaccination Center) बंद करावी लागली. मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बी.के.सी. म्हणजेच (बांद्रा कुर्ला कॉम्पेलेक्स) कोविड सेंटरमध्ये आज सकाळी कोरोना लसीचा साठा संपला. पालिकेने शेकडो लोकांना फोन करून कोरोनाची लस घेण्यासाठी बीकेसी केंद्रावर बोलावलं होतं. त्यानुसार शेकडो लोक बीकेसीला आले होते. मात्र, केवळ पाच हजारच लस असल्याने आधी आलेल्या नागरिकांना त्या देण्यात आल्या. त्यानंतर लस संपल्याचं सांगत तसा बोर्डही केंद्रावर लावण्यात आला. त्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले.\nनागरिकांनी व्यक्त केला संताप\nलसीकरणासाठी नागरिकांना बराच वेळ रांगेत उभं रहावं लागतं. मोठ्या प्रतिक्षेनंतर त्यांचा लसीकरणासाठी नंबर लागतो. दिवसभर रांगेत थांबल्यानंतर लसी संपल्या आता घरी जा म्हणाल्यावर नागरिकांना संताप येणं सहाजिक आहे. बी.के.सी.त हेच घडल्याचं पहायला मिळालं. अपुरा साठा होता तर रांगेत उभं का केलं लस अपुऱ्या होत्या तर तेवढ्याच लोकांना फोन करून बोलवायचं होतं, सरसकट सगळ्यांना का बोलावलं लस अपुऱ्या होत्या तर तेवढ्याच लोकांना फोन करून बोलवायचं होतं, सरसकट सगळ्यांना का बोलावलं साठा संपल्याचं फोनवरून का कळवलं नाही साठा संपल्याचं फोनवरून का कळवलं नाही असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीये.\nलसीकरणाच्या तुटवड्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त पुढे सरसावले. मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिहगावकर यांनी ट्विट करत कोरोना लस संपलेल्या लसीकरण केंद्रांची माहिती दिली. ट्विटनुसार मुंबईतील वांद्रे बीकेसी कोविड सेंटर, सायन रूग्णालय, सेव्हन हिल हॉस्पिटल, कस्तुरभा रूग्णालय, कूपर हॉस्पिटल, सर्वादय रूग्णालय माहिम, पोदार रूग्णालय, क्रांती सावित्राबाई फुले रूग्णालय याठिकाणी लस उपब्लध नसणार आहे. असं चित्र निर्माण झालंय.\nजयंत पाटलांची बोचरी टीका\nपंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी कोरोनाशी लढण्यासंदर्भात मार्गदर्शन त्यांनी केलं. ११ एप्रिल महात्मा फुले जयंती ते १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. यादरम्यानच्या काळात आपण लसीकरण पर्व साजरं करावं जास्तीच्या लसी द्याव्यात असं आवाहन त्यांनी राज्यांना केलं.\nराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मात्र पंतप्रधानांच्या विधानावर बोचरी टीका केली ते म्हणाले, “ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला, ��िथे जास्त लस दिली पाहिजे. महाराष्ट्राची मागणी ४० ते ५० लाख इतकी होती. मात्र केंद्राकडून फक्त साडे सतरा लाख लस मिळाल्या. या लसी लवकर संपतील. आजही बीकेसीच्या कोरोना लसीकरण केंद्रात लस नाही. तिथे लोकं लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. पण लस उपलब्ध नसेल तर कसं होणार” असा सवाल ही त्यांनी शेवटी उपस्थीत केला.\nजयंत पाटील पुढं म्हणाले, ” लस वाटप नियंत्रण हे केंद्राच्या हातात आहे. केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश दिसत आहे. पंतप्रधान मोदी जे सांगितली ते देश करायला तयार आहे. त्यांनी थाळी वाजवायला सांगितली, आम्ही ते केलं. त्यावर टीका केली नाही. पण आता देशात कोरोना लसीचा फक्त पुरवठा झाला पाहिजे. आता आम्ही टीका उत्सवही करु. पण त्यासाठी लस द्या. ती नसेल तर लस उत्सव वेळ बदला,” असा सल्लाही जयंत पाटीलांनी पंतप्रधानांना दिला.\nराज्यात टीका टिप्पणीचं राजकारण सुरु असलं तरी प्रत्यक्षात वास्तव भीषण बनत चाललंय. औषधांची साठेबाजारी सुरु आहे. औषधं मिळत नाहीयेत. दुसऱ्या लाटेच्या भीषण परिस्थीतीमुळं बेड देखील उपलब्ध होत नाहीयेत. तर दुसऱ्या बाजूला तीन महिने कडक लॉकडाऊन करणार असल्याचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी दिलेत. मुख्यमंत्र्यांना तशी शिफारस करणार असल्याचेही ते म्हणालेत. राज्यात कोरोनाचा कहर, लॉकडाऊनची भीती आणि लसींचा तुटवडा यामुळं गंभीर वातावरण तयार झाल्याचं चित्र आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकॅटरीना कैफ दोन मिनिटे बोलली तो क्षण ऑफ फील्ड मोमेंट ठरला विराटसाठी\nNext articleपवारांच्या सूचनेची तात्काळ दखल, पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/01/27/women-from-gujrat-sells-milk-worth-1crore/", "date_download": "2021-05-18T00:31:48Z", "digest": "sha1:RXHL3JTQ3RHGMY3ABUUJIP6EXDJ5WK67", "length": 16361, "nlines": 176, "source_domain": "yuvakatta.com", "title": "हि महिला चक्क दुध विकून 2020मध्ये करोडपती बनली, 2020 वर्ष असे ठरले फायद्याचे! - YuvaKatta", "raw_content": "\nHome व्यक्तिविशेष हि महिला चक्क दुध विकून 2020मध्ये करोडपती बनली, 2020 वर्ष असे ठरले...\nहि महिला चक्क दुध विकून 2020मध्ये करोडपती बनली, 2020 वर्ष असे ठरले फायद्याचे\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\n(गुजरात मधील ६२ वर्षीय महिला दुध विकून करोडपती बनली आहे, आपले नशीब आपल्या हाताने लिहणारी हि महिला आहे तरी कोन / सर्वांसाठी नुकसानदायक ठरलेले २०२० वर्ष या महिलेसाठी वरदान ठरले आहे. / सर्वांसाठी नुकसानदायक ठरलेले २०२० वर्ष या महिलेसाठी वरदान ठरले आहे.\nआपण अनेकदा म्हणतो कि, माणूस हा वयाने जरी मोठा असला तरी मनाने तरुण असावा मग कोणताही प्रवास कठीण वाटत नाही. आपल्या अवती-भवती असे अनेक लोक असतात ज्यांनी आपल्या कमी वयातच बर्याच गोष्टी प्राप���त केलेल्या असतात आणि असेच लोकं हे प्रत्येकासाठी प्रेरणास्थान बनतात.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये नेहमीच एखादा विषय तरी चर्चेत असतो, गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील नगाणा गावच्या रहिवाशी असलेल्या नवलबेन दलसंगभाई चौधरी या ६२ वर्षीय महिलेने अशीच एक यशोगाथा सर्वांसमोर मांडली आहे आणि त्यांच्याबद्दल आज जो कोणी ऐकतो त्याला धक्का बसल्या शिवाय राहत नाही. गेल्या वर्षी नवलबेन दलसंगभाई चौधरी यांनी आपल्या दुध डेअरी सुरु केली होती आणि त्यांचा हा व्यवसाय एका वर्षातच एव्हढा वाढला आहे कि, त्याला आपण एक परिवर्तन म्हणून बघू शकतो.\nएका अहवालानुसार नवलबेन चौधरी यांनी २०२० मध्ये १ कोटी १० लाख रुपयांचे दुध विकून एक नवा विक्रम बनवला आहे. नवलबेन यांनी मागील वर्षी दरमहिन्याला ३.५० लाख रुपयांचा नफा कमावला आहे. नवलबेन यांच्याजवळ आज ८० म्हशी आणि ४० गायी आहेत, ज्या अनेक गावांमधील लोकांच्या दुधाच्या गरजा भागवतात. नवलबेन चौधरी यांच्या डेअरीच्या व्यवसायामुळे आज त्यांच्या १५ कर्मचाऱ्यांचा सुद्धा उदरनिर्वाह चालत आहे.\nअमूल डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. सोधी यांनी गेल्या वर्षी आपल्या ट्विटर हँडलवर “10 Millionaire Rural Women Entrepreneurs” १० लखपती ग्रामीण महिला उद्योजकांची एक यादी प्रकाशित केली होती. या यादीमध्ये नवलबेन चौधरी यांनी २०२९-२० या आर्थिक वर्षात 221595.6kg दुध विकून 87,95,900.67 रुपयांचा व्यवसाय केल्याचे नमूद केले होते.\nया ग्रामीण महिला उद्योजकांनी अमूल उद्योग समूहाला दुध आणि इतर दुग्धपदार्थांचा पुरवठा करून लाखो रुपये कमावले होते, त्यांच्या या कामगिरीबद्दल अमूल ब्रँडच्या वरिष्ठ कार्यकारिणी मंडळाकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. बनासकांठा जिल्ह्यातील डेअरी क्षेत्रात केलेल्या अलौकिक कामगिरीबद्दल नवलबेन यांना दोन लक्ष्मी पुरस्कार आणि तीन सर्वोत्कृष्ट पशुपालक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.\nनवलबेन चौधरी यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या होत्या, “माझ्या शहरात राहणाऱ्या मुलांपेक्षा मी जास्त कमावते, माझे चार मुले हे शहरात शिकतात आणि काम करतात. मी स्वतः ८० म्हशी आणि ४० गायी सांभाळत आपले डेअरीचे कामकाजही बघते.”\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleभारतीय तिरंग्याचे काळानुसार बदललेले स्वरूप…\nNext articleदेशी खिरीला ग्लोबल टेस्ट देऊन पुण्यातील भाऊ बहिणीच्या जोडीने उभारले करोडोंचे साम्राज्य.\nपुण्यातील ही तरुणी सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी जन’जागृती’ करतेय…\n७० वर्षीय मीनाताईं १६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’…..\nपुण्यातील हे मुस्लीम कुटुंब देतेय कोरोनाच्या लढाईत योगदान….\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी केलीय….\nचित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे आदर्श मांडलाय…\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्यांने कमवले लाखो रुपये\nनोकरीकरते वेळेस त्यांच्याकडे होते फक्त 39 रुपये,आज चीन मध्ये आहे 8 करोड रुपयांचा व्यवसाय…\nममता बॅनर्जी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित….\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\n‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.\nही आहे रामोशी समाजातील पहिली महिला रिक्षाचालक…\nजोस बटलरची वादळी खेळी: राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादवर 55 धावांनी धडाकेबाज...\nया 5 राशींच्या लोकांसाठी नोव्हेंबर असणार महत्वाचा, जीवनात होणार हे...\nकधी भिक मागणारा ‘रेणुका अराध्य’ एका भाषणामुळे आज करोडपती उद्योजक बनलाय..\nहा देशभक्त आयपीएस केवळ एक रुपया पगार घेऊन ३६ वर्ष पोलीस...\nराजस्थानमधील पेशाने क्लर्क असलेली ही महिला रुग्णांच्या नातेवाईकांना पुरविते जेवणाचे डबे…\nछत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संग्रामाचे पहिले सेनापती वीर बाजी पासलकर होते..\n‘ही’ महिला क्रिकेटपटू 2022 मध्ये होणार्या विश्वचषकानंतर क्रिकेटमधून होणार निवृत्त….\nथम्सअप कंपनीच्या स्पेलिंग मधील “B” का काढण्यात आला \nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयान�� सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/husband-wife-marathi-jokes-121030200023_1.html", "date_download": "2021-05-18T01:13:25Z", "digest": "sha1:JVJOGHU5K6UVMTFW6GGNBIOWNG2UY5RG", "length": 8877, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वा वा काय मस्त भाजी झालीय... | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवा वा काय मस्त भाजी झालीय...\nस्वंयपाकावरुन दररोज भांडणाला कंटाळलेल्या नवर्याने ठरविले की आज कितीही वाईट जेवण झाले तरी कौतुकच करायचे...\nनवरा: (भाजीचा घास तोंडात टाकत) वा वा काय मस्त भाजी झालेय...\nबायको (नवर्याकडे रागाने बघत) मला वाटलंच होतं आज तुम्हाला भाजी गोड लागणार...शेजारणीने दिलीय ना ती...\nएका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान\nएकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा\nडोळ्याची शस्त्रक्रिया झाली, डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nप्रियांका चोप्राचा पती निक जोनास शूटच्या वेळी जखमी ...\nप्रियंका चोप्रा आणि निक जोनास सोशल मीडियावर खूप अॅ क्टिव असतात. प्रियंका चोप्रा सध्या ...\n१. आळशी बायको:- स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आण���. २. धमकवणारी बायको:- कान खोलून ...\nRadhe: ईदवर सलमान खानला रिटर्न गिफ्ट मिळाले, राधेने ...\nयंदाच्या ईदच्या निमित्ताने सलमान खानने 'राधे' चित्रपटाद्वारे आपल्या चाहत्यांना एक खास भेट ...\nकोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठीचा सलाम'\n१३ मे २०१७ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी प्लॅनेट मराठी या पहिल्या मराठी ओटीटी ...\nदेशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर\nदेशात कोरोनाचा कहर सुरुच असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4)", "date_download": "2021-05-18T02:51:53Z", "digest": "sha1:TN5IHJHW7WUSQQLKWIHITTUNS7MTMOAE", "length": 3253, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "किझिलोर्दा (प्रांत) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकिझिलोर्दा (कझाक: Қызылорда облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.\nकिझिलोर्दाचे कझाकस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २,२६,००० चौ. किमी (८७,००० चौ. मैल)\nघनता २.६ /चौ. किमी (६.७ /चौ. मैल)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/gopichand-padlkar-sharad-pawar/", "date_download": "2021-05-18T01:57:13Z", "digest": "sha1:O6ZOM4M3QF7JFJAWIG33BJTKT5E72LHO", "length": 8066, "nlines": 113, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "गोपीचंद पडळकर....शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे लागलेला कोरोना आहे - Times Of Marathi", "raw_content": "\nगोपीचंद पडळकर….शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे लागलेला कोरोना आहे\nपंढरपूर | पत्रकार परिषदेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवार यांनी नेहमीच बहुजनांवर अन्याय आहे. शरद पवार महाराष्ट्र वर लागलेला कोरोना आहे अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.\nपवार नेहमीच बहुजनांवर अन्याय करत असतात पवार .हे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रावर नेतृत्व करत आहे. त्याच बरोबर ते बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका कायमच करत असतात. अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी हल्ला केला. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता पडळकर यांच्या या वक्तव्यामुळे वर्तवली जात आहे\nचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावांना शरद पवार यांनी भेट दिली होती. परंतु कोणालाही मदत केलेली नाही. अवकाळी च्या वेळी बऱ्याच वेळा शरद पवार यांची भेट झाली होती. मात्र कुणालाच मदत मिळालेली नाही. अशा शब्दात पवारांवर टीका करण्यात आली.\nमुख्यमंत्र्यांनाही आषाढी एकादशीच्या दिवशी पूजा करू नये कारण कोरोणा च्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना जर पंढरपुरामध्ये येण्यात मनाई असेल तर आपणही पूजा करू नये असं म्हणायला सुद्धा पडळकर चुकले नाहीत.\nरामदेव बाबांच्या औषधांबाबत मंत्रालयाचे आदेश….रामदेव बाबा यांना धक्का…\nपुण्याची कोरोणा ची स्थिती….नवीन कोरोना रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या जास्त…\nपाकिस्तानी खेळाडूंना कोरोनाची लागण….\nपुण्याची कोरोणा ची स्थिती….नवीन कोरोना रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या जास्त…\nरामदेव बाबांच्या औषधांबाबत मंत्रालयाचे आदेश….रामदेव बाबा यांना धक्का…\nरामदेव बाबांच्या औषधांबाबत मंत्रालयाचे आदेश....रामदेव बाबा यांना धक्का...\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/20757", "date_download": "2021-05-18T01:23:45Z", "digest": "sha1:CJ6DIXLJYJCZGUSA33NOKEJEMEZOYRD3", "length": 8172, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "तक्रारवाडी गावामध्ये भरदिवसा घरफोडी :साडेचार लाखांचा ऐवज लंपास | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र तक्रारवाडी गावामध्ये भरदिवसा घरफोडी :साडेचार लाखांचा ऐवज लंपास\nतक्रारवाडी गावामध्ये भरदिवसा घरफोडी :साडेचार लाखांचा ऐवज लंपास\nसागर जगदाळे/इंदापूर तालुका सहाय्यक प्रतिनिधी\nभिगवण: आज तक्रारवाडी गावामध्ये भरदिवसा घराचे कडी-कोयंडे तोडून साधारणपणे साडेचार लाखांचे ऐवज चोरट्यांनी लंपास केला तक्रारवाडी गावामध्ये आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तक्रारवाडी मध्ये आज विवाह समारंभ होता व या विवाह समारंभासाठी वराच्या शेजारी राहणारे बायडाबाई मोरे व दिनेश वाळके त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य लग्नसमारंभासाठी गेले होते व याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी साधारणपणे साडे बाराच्या आसपास बायडाबाई मोरे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील चार तोळे दागिने व दिनेश वाळके यांच्या घरातील एक सोन्याची अंगठी व रोख पाच हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली\nतक्रारवाडी गावामध्ये दिवसाढवळ्या चोरी होण्याची ही पहिलीच घटना आहे यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी भिगवन पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी चोरांना लवकर पकडावे अशी मागणी तक्रारवाडी ग्रामस्थांनी केली आहे\nPrevious articleअडगाव खु.येथे आॅल इंडिया पॅथर शाखेचे उद्घाटन\nNext articleअकोट-अकोला रस्त्यासाठी छावा संघटनेच्या वतीने होम हवन\nआॅनलाईन राज्यस्तरीय ट्रॅडिशनल वुशू स्पर्धा संपन्न\nपेट्रोल डीज़ल दरवाढी चा राष्ट्रवादी कांग्रेस राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने केला निषेध\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच. – राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन .\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठ�� बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nस्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन \nपोलिस दला तरफै आरोग्य शिबिर\nमहाराष्ट्र July 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/national/corona-vaccine-bjp-mla-bihar-got-vaccinated-his-home-being-criticized-a597/", "date_download": "2021-05-18T03:13:46Z", "digest": "sha1:T7MIBJYXDFZR66I7QYO6MDTHLMWHCNYK", "length": 36241, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Corona Vaccine : ...अन् भाजपा आमदाराने केलं कोरोना नियमांचं उल्लंघन; घरीच घेतली लस - Marathi News | Corona Vaccine bjp mla from bihar got vaccinated at his home being criticized for this | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "रविवार १६ मे २०२१\n शब्दात व्यक्त न करता येणारं दु:ख, रितेश देशमुखचं भावूक ट्विट\nमहाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त, शरद पवारांनी जागवल्या आठवणी\nभाजपा नेत्यांना लाज वाटायला हवी, रुग्णालयातील तोडफोडीच्या घटनेनंतर शिवसेनेचा संताप\nचालकविरहित मेट्राे ऑक्टाेबरमध्ये धावणार; MMRDA चा दावा, कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास\nबॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक\nरिंकू राजगुरूच्या साडीतल्या अदा पाहून चाहते म्हणाले 'याड लागलं गं', पहा हे फोटो\nसध्या काय करतेय जय मल्हार' मालिकेतील म्हाळसा , जाणून घ्या तिच्याबद्दल\nएंटरटेनमेंट में नो पायरसी ‘राधे’ पायरेटेड साईट्सवर बघाल तर खैर नाही\nमाजी सैन्य अधिकारी झळकले सलमान खानच्या 'राधे' चित्रपटात; तेही खलनायकाच्या भूमिकेत\nBirthday Special: 10 बाय 10चं घर ते आलिशान फ्लॅट, स्टंटमॅनचा मुलगा बनला बॉलिवूडचा सुपरस्टार\nTauktae Cyclone बद्दल सगळं काही समजून घेऊ\nWorld Family Day: ८७ वर्षांच्या पणजोबांसह १२ सदस्यांची कोरोनावर मात | Family Defended Corona In Pune\nCyclone Tauktae Alert Maharashtra : Tauktae चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला सतर्कतेचा ईशारा\nकोरोनाकाळात जीवघेण्या म्यूकरमायकोसिसपासून असा करा बचाव; जाणून घ्या काय करायचं अन् काय नाही\nCorona Vaccine: नियोजित जागी गाडीतच थांबायचे अन् भुर्रकन जायचे वाहनात बसूनच लस मिळाली तर\nMucormycosis: स्टिरॉइडचा गैरवापर हे म्युकरमायकोसिसची बाधा ���ोण्याचे महत्त्वाचे कारण\nCoronavirus: कोरोनावर ग्लुकोजसारखे औषध; किंमतही आवाक्यातच असणार, उपचारासाठीची 'संजीवनी' कितीला मिळणार\n रुग्णसंख्या घटतेय; कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे अधिक\n\"काय बोलावं, काय लिहाव काही कळत नाही; कधीही न भरून निघणारी हानी\"\nआश्वासक नेतृत्व म्हणून पाहत होतो, सातव यांच्या निधनाची बातमी दु:खद : जयंत पाटील\nअहमदनगर - अहमदनगरचं भूषण, संस्कृत आणि संगीततज्ज्ञ डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांचे कोरोनाने निधन.\nअदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...\nCoronavirus Vaccine : \"Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी\"\nतौत्के चक्रीवादळाचा तडाखा; अंबरनाथ, बदलापूर, मुलुंडसह अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस\nतौत्के चक्रीवादळ: बदलापुरात पावसाला सुरुवात, वीज पुरवठा खंडीत\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून ५५० किमी अंतरावर पोहोचलं, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित\nकोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान गाठले\nमुंब्रा बायपास जवळ शनिवारी दुपारी एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह सापडला, मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे ३४,८४८ नवे रुग्ण वाढले, तर ५९ हजार ७३ जणांना डिस्चार्ज: ९६० रुग्णांचा मृत्यू\nCyclone Tauktae: मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका तौत्के चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे; पालिकेचं आवाहन\nमहाराष्ट्रात आज 34,848 नवीन रुग्णांची नोंद, एकूण 4,94,032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nसोलापूर: तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सोलापुरातही, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू\n\"काय बोलावं, काय लिहाव काही कळत नाही; कधीही न भरून निघणारी हानी\"\nआश्वासक नेतृत्व म्हणून पाहत होतो, सातव यांच्या निधनाची बातमी दु:खद : जयंत पाटील\nअहमदनगर - अहमदनगरचं भूषण, संस्कृत आणि संगीततज्ज्ञ डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांचे कोरोनाने निधन.\nअदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...\nCoronavirus Vaccine : \"Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' ��्हणणं अतिशय दुर्देवी\"\nतौत्के चक्रीवादळाचा तडाखा; अंबरनाथ, बदलापूर, मुलुंडसह अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस\nतौत्के चक्रीवादळ: बदलापुरात पावसाला सुरुवात, वीज पुरवठा खंडीत\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून ५५० किमी अंतरावर पोहोचलं, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित\nकोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान गाठले\nमुंब्रा बायपास जवळ शनिवारी दुपारी एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह सापडला, मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे ३४,८४८ नवे रुग्ण वाढले, तर ५९ हजार ७३ जणांना डिस्चार्ज: ९६० रुग्णांचा मृत्यू\nCyclone Tauktae: मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका तौत्के चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे; पालिकेचं आवाहन\nमहाराष्ट्रात आज 34,848 नवीन रुग्णांची नोंद, एकूण 4,94,032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nसोलापूर: तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सोलापुरातही, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nCorona Vaccine : ...अन् भाजपा आमदाराने केलं कोरोना नियमांचं उल्लंघन; घरीच घेतली लस\nCorona Vaccine And BJP MLA : देशात लसीकरण मोहीम ही वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लोक मोठी रांग लावत आहेत.\nCorona Vaccine : ...अन् भाजपा आमदाराने केलं कोरोना नियमांचं उल्लंघन; घरीच घेतली लस\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) काही दिवसांपूर्वी कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतली. मोदींनी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. तसेच आपण देशाला कोरोनामुक्त करू असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. यानंतर अनेक नेतेमंडळींनी देखील लस घेतली आहे. देशात लसीकरण मोहीम ही वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लोक मोठी रांग लावत आहेत. तर काही ठिकाणी लसीचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना लस देखील उपलब्ध होत नसल्याचं समोर येत आहे. मात्र असं असताना बिहारमधीलभाजपा आमदाराने चक्क घरीच लस (Corona Vaccine) घेतल्याची घटना आता समोर आली आहे.\nबिहारमधीलभाजपाच्या एका आमदाराने कोरोना नियमांचं उल्लंघन करत थेट डॉक्टरांनाच आपल्या घरी बोलावून घेत स्वतःचे लसीकरण करून घेतल्याचा प्रकार आता समोर आला आहे. भाजपाच्या या आमदारावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सिंह असं या आमदाराचं नाव आहे. अशोक यांनी कोरोना लसीकरणासाठी रूग्णालय किंवा लसीकरण केंद्रावर न जाता डॉक्टरांनाच स्वतःच्या घरी बोलावून घेतले होते. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये वैद्यकीय कर्मचारी भाजपा आमदारास त्याच्या घरीच लस देताना पाहायला मिळत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.\n...अन् भाजपा मंत्र्याने घरीच घेतली कोरोना लस; यात काय चुकीचं आहे म्हणत केला अजब खुलासा\nकर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील (BC Patil) यांनी देखील कोरोनावरील लस घेतली होती. पण पाटील यांनी सरकारी केंद्रात न जाता घरीच लस घेतल्याची माहिती समोर आली होती. कर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील यांनी घरी कोरोना लस घेतल्याने नवा वाद निर्माण झाला होता. घरी लस का घेतली याबाबत पाटील यांनी अजब खुलासा केला. कोरोनावरील लस असुरक्षित आहे, ही नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी आपण रुग्णालयामध्ये जाण्याऐवजी घरीच लस घेतली असं पाटील यांनी म्हटलं होतं. तसेच मी रुग्णालयामध्ये जाऊन लस घेतली असती तर आपल्यामुळे इतर नागरिकांना ताटकळत राहावं लागलं असतं. मात्र इथे मी नागरिकांनाही भेटू शकतो आणि लसही घेऊ शकतो. यात चुकीचं काय आहे असं पाटील यांनी म्हटलं होतं.\nCoronaVirus Live Updates : कोरोना संकटात रुग्णालयाचा निष्काळजीपणा\nकोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी\nभारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 90% टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयाच्या (JHU) आकडेवारीनुसार, सर्वाधिक बाधित रुग्णांच्या बाबतीत भारतानेस ब्राझीलला मागे टाकलं आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1,34,82,023 रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,11,98,055 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. तर, जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 कोटी 61 लाखांवर पोहोचला आहे.\nवाचकह��, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCorona vaccinecorona virusBiharBJPNarendra ModiIndiaकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याबिहारभाजपानरेंद्र मोदीभारत\nIPL 2021: KKRनं चाहत्यांची माफी मागायला हवी, संघमालक शाहरुख खान संतापला; वीरूनंही टोचले कान\nIPL 2021 : 'पोलार्ड आऊट झाला का'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या Live भाषणादरम्यान MI चाहत्यांची चर्चा\nIPL 2021 : पाय मुरगळला, तरीही रोहित शर्मानं सोडलं नाही मैदान; MIच्या कॅप्टननं कमावला मान\nIPL 2021, MI Vs KKR : हारी बाज़ी को जीतना हमे आता है; अखेरच्या षटकांत गेम पलटला, MIनं गमावलेला सामना असा जिंकला\nIPL 2021 : अर्शदीप सिंगचे अखेरचे षटक शानदार, आरसीबीविरुद्ध सनरायजर्सची प्रतिष्ठा पणाला\nIPL 2021 : आजचा सामना; आरसीबीपुढे सनरायजर्सचे आव्हान\nCoronaVirus: लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत\n गावची सरपंच तरीही कोणीच पुढं आलं नाही; मुलानं खांद्यावरून नेला आईचा मृतदेह\nCoronavirus: मृत्यूची माहिती देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश\nCoronavirus Vaccine : \"Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी\"\nCorona virus : 'अयोध्येपासून वाराणसीपर्यंत, मक्केपासून मदिनेपर्यंत नुसता हाहाकार'\nदुर्लक्ष केल्यानेच देशात कोरोनाची दुसरी लाट: RSS सरसंघचालक मोहन भागवतांनी सरकारला फटकारले\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3421 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2119 votes)\nविकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का\nWhatsApp: व्हॉट्सॲप बंद होणार का मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, नोटिफिकेशन्स हे सर्व बंद झाले की...\nरिंकू राजगुरूच्या साडीतल्या अदा पाहून चाहते म्हणाले 'याड लागलं गं', पहा हे फोटो\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित\nCoronavirus : कोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी अॅम्बुलन्स मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान गाठले\nCyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'\nअभिन���त्री श्वेता तिवारीने फ्लॉन्ट केले अॅब्स, फिटनेस पाहून चाहते झाले थक्क\nअभिनेत्री नाही तर एअर होस्टेस बनवण्यासाठी मुंबईत आली होती हिना खान, आज आहे सगळ्यात महागडी हिरोईन\nएमबीबीएस डॉक्टर महिलेचा मध्यरात्री इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या की हत्या तपास सुरु\nCoronaVaccine: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले,आता मास्क काढायचा का; AIIMSच्या डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे\nTauktae Cyclone बद्दल सगळं काही समजून घेऊ\nWorld Family Day: ८७ वर्षांच्या पणजोबांसह १२ सदस्यांची कोरोनावर मात | Family Defended Corona In Pune\nदिंडोरी केंद्रामधील स्वामी महाराजांची सायंकाळची नित्यसेवा व आरती | Gurumauli Annasaheb More\nजीवनविद्या रुपी परिसाच्या चार बाजू कोणत्या\nस्वामी महाराजांची ९०० वर्षांची कारकीर्द कशी होती\nविदर्भात ड्रॅगन फ्रुटचा यशस्वी प्रयोग; पंदेकृविच्या प्रक्षेत्रावर लागवड\nभारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा कसोटी, वन डेतून निवृत्तीचा विचार\nकोरोनाकाळात जीवघेण्या म्यूकरमायकोसिसपासून असा करा बचाव; जाणून घ्या काय करायचं अन् काय नाही\nआरटीओने निश्चित केले रुग्णवाहिकेचे भाडेदर\nआयपीएलआधी अनेक खेळाडूंनी लस घेण्यास दिला होता नकार\nRajiv Satav: “माझा मित्र गमावला, आपल्या सर्वांचं मोठं नुकसान”; खासदार राहुल गांधींना दु:ख अनावर\n खासदार राजीव सातव यांचं निधन, काँग्रेसने ट्विट करुन दिली माहिती\n शब्दात व्यक्त न करता येणारं दु:ख, रितेश देशमुखचं भावूक ट्विट\nमहाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त, शरद पवारांनी जागवल्या आठवणी\nCoronaVirus: लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत\nभाजपा नेत्यांना लाज वाटायला हवी, रुग्णालयातील तोडफोडीच्या घटनेनंतर शिवसेनेचा संताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/national/people-should-resolve-use-indigenous-products-new-year-a642/", "date_download": "2021-05-18T03:22:20Z", "digest": "sha1:TDHXQ3NPBLOVF6QMJOXQHF5IUILRDWBN", "length": 31313, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जनतेने नव्या वर्षात स्वदेशी वस्तू वापरण्याचा करावा संकल्प- पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | The people should resolve to use indigenous products in the new year | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nयालाच म्हणतात ��िद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nकोरोना चाचणीसाठी नववधूचा पदर उचलण्यावरून राडा झाला; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nकोरोना चाचणीसाठी नववधूचा पदर उचलण्यावरून राडा झाला; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल��हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nजनतेने नव्या वर्षात स्वदेशी वस्तू वापरण्याचा करावा संकल्प- पंतप्रधान नरेंद्र मोदी\n‘मन की बात’ कार्यक्रमात केले आवाहन\nजनतेने नव्या वर्षात स्वदेशी वस्तू वापरण्याचा करावा संकल्प- पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : देशातील जनतेने नव्या वर्षात विदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी बनावटीच्या वस्तू वापरण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये रविवारी केले.\nयंदाच्या वर्षातील मन की बातचा हा अखेरचा कार्यक्रम होता. पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर भारताच्या कार्यक्रमांतर्गत व्होकल फॉर लोकल ही मोहीम सरकार राबवत आहे. देशात जागतिक दर्जाची उत्पादने तयार होण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यायला हवा. यंदा आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. प्रत्येक घराघरात स्वदेशी वस्तूंच्या वापरांविषयीचा संदेश पोहोचला आहे. मोहिमेबद्दल लोकांनी आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.\nनरेंद्र मोदी यांनी सांगितले की, लोकांनी दररोज वापरात येणाऱ्या वस्तूंची एक यादी तयार करावी. त्यात जर विदेशी बनावटीच्या वस्तू असतील तर त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर सुरू करावा. स्वदेशी वस्तूंविषयी लोकांच्या मानसिकतेत अवघ्या एका वर्षाच्या आत मोठा सकारात्मक बदल झाला आहे. लोकांनी प्लॅस्टिकचा वापरही कमी करावा असेही ते म्हणाले.\nकेशराला ख्याती मिळवून देणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काश्मीरचे केशर हे जागतिक ख्यातीचे व मोठ्या खपाचे उत्पादन बनावे यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला नक्की यश येईल.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nNarendra ModiMan ki Baatनरेंद्र मोदीमन की बात\nचर्चा शक्य, मार्ग अशक्य\nआंदोलनात वकिलाची आत्महत्या; ‘मन की बात’ विरोधात शेतकऱ्यांचा थाळीनाद\nतुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडलं असेल, पण…; भाजपच्या 'या' नेत्याने राऊतांना सुनावलं\n\"वीर तुम बढ़े चलो, अन्नदाता तुम बढ़े चलो\", राहुल गांधींचा कवितेतून केंद्रावर ��ार\nMan Ki Baat: अकबर, गुरु गोविंद सिंगांसह कश्मिरी केशरपर्यंत, मोदींच्या संबोधनातील 10 मोठे मुद्दे\n'असं' करुन विरोधी पक्षांच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना; रोहित पवारांचा भाजपला चिमटा\nCoronavirus: राजकीय नेत्यांनी ताब्यात ठेवलेली औषधे आरोग्य खात्याकडे जमा करा; हायकोर्टाचे आदेश\nCoronavirus: कोरोनाच्या आणखी लाटा, १८ महिने अधिक सतर्कतेचे; शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन् यांचा इशारा\nजास्तीच्या कामाने हजारो लोकांचा मृत्यू; आठवड्यात ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम केल्यास...\nCorona Vaccine: राज्यांकडे अद्याप शिल्लक आहेत दोन कोटी डोस; महाराष्ट्राकडे किती\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\n देशात नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्याही खाली; २७ दिवसांतील नीचांक\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3672 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2322 votes)\nReliance Jio तयार करतेय समुद्रात जगातील सर्वात मोठी केबल सिस्टम; भारतासाठी ठरणार महत्त्वाची\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/01/03/covid-19-treatment-by-red-ant-chutney/", "date_download": "2021-05-18T02:34:28Z", "digest": "sha1:7RVP6V4Z2H326KUGQ5QJ4GCAJJHW7MST", "length": 14234, "nlines": 177, "source_domain": "yuvakatta.com", "title": "लाल मुंग्यांच्या चटनीद्वारे होणार कोरोनाचा उपचार? - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या लाल मुंग्यांच्या चटनीद्वारे होणार कोरोनाचा उपचार\nलाल मुंग्यांच्या चटनीद्वारे होणार कोरोनाचा उपचार\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nलाल मुंग्यांच्या चटनीद्वारे होणार कोरोनाचा उपचार \nकोरोना विषाणूचा उपचार करण्यासाठी लाल मुंग्यांची चटणी हि कितपत असरदायक आहे, यावर सध्या ओडीसामध्ये खूप चर्चा चालू आहे. आता तर उच्च न्यायालयाने आयुष मंत्रालय आणि CSIR च्या डायरेक्टर जनरल यांना येणाऱ्या तीन महिन्याच्या आत कोविड १९ च्या उपचारामध्ये लाल मुंग्यांच्या चटणीचा समावेश करण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.\nआपल्या देशातील अनेक मागासवर्गीय आणि आदिवशी भागात लाल मुंग्यांची चटणी हि अनेक अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते.\nलाल मुंग्यांची चटणी हि हिरव्या मिर्च्यांसोबत बनवली जाते, ओडीसा, छत्तीसगड आणि अनेक राज्यातील आदिवशी हे सर्दी, खोकला, श्वास घेण्यास परेशानी, थकाव यांसारख्या अनेक व्याधींवर उपचार म्हणून हि चटणी खाल्ली जाते.\nलाल मुंग्यांच्या चटणीवर लवकर निर्णय घ्यावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल.\nकोरोणा विषाणूवर उपचार करण्यासाठी लाल मुंग्यांची चटणी हि किती प्रभावशाली आहे याबद्दल केल्या जाणाऱ्या रिसर्चची निष्क्रियता बघून उच्च न्यायालयात पिटीआय दाखल करण्यात आली आहे. याच पिटीआयवर उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ओडीसातील बारीपाडा येथील इंजिनीअर नयाधर पडीयल यांनी हि याचिका दाखल केली होती.\nलाल मुंग्यांच्या चटणीमध्ये असतात रोगप्रतिकारक गुण.\nनयाधर पडीयल यांनी २३ जून २०२० ला CSIR अनिई ७ जुलै २०२० ला आयुष मंत्रालयाला आपला प्रस्ताव पाठवला होता. याचिकेमध्ये त्यांनी सांगितले आहे कि, लाल मुंग्यांच्या चटणीमध्ये अनेक औषधी गुण असतात.\nयामध्ये आढळणारे ऐंटी बैक्टीरियल घटक हे पचन संस्थेतील कोणत्याही संक्रमानासोबत लढण्यास मदत करतात. या चटणीत प्रोटीन, कैल्शियम आणि जिंक हे भरपूर प्रमाणात असतात आणि हीच घटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवशक असतात.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleगुजरातमध्ये दिसला भारतातील पहिला रहस्यमय ‘मोनोलिथ’बघा काय आहे रहस्य\nNext articleह्या भारतीय ब्रिगेडियरने चक्क पाकिस्तान आर्मी चीफ बनण्याची ऑफर ठोकरली होती\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखेरचा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊन��ी तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय…\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\nरोहित-विराटसारख्या महारथींना मागे टाकत केएल राहुलने गाठला ‘हा’ नवा पल्ला…\nगाय, म्हैस किंवा बकरी नव्हे तर या जनावराचे दुध विकून हा...\nआपल्या बेडरूममध्ये ठेवू नका ‘या’ वस्तू अन्यथा वैवाहिक जीवनात येथील अडचणी\nसोशल मीडियातले स्टेटस आपल्याला ठरु शकतात घातक: कारण चोर झालेत हायटेक;...\n६ दिवस कोमात राहिल्यानंतर तो फुटबॉलपटू बोलू लागला फ्रेंच\nदगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…\nमानवाने आतापर्यंत खोदलेला सर्वात खोल खड्डा.\nमोईन अली अन् रवींद्र जडेजाच्या फिरकी गोलंदाजीपुढे राजस्थानची शरणागती: चेन्नई 45...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/crpf-talegaon-center/", "date_download": "2021-05-18T01:43:42Z", "digest": "sha1:43HRV4D4BE2URMS3D4AFDWZGCQUYVEVZ", "length": 3213, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "CRPF Talegaon Center Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : ‘सीआरपीएफ’मधून बडतर्फ केलेल्या महिलेची जवानासोबत हुज्जत,…\nएमपीसी न्यूज - एका महिलेला 'सीआरपीएफ'मधून बडतर्फ के��्यानंतर सीआरपीएफ मधील एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची तिने मागणी केली. त्यासाठी तिने तळेगाव येथील सीआरपीएफ कॅम्पच्या गेटवर येऊन जवानासोबत हुज्जत घातली. तसेच गेटवर विटा फेकून मारल्या. ही…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/misal-party-in-nigdi/", "date_download": "2021-05-18T01:30:21Z", "digest": "sha1:RBFY45DBPJWVTZQH7HGBHCO7BZO4J5TF", "length": 3271, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Misal Party in Nigdi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMisal Party : खाद्यसंस्कृती जपणाऱ्या ‘दख्खनी मिसळ’मध्ये करा चमचमीत, पौष्टिक आणि चटकदार…\nएमपीसी न्यूज - सर्वच बाबतीत चोखंदळ असलेले निगडी आणि पिंपरी-चिंचवडकर खाद्यसंस्कृती जपण्याच्या बाबतीत मागे कसे राहतील. चटकदार, चमचमीत त्यातही पौष्टिक खाद्य पदार्थांना इथले खाद्यप्रेमी नेहमीच पसंती देत आले आहेत. निगडी व भोसरी येथे नव्याने सुरु…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/us-leads-in-search-of-corona-vaccine/", "date_download": "2021-05-18T02:18:22Z", "digest": "sha1:X37BUBFQCSI65LUPSXTJ3UVHRPSVLS53", "length": 8012, "nlines": 111, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "अमेरिका कोरोणा लसीचा शोधात आघाडीवर... - Times Of Marathi", "raw_content": "\nअमेरिका कोरोणा लसीचा शोधात आघाडीवर…\nअमेरिका | अमेरिकेमध्ये चार कोरोणा लसिना मान्यता देण्यात आले���ी आहे .तसेच लवकर च यांच्या मानवी चाचण्या सुद्धा घेण्यात येणार आहेत .तसेच कोरोना वर मात करण्यासाठी जगभरात कोरोणाच्या औषधासाठी संशोधन कार्य सुरू आहे परंतु अमेरिका या बाबतीत आघाडीवर पाहायला मिळत आहे.\nयाचबरोबर अमेरिकेमध्ये अजून सल्ला सेलवर संशोधनकार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे तसेच अन्न व औषध विभागाचे प्रमुख स्टीफन यांच्याकडून माहिती मिळाली आहे की,या लसीच्या मानवी चाचणीसाठी आता 4 उमेद्वारांची निवड करण्यात आले आहे.\nत्याचबरोबरच संसर्गजन्य रोग तज्ञ ए . फॉसी यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे की, या लसींची मानवी चाचणी करण्यात येणार असले तरीही अमेरिकेला लस बनवण्यात यश मिळेल असं खात्रीशीर सांगता येत नाही.सध्या अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचं पहायला मिळत आहे.\nअमेरिकेमध्ये दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव अधिकाधिक वाढत आहे. अमेरिकेतील कोरोना बाधितांचे परिस्थिती हाताच्या बाहेर जात आहे म्हणून लवकरात लवकर लस बनवणे गरजेचे आहे. अमेरिकेच्या या लसीच्या मानवी चाचणीस यश आल्यास, वर्षाच्या अखेरीस लस कोरोना बाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध होईल असं बोललं जात आहे.\nवडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर आता चित्रपट येणार\nअभिताभ बच्चन यांनी दिल्या आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा…\nअभिताभ बच्चन यांनी दिल्या आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा…\nवडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर आता चित्रपट येणार\nउद्धव ठाकरे-लालबागच्या राजाचा यंदा उत्सव नाही तर 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मादान\nउद्धव ठाकरे-लालबागच्या राजाचा यंदा उत्सव नाही तर 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मादान\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हि���ाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/1764", "date_download": "2021-05-18T00:58:46Z", "digest": "sha1:XMQIWRLM37L2A7IXZXCLWJHSUNNKCSWG", "length": 13431, "nlines": 154, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "प्राचार्य रवींद्र परदेशी मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे मोफत योगा प्रशिक्षण सुरु. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र प्राचार्य रवींद्र परदेशी मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे मोफत योगा प्रशिक्षण सुरु.\nप्राचार्य रवींद्र परदेशी मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे मोफत योगा प्रशिक्षण सुरु.\nमुलुंड मुंबई उपनगर प्रतिनिधी\nमुंबई, दि. १८ : १६ मार्चपासून बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सर्व शाळा बंद आहेत. “वर्क फ्रॉम होम” अंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षक जोडले गेले आहेत. मुलांच्या अडीअडचणींची विचारपूस करत आहेत. योग्य त्या मार्गदर्शनासोबत मुलांना विविध आॅनलाईन साधनांद्वारे अभ्यास देत आहेत. लॉकडाऊन कालावधीत शिक्षक, विद्यार्थी, पालक व समाजाचे स्वास्थ्य तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. डॉक्टर तसेच अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी योगसाधना व प्राणायाम करुन रोग प्रतिकारक शक्ती वाढु शकते असे मत मांडले आहे.\nमुंबई महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) राजु तडवी, ममता राव (माध्यमिक), वरिष्ठ पर्यवेक्षक रामेश्वर लोहे व पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी सलग दोन महिने मनपा शिक्षकांना मोफत योगा प्रशिक्षणाचे अचूक नियोजन केले होते. शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार योगतज्ज्ञ रेणू निशाणे व जयंत निशाणे अतिशय चांगल्याप्रकारे योगसाधना प्रशिक्षण विनामूल्य देत होते. अधिकारी, शा. शि. शिक्षक व शहर संसाधन केंद्रातील कर्मचारी यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.\nसंपुर्ण जगात कोवीड १९ विषाणुने थैमान घातले आहे. जागतिक व देशांतर्गत सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. शाळा व शिक्षण पध्दतीत अमुलाग्र बदल झालेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क लावणे, वारंवार साबणाने हात धुणे, गरम पाणी पिणे, कोमट पाण्याने गुळण्या करणे, विविध आयुर्वेद��क काढे घेणे, गरम दुधात हळद टाकुन पिणे, आयुर्वेदिक गोळ्यांचे सेवन करणे इ. उपाय करुन प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.\nयोगसाधना व प्राणायाम हा कोरोनावर सर्वात महत्त्वपुर्ण उपाय आहे असे डॉक्टर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठासुन सांगितले आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी सांगितले आहे की, “हे वर्ष केवळ जगण्याचे वर्ष आहे. फायदा तोटा बघण्याचे नाही.” प्राचार्य रवींद्र परदेशी यांनी हा मुद्दा लक्षात घेऊन १४ जुलै पासून शाळा उघडतील तोपर्यंत खास शा. शि. शिक्षक तसेच अधिकारी वर्गासाठी मोफत योगा प्रशिक्षण परत एकदा सुरु केले आहे. मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी नियमित व्यायाम, योगा व प्राणायाम करणे आवश्यक आहे. मनःशांती योगसाधनेतुन नक्कीच मिळु शकते. सध्या मनपा शिक्षक व अधिकारी वर्गासोबत त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील या अभियानात सहभागी होत आहेत.\nसोमवार, बुधवार व शुक्रवार दरम्यान शा. शि. विभाग क्र. १ ते ११, तर मंगळवार, गुरुवार व शनिवार यादिवशी शा. शि. विभाग क्र. १२ ते १७ व मनपाच्या माध्यमिक शाळांमधील शा. शि. शिक्षक आॅनलाईन उपस्थित राहुन मार्गदर्शन घेत आहेत. गुगल मीट अॅपद्वारे सकाळी ८ ते ९.१५ यावेळेत दररोज १०० शिक्षक व अधिकारी हे प्रशिक्षण घेत आहेत.\nPrevious articleबावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ नागरिकांना व गरजूंना रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप\nNext articleकेंद्र सरकार साखर उद्योगाबाबत सकारात्मक- हर्षवर्धन पाटील – लवकरच चांगले निर्णय अपेक्षित\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच. – राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन .\nउपजिल्हा रुग्णालय मुखेडचा बेवारस कारभार… कोरोना लस देताय की लोकांच्या जिवाशी खेळताय.. -तुफान गर्दी १५ दिवसांपासून लोक लस घेण्यासाठी प्रतिक्षेत -कोरोनाचे नियम...\nदेशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद राज्यभरातील १७ हजार डॉक्टर्सना टास्क फोर्सने केले वैद्यकीय उपचारांचे मार्गदर्शन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्��ा माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी परवानगी द्या… वंचित बहुजन आघाडीची मागणी\nमहाराष्ट्र April 6, 2021\nत्या आपद्ग्रस्त कुटुंबास शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार :सखाराम बोबडे...\nमहाराष्ट्र May 5, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/7308", "date_download": "2021-05-18T01:32:26Z", "digest": "sha1:OL25OH7OVATGSJUCATPGFNHB4V4WRFIA", "length": 9627, "nlines": 147, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "युवक काँग्रेस कमिटी तालुका चिमुर चा वतीने राजीवजी गांधी यांचे जयंती निमित्त वूक्षारोपण करण्यात आले | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर युवक काँग्रेस कमिटी तालुका चिमुर चा वतीने राजीवजी गांधी यांचे जयंती निमित्त...\nयुवक काँग्रेस कमिटी तालुका चिमुर चा वतीने राजीवजी गांधी यांचे जयंती निमित्त वूक्षारोपण करण्यात आले\nआज दिनांक 20 ऑगष्ट 2020 रोज शुक्रवारला युवक काँग्रेस कमिटी तालुका चिमूर यांचे वतीने व श्रीमाननीय अविनाशभाऊ वारजूकर माजी.आमदार तथा माजी खनिकर्म मंत्री तसेच श्रीमानानिय सतिषभाऊ वारजूकर माजी. जिल्हा अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य गटनेता जि.प.चंद्रपूर तसेच चिमूर विधानसभा युवानेते यांचे मार्गदर्शनात आमचे प्रेरणास्रोत,भारतरत्न, माजी पंतप्रधान स्वर्गवासी श्री. राजीवजी गांधी यांचे जयंती निमित्य जिल्हा उपरुग्णालय चिमूर येथे आज वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित श्री.गौतमजी पाटील, विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर, श्री.प्रशांतभाऊ डवले, अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी चिमूर,श्री.प्रवीण जीवतोडे,जि.अध्यक्ष राहुल गांधी विचारमंच चंद्रपूर, श्री.शुभमजी पारखी, सोशल मीडिया प्रमुख विधानसभा चिमूर, श्री. सुनील भजभूजे, ग्रामअध्यक्ष सोनेगाव-वन काँग्रेस कमिटी, श्री. मंगेश रंदये,सरचिटणीस ता.काँग्रेस कमिटी चिमूर, श्री. अमित मेश्राम, ता.सहसचिव काँग्रेस कमिटी चिमूर, श्री. अमोल खाटीक सदस्य काँग्रेस कमिटी चिमूर, सौ.लोखंडे मॅडम आरोग्य सेविका, सौ.दांडेकर मॅडम आरोग्य सेविका, सौ.बवनकर मॅडम आरोग्य सेविका सौ.भटेले मॅडम आरोग्य सेविका इत्यादींच्या उपस्थित कार्यक्रम पार पाडण्यात आला व लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची पण हमी युवक काँग्रेस कमिटी चिमूर यांचेकडून स्वीकारण्यात आली.\nPrevious articleसंघर्ष संघटनेच्या वणी तालुकाध्यक्षपदी अमर बोबडे यांची नियुक्ती\nNext articleआ. शेखर निकम यांच्यासह चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या लढ्याला यश\nबल्लारपुर संघर्ष समिति ने स्ट्रीट लाईट की समस्या सुलझाई\nबल्लारपुर भाजपा तर्फे गौरक्षण वार्डात सेनिटाइजर फवारणी केली:नीरज झाडे\nम्युकरमायकॉसिसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या : आ. सुधीर मुनगंटीवार यंत्रसामुग्री , इंजेक्शन्स , औषधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nभाजपा महिला मोर्चा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे 7 फेब्रुवारी रोजी तेजस्विनी महिला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/high-court-verdict-responsibility-of-the-state-to-provide-free-treatment-to-corona-sufferers", "date_download": "2021-05-18T01:21:17Z", "digest": "sha1:VZ6ELWJO56MWKB4CWUW7WOL7SNZ2DO7V", "length": 18307, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करणे ही राज्याची जबाबदारी'", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\n'कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करणे ही राज्याची जबाबदारी'\nऔरंगाबाद: राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत कोविड उपचार मोफत उपलब्ध करून देणे राज्याची जबाबदारी असून, लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यायला हवा, असे स्पष्ट करीत राज्य शासनाने ���ासंदर्भात एका आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एम.जी. सेवलीकर यांनी दिले.\nओमप्रकाश शेटे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार, राज्यातील ८५ टक्के गरीब नागरिकांसाठी २०१६ मध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणण्यात आली. या योजनेत ९५० पेक्षा जास्त आजारांचा समावेश करण्यात आला. खासगी रुग्णालयांचाही यात उपचारासाठी अंतर्भाव करण्यात आला. संबंधित योजनेत कोविडचा अंतर्भाव करण्यासाठी शासनाने परिपत्रक जारी केले. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी कोविडसंबंधी ४, ७ व ९ हजार रुपये प्रतिदिनप्रमाणे दरपत्रक खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी निश्चित केले.\nहेही वाचा: क्रिकेटवर सट्टा, ११ जणांवर गुन्हा दाखल\nराज्यात मागील वर्षी कोविड उपचाराचा लाभ आर्थिक मागास रुग्णांना अत्यल्प प्रमाणात मिळाला. ऑक्टोबर २०२० पर्यंत साडेपाच लाख रुग्ण राज्यात होते. त्यातील केवळ ५२ हजार म्हणजे नऊ टक्के रुग्णांनाच याचा लाभ मिळाला. परंतु, सदर लाभ सर्व प्रकारच्या म्हणजेच कोविडशिवाय इतर आजारांच्या रुग्णांना मिळाल्याचे सांगण्यात आले. औरंगाबादेत ३१ हजार कोविड रुग्णांनी रुग्णालयात उपचार घेतले; परंतु केवळ २९०० रुग्णांनाच याचा लाभ मिळाल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले.\nहेही वाचा: वादळी वारे, बेमोसमी पाऊस अन् गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान\nपहिल्या लाटेची ही स्थिती असून दुसरी लाट महाभयंकर असल्याने शासनाने याचा लाभ राज्यातील ८५ टक्के नागरिकांना द्यावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. अमरजितसिंह गिरासे यांनी केली. अॅड. गिरासे यांनी, राज्यातील विविध भागात उपचार घेतलेल्या पन्नासवर रुग्णांचे शपथपत्र सादर केले. संबंधितांचे खासगी रुग्णालयातील बिल एक ते आठ लाखांपर्यंत आहे. यावर, यासंदर्भात माहिती घेऊन म्हणणे मांडण्याकरिता वेळ देण्याची विनंती राज्य शासनाच्या वतीने ॲड. कार्लेकर यांनी केली. सुनावणीअंती, खंडपीठाने राज्य शासनाला एक आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले. उपचारापासून कुणीही वंचित राहू नये ही राज्याची जबाबदारी असून, यासाठी खंडपीठ न्यायिक दखल घेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.\n'कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करण��� ही राज्याची जबाबदारी'\nऔरंगाबाद: राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत कोविड उपचार मोफत उपलब्ध करून देणे राज्याची जबाबदारी असून, लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यायला हवा, असे स्पष्ट करीत राज्य शासनाने यासंदर्भात एका आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या\nनागपुरात ऑक्सिजन प्लांट स्थापनेला राज्य सरकारची मंजुरी, राज्यात इतरत्रही प्लांट उभारण्याचा विचार\nनागपूर : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली कठीण परिस्थिती लक्षात घेता नागपुरात ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती प्लांट स्थापन करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. यासंदर्भात, राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये माहिती दिली. विशेष म्हणजे, राज्यात इतर\n...तर प्रयोगशाळांवर कारवाई करा, उच्च न्यायालयाचे आदेश\nनागपूर : कोरोनाबाधितांचा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पोर्टलवर २४ तासाच्या आत अपलोड करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रयोगशाळा चालकांना दिले.\nमानव अन् वन्यजीव संघर्ष टाळाण्यासाठी उपाययोजना हव्यात, उच्च न्यायालयात याचिका\nनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव-पशू संघर्ष टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, याकरिता रेड लिंक्स कॉन्फेडेरेशन कंपनीच्या संचालक संगीता डोगरा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेतील त्रुटी दूर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.\nनिवडणूक आयोगावर मद्रास हायकोर्टाची टिप्पणी चुकीची - SC\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मद्रास हायकोर्टाला (Madras High court) निवडणूक आयोगाबाबत (Election Commission) केलेल्या विधानावरून फटकारलं आहे. मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगावर खूनाच्या गुन्ह्याबाबत टिप्पणी केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने केलेलं हे विधान अत्यंत चुकीच\nपूर्ण लॉकडाउनचा विचार करा; राज्य सरकारला हायकोर्टाच्या सूचना\nमुंबई : पुण्यासह ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या सर्व ठिकाणी पूर्ण आणि कठोर लॉकडाउन लावण्याचा विचार करा, अशी स्पष्ट सूचना मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला केली. सांगलीच्या खासगी रुग्णालयात���ल ऑक्सिजन प्लांटप्रमाणे राज्यातील खासगी रुग्णालयांनीही असा प्लांट उभारायला\nदिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डीला तात्पुरता जामीन मंजूर\nनागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी (deepali chavan suicide) जबाबदार म्हणून प्रकल्प संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रामासुब्बा रेड्डीने (srinivasa reddy) मुंबई उच्च न्यायालयाच्या (mumbai high court) नागपूर खंडपीठामध्ये (na\n'जिल्हाधिकारी डॉ. विखेंना पाठीशी घालत आहेत का\nऔरंगाबाद: नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विनापरवाना १० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स साठा विशेष विमानाने आणल्याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल फौजदारी याचिकेवर गुरुवारी (ता.२९) न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबडवार यांच्या पीठासमोर सुनावणी झाली\n'ग्लोबल टेंडरमधील' साहित्याचे वाटप केंद्रीय प्रणालीनुसार करा, उच्च न्यायालयाचे आदेश\nनागपूर : महाराष्ट्र सरकारने जागतिक निविदेतील (ग्लोबल टेंडर) साहित्य केंद्र सरकारच्या निर्देशानुसार केंद्रीय प्रणालीनुसार वाटप करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले. ही निविदा १० लाख रेमडेसिव्हिर, २५ हजार मेट्रीक टन ऑक्सिजन व ४० हजार ऑक्सिजन\nभाष्य : नियुक्त्यांअभावी विलंबित ‘न्याय’\nविविध उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या ४११ रिक्त जागा आहेत, ही बाब धक्कादायक म्हटली पाहिजे. हा प्रश्न असाच लोंबकळत न ठेवता सरकारने तातडीने या जागांवर नियुक्त्या केल्या पाहिजेत. भारत हे एक लोकसत्ताक राज्य. लोकसत्ताक राज्य म्हटले, की सर्वात मोलाची दोन तत्त्वे डोळ्यासमोर येतात. ती म्हणजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/satara/citizens-on-the-spot-covid-test-t-dhebewadi-satara-news", "date_download": "2021-05-18T01:37:21Z", "digest": "sha1:WTNZII5YUB27O4W6WMDZZCPZFRG4XFMP", "length": 17741, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ढेबेवाडीत ऑन द स्पॉट Covid Test; रिकाम टेकड्यांना रोखण्यासाठी तालुक्यात मोहीम", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nढेबेवाडीत ऑन द स्पॉट Covid Test; रिकाम टेकड्यांना रोखण्यासाठी तालुक्यात मोहीम\nढेबेवाडी (सातारा) : विनाकारण फिरणाऱ्यांना अडवून त्यांची जागेवरच कोरोना चाचणी करण्याची मोहीम नुकतीच येथे सुरू होताच अवघ्या दोन तासांतच रिकाम टेकड्यांची लुडबूड थांबून ढेबेवाडीसह परिसरातील अनेक रस्ते निर्मनुष्य झाले. स्थानिक ग्रामपंचायत, आरोग्य व महसूल विभागाच्या मदतीने येथील पोलिसांनी हाती घेतलेल्या या मोहिमेत 63 जणांची रस्त्यावरच रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी चौघे बाधित आढळले. यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे.\nबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने ढेबेवाडी व तळमावले या प्रमुख बाजारपेठेत येत्या 30 तारखेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय व बॅंकिंग सेवा वगळता बाजारपेठेतील उर्वरित दुकानांची शटर्स बंद असली, तरी अनेकांची बिनकामाची लुडबूड डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेत त्यास प्रत्यक्षात सुरुवातही केली.\n..तर जिल्ह्यांतर्गत फिरताच येणार नाही; शासनाकडून E-pass सक्तीचा\nयेथील बस स्थानक चौकात दोन तासांत पोलिसांनी 63 जणांना अडवून आरोग्य यंत्रणेमार्फत त्यांची जागेवरच कोविड टेस्ट केली. त्यामध्ये चौघे पॉझिटिव्ह आढळले. मंडल अधिकारी प्रवीण शिंदे, सरपंच अमोल पाटील, विजय विगावे, पोलिस पाटील विजय लोहार उपस्थित होते. सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील जाधव, डॉ. कोमल लोकरे, डॉ. स्वप्नील सुतार, डॉ. बंडू घोडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहिमेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.\nजिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; गृहराज्यमंत्र्यांचे पोलिसांना स्पष्ट आदेश\nआम्ही गावोगावी जाऊन जनजागृती करत आहोतच, मात्र विनाकारण फिरणाऱ्यांवर केवळ कारवाई न करता त्यांचे ऑन द स्पॉट टेस्टिंग सुरू केले आहे. परिसरातील कोणत्याही रस्त्यावर अचानक ही मोहीम राबविणार आहोत, त्यामुळे सावधान.\n-संतोष पवार, सहायक पोलिस निरीक्षक ढेबेवाडी\nढेबेवाडीत ऑन द स्पॉट Covid Test; रिकाम टेकड्यांना रोखण्यासाठी तालुक्यात मोहीम\nढेबेवाडी (सातारा) : विनाकारण फिरणाऱ्यांना अडवून त्यांची जागेवरच कोरोना चाचणी करण्याची मोहीम नुकतीच येथे सुरू होताच अवघ्या दोन तासांतच रिकाम टेकड्यांची लुडबूड थांबून ढेबेवाडीसह परिसरातील अनेक रस्ते निर्मनुष्य झाले. स्थानिक ग्रामपंचायत, आरोग्य व महसूल विभागाच्या मदतीने येथील पोलिसांनी हाती घ\nभर पावसात पोलिसांनी जप्त केली 13 किलो गांजाची झाडे\nपाटण (जि. सातारा) : मोरणा विभागामध्ये भर पावसात पाटण पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 किलो 130 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. तीन शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी गांजाचे उत्पादन किती वर्षांपासून सुरू आहे, राजरोस चाललेल्या गांजा शेतीचा दरवळ कोणाला आजपर्यंत का कळाला नाही\nपाटण तालुक्यात पाच गव्यांचा कळप विहिरीत कोसळला; धावडेत मुक्या प्राण्यांचे जीवन धोक्यात\nपाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. तेथेही घनदाट जंगल आहे. उन्हाळ्यात डोंगरांना मोठ्या प्रमाणात वणवे लावले जातात. त्यामुळे हिरवेगार डोंगर काळेकुट्ट होतात. वनविभागाला सुद्धा त्याची भनक नसते. वनक्षेत्र असलेले पाणवठे पाण्याअ\nकऱ्हाडात Corona Vaccine नसल्याने सात केंद्र बंद; नागरिकांचे दिवसभर हेलपाटे\nकऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड शहरातील कोरोबाधितांचा मृत्यूदर वाढत असून, शहराचा मृत्यूदर पाच टक्के झाला आहे. त्यामुळे शहरात चिंता वाढली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहणाऱ्या शहरात 119 ऍक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. आजअखेर 103 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पालिकेने कोरोनाच्या विरोधात लढण्य\nघरातील सर्व बाधित, मुलगीसह पत्नीलाही कोरोना; मैत्रीच्या 'Oxygen'ने वाचवले प्राण\nसातारा : कोरोनाबाधित झाल्यानंतर कृष्णा रुग्णालयात तब्बल 20 दिवस आयसीयूमध्ये होतो. त्यातही चार दिवस व्हेंटिलेटरवर, तर 16 दिवस ऑक्सिजनवर (Oxygen) काढले. घरातील सर्व कोरोनाबाधित (Coronavirus) होते. मुलगी साक्षीसह पत्नी संध्या यांनाही कोरोना होता. त्या दोघीही रुग्णालयात होत्या. मला बरे होण्या\nकोयना-कृष्णेच्या प्रीतिसंगमावर सापडला 18 व्या शतकातील अप्रकाशित 'शिलालेख'\nकऱ्हाड (सातारा) : येथील कोयना-कृष्णेच्या प्रीतिसंगमावर 18 व्या शतकातील मंदिरांची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणांचा अभ्यास करताना संकेत फडके यांना अप्रकाशित शीलालेख आढळला. ग्रामदेवता श्री कृष्णामाईच्या मंदिराजवळील नारायणेश्वर मंदिराच्या भिंतीवर तो शिलालेख आहे. त्या शिलालेखाची भाषा मराठी असली\nबाजारपेठेसह मंडई, किराणा दुकानांत Social Distance चा फज्जा\nकऱ्हाड (जि. सातारा) : संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बुधवारी जीवनावश्यक वस्तूंसह अन्य साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. भाजी मंडई, मुख्य बाजारपेठेतील विविध दुकानांसह किराणा माल दुकानांतही नागरिकांनी रांगा लावून खरेदी केली. गर्दीमुळे शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तर उडालाच,\n'वय 70, ऑक्सिजन लेव्हल 80 अशा बिकट स्थितीत कोरोनाशी केले दोन हात'\nसातारा : शेती मुख्य व्यवसाय असलेल्या कुटुंबातील एक-दोन नव्हे तर माझ्यासहित 14 जणांना कोरोनाने (Coronavirus) ग्रासले होते. त्यात माझे वय 70. सर्वांत जास्त. त्या सगळ्यात मीच एकटी फक्त कृष्णा रुग्णालयात (Krishna Hospital) उपचारासाठी दाखल होते. वय 70 तर, ऑक्सिजन लेव्हल 80. अशा बिकट स्थितीत को\nवादळी वाऱ्यासह तारळेत जोरदार पाऊस; पिकांचे मोठे नुकसान\nतारळे : दोन दिवस हुलकावणी दिलेल्या पावसाने काल सायंकाळी या परिसराला झोडपून काढले. शेतकऱ्यांचे कडबा भिजून नुकसान झाले. बांबवडेत वीज पडून नारळाचे झाड जळाले. आंब्यासह अन्य पिकांचे नुकसान झाले. गेले दोन-तीन दिवस सलग परिसरात पाऊस सुरू आहे. मात्र, तारळेसह विभागाला अपवाद वगळता पावसाने हुलकावणी दि\nउत्पादन शुल्कच्या धडक कारवाईत 5 लाखांची दारू जप्त; 26 गुन्ह्यांत 28 जणांना अटक\nकऱ्हाड (सातारा) : कोरोनाच्या काळात राज्य उत्पादन शुल्कने कऱ्हाड, पाटण तालुक्यांत केलेल्या कारवाईत 26 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 28 जणांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून अवैध विक्रीसाठी आलेली 308 बॅरेल देशी दारू, 104 लिटर ताडीसह पाच लाख 83 हजार 544 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/date/2021/04/14/", "date_download": "2021-05-18T02:13:08Z", "digest": "sha1:UCZXIPSCRSIPQBFEMJBMMREYCK43M2OZ", "length": 13362, "nlines": 112, "source_domain": "aajdinank.com", "title": "April 14, 2021 - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nराज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nविभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद मुंबई, दि. 14 : गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून\n‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध:काय सुरू राहील व काय बंद असेल, सविस्तर आदेश जारी\nमुंबई दि 14 :- राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल\nऔरंगाबाद जिल्ह्यात 1718 कोरोनाबाधित रुग्णांची भर,27 मृत्यू\nऔरंगाबाद, दिनांक 14 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1239 जणांना (मनपा 850, ग्रामीण 389) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 85400 कोरोनाबाधित रुग्ण\nबांधिलकी जोपासणारी पिढी घडावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nराष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विधि विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे – सरन्यायाधीश शरद बोबडे ● महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन\nविकास कामाच्या निधीतून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडीसीवर इंजेक्शन खरेदी करा-माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर\nजालना ,१४ एप्रिल /प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात मृत्यूचे तांडव सुरु असताना महाविकास सरकार अत्यंत बेजाबदारपणे वागत असून महाराष्ट्रात बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन,\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निलंगा येथे 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून केले अभिवादन\nनिलंगा ,१४ एप्रिल /प्रतिनिधी कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबीर घेऊन रक्तसंकलन करावे असे आवाहन केले होते त्यास\nलातूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात : पालकमंत्री अमित देशमुख\nरेमडेसीवीर वापरासाठी आचारसंहिता लागू करण्याची पत्रकार परिषदेत दिली माहिती लातूरात १७६१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; तर ८ जणांचा मृत्यु लातूर\nपोलिस कोठडी फोडून चोरट्यांनी ठोकली धूम,लातुरच्या गांधी चौक पोलिस ठाण्यातील भरदुपारची घटना\nएकाला उस्मानाबादेतून केली अटक अन्य दोेघे फरार लातूर, .१४ एप्रिल /प्रतिनिधी जबरी चोऱ्या व घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या तीन आरोपींनी पोलिस\nरेमडीसीवीरचे उत्पादन वाढवायला केंद्र सरकारने दिली मंजुरी\nनवी दिल्ली, 14 एप्रिल 2021 केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग (स्वतंत्र प्रभार) आणि रसायन व खते,मंत्री मनसुख मांडवीय यांनी 12\nसाहित्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीसमोर येणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोअर्स मटेरियल खंड क्र. ३-१ जनता’ खंडाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-प्रकाशन मुंबई, दि.14 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्तम कायदेपंडित होते. त्यांच्या\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2021-royal-challengers-bangalore-beat-rajasthan-royals-by-10-wickets-and-took-top-position-on-points-table/articleshow/82202344.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2021-05-18T00:59:37Z", "digest": "sha1:KUEVWHXWOFP3IMSAVVVZB45Q5AIY4X6E", "length": 13656, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nIPL 2021 : आरसीबीने दणदणीत विजयासह दिला धोनीच्या चेन्नईला मोठा धक्का, पटकावले मानाचे स्थान\nआरसबीच्या संघाने आजच्या सामन्यात कमाल केली. देवदत्त पडीक्कलच्या नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने यावेळी १० विकेट्स राखत राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. आरसीबेन यावेळी धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघालाही धक्का दिला आहे.\nमुंबई : देवदत्त पडीक्कलच्या नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर १० विकेट्स राखून विजय साकारला. या विजयासह आरसीबीने धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला गुणतालिकेत जोरदार धक्का दिल्याचे पाहायला मिळाले.\nया सामन्यापूर्वीच तीन विजयांसह आरसीबीचा संघ हा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. चेन्नई आणि आरसीबी या दोन्ही संघांचे समान गुण होते, पण नेट रनरेट जास्त असल्यामुळे चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला होता. आजच्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला. हा आरसीबीचा चौथा विजय ठरला आणि त्याचबरोबर गुणतालिकेत आठ गुण कमावणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला आहे. आठ गुणांसह आरसीबीच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.\nराजस्थानने यावेळी आरसीबीपुढे विजयासाठी १७८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने एकही विकेट गमावला नाही. देवदत्त पडीक्कलने यावेळी धडाकेबाज शतक साकारले, त्याला यावेळी कोहलीने चांगली साथ दिली. पडीक्कलने यावेळी ५२ चेंडूंत ११ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद १०१ धावांची खेळी साकारली. कोहलीने यावेळी ४७ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७२ धावा केल्या.\nराजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी केली, पण त्यांच्या फलंदाजांना यावेळी सूर गवसला नाही. राजस्थानची ३ बाद १८ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर संजू सॅमसनने काही काळ धडाकेबाज फलंदाजी केली खरी, पण षटकार ठोकल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. संजूने यावेळी दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २१ धावा केल्या. शिवम दुबे आणि रायन पराग यांची चांगली भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी यावेळी पाचव्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. पण यावेळी पराग २५ धावांवर आऊट झाला आणि ही त्यांची भागीदारी संपुष्टात आली. पराग बाद झाला असला तरी शिवम चांगली फटकेबाजी करत होता. पण याव��ळी शिवमचे अर्धशतक फक्त चार धावांनी हुकले. शिवमला यावेळी केन रीचर्डसनने बाद केले. शिवमने यावेळी ३२ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४६ धावा केल्या. त्यानंतर राहुल तेवातियाने यावेळी २३ चेंडूंत ४० धावा केल्यामुळे राजस्थानला १७७ धावा करता आल्या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nIPL 2021 : राजस्थानच्या फलंदाजांकडून झाल्या या मोठ्या चुका, आरसीबीपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nसिंधुदुर्गचक्रीवादळाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात सरकारआधी पोहचणार शिवसेनेची मदत\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nमुंबईTauktae Live : मुंबई विमानतळावरील विमानसेवा ११ तासांनंतर झाली सुरू\nमुंबई‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत अंतर्भाव\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nमुंबईराज्यात तौत्के चक्रीवादळाने घेतले ६ बळी; CM ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/04/19/snhlchvn/", "date_download": "2021-05-18T01:12:28Z", "digest": "sha1:E6K4O4EF7O25X5A6DTF3VTIMFXRNHHQN", "length": 6225, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "इस्लामपूर च्या स्नेहल चव्हाण ची यशस्वी वाटचाल – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nइस्लामपूर च्या स्नेहल चव्हाण ची यशस्वी वाटचाल\nतुरुकवाडी (प्रतिनिधी) : इस्लामपूर तालुका वाळवा येथील स्नेहल चव्हाण या अभिनेत्रीने आपली अभिनय क्षेत्रातील वाटचाल यशस्वीरित्या पुढे चालू ठेवली असून, ग्रामीण भागातील या युवतीने आता चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आहे.\nस्नेहल जाधव हिचे शालेय शिक्षण नानासाहेब महाडिक विद्यालय इस्लामपूर इथं झालं असून, ती इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. या अगोदर तिने लोकमान्य, काय झालं कळेना, सून असावी अशी, भुताचा हनिमून आदि मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. तसेच तुझ्यात जीव रंगला,फांदी या मालिकांमधून काम केले असून, आगामी पद्मावती सिनेमा मध्ये दीपिका पदुकोन ची दासी चा अभिनय केला आहे. त्याचप्रमाणे शंभूराजे या नाटका मध्येही भूमिका केली आहे. यासाठी साळुंखे मामा,वेदांत बनसोडे यांनी तिला सहकार्य केले आहे.\n← कच्च्या साखरेच्या करमुक्त आयातीचे धोरण शेतकऱ्याच्या मुळावरच\n‘ कुलभूषण जाधव ‘ यांच्यासाठी शाहुवाडी ‘ मनसे ‘ चे निवेदन →\nउद्रेक लघुपट चे उद्घाटन उत्साहात संपन्न\nशाहुवाडी केसरी अभिजित भोसले\n‘ खराटा ‘ व ‘ टमरेल ‘ मुळे शिराळा तालुक्याची चित्रपट क्षेत्रात वेगळी ओळख\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/7885/", "date_download": "2021-05-18T02:32:20Z", "digest": "sha1:UR3QOVRDWAAZKKEHV72S2AK2DXXGPI6B", "length": 11493, "nlines": 78, "source_domain": "aajdinank.com", "title": "कोल्हापुरी चपलांचा ब्रँड विकसित करून मोठ्या स्टोअरमध्ये विक्री करण्यासाठी अहवाल तयार करण्याच��� राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांचे निर्देश - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nअर्थदिनांक पश्चिम महाराष्ट्र मुंबई\nकोल्हापुरी चपलांचा ब्रँड विकसित करून मोठ्या स्टोअरमध्ये विक्री करण्यासाठी अहवाल तयार करण्याचे राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांचे निर्देश\nमुंबई, दि. 22 : कोल्हापुरी चप्पला ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या आहेत. या व्यवसायाच्या वाढीसाठी या चप्पलांचा ब्रँड विकसित करावा. मोठ्या स्टोअरमधून या चप्पलाच्या विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपन्यांचे सहकार्य घेण्यासंदर्भात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासंदर्भात राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव सं.गी. पाटील, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण जाहीर उपस्थित होते.\nडॉ. कदम म्हणाले की, कोल्हापुरी चप्पला ह्या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या आहेत. या व्यवसायाला बळकटी आणण्यासाठी तसेच या चप्पलांची विक्री नावाजलेल्या दुकानांमधून व्हावी, यासाठी विविध कंपन्यांबरोबर भागीदारी करता येईल. यासाठी महामंडळाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावे.\nमहामंडळाचे कामकाज, आतापर्यंत दिलेली कर्जे, कर्जांची वसुली, उत्पादने, तरुणांना देण्यात येणारे प्रशिक्षण आदी सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून महामंडळाच्या ऊर्जितावस्थेसाठी विविध उपक्रम घेण्यात येतील. महामंडळाच्या योजनांचा लाभ चर्मकार समाजाला व्हावा, यासाठी अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाच्या विविध मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करेल, असेही ड��. कदम यांनी सांगितले.\nयावेळी अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथ मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विठ्ठल नांगरे, दामाजी रोटे, सरचिटणीस जीवन पोवार, दीपक खांडेकर, एम.के. चव्हाण आदी उपस्थित होते.\n← सह्याद्रीचा अ . भा. कविता महोत्सव २५ व २६ डिसेंबरला ऑनलाईन\nपीएसआय परीक्षा २०१८ संभाव्य प्रतिक्षा यादी; मुदतवाढीसाठी प्रस्ताव एमपीएससीकडे सादर करण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश →\nभारतात एकूण 2 कोटीपेक्षा अधिक रुग्ण बरे,राज्यात आज 53 हजार 249 रूग्णांनी कोरोनावर मात\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन; संविधान दिनाच्या दिल्या शुभेच्छा\nभोकर ते रहाटी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तातडीने पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/rs-1500-crore-owed-to-marketing-federation/", "date_download": "2021-05-18T00:43:04Z", "digest": "sha1:L5TQPEODDM3RTMKGUPMYKJO2UVM4T4OR", "length": 15566, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कापसाच्या चुकाऱ्यासाठी पणन महासंघाला दीड हजार कोटींची थकहमी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nकापसाच्या चुकाऱ्यासाठी पणन महासंघाला दीड हजार कोटींची थकहमी\nमुंबई : किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकर्यांना वेळेत देता यावेत यासाठी राज्य सहकारी कापूस(Cotton) उत्पादक पणन महासंघ घेत असलेल्या १५०० कोटी रुपयांच्या कर्जाला हमी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.\nयासाठी पणन महासंघ बँक ऑफ महाराष्ट्रकडून ६. ३५ टक्के व्याजाने १५०० कोटी (Rs 1,500 crore)रुपयांचे कर्ज घेणार आहे. या कर्जाला हमी देण्याला मंत्रिमंडळाने संमती दिली. हमीसाठी द्यावे लागणारे हमी शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. २०२०२ – २१ च्या हंगामासाठी केंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ५५१५ तर लांब धाग्याच्या कापसाला ५८२५ प्रति क्विंटल हमी दर निश्चित केला आहे.\nराज्यात झालेला समाधानकारक पाऊस, अनुकूल हवामान यामुळे या हंगामात ४०० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असल्याने खुल्या बाजारातील कापसाचे दर कमी झाले आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारने हमी भावात वाढ केल्याने कापूस पणन महासंघास या हंगामात मागील हंगामापेक्षा मोठ्या प्रमाणात कापसाची हमी भावाने खरेदी करावी लागणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleअभिनेता सोनू सूद याला हायकोर्टातही दिलासा नाही\nNext articleसिरम इन्स्टीट्युटची आग नियंत्रणात, आरोप करणा-यांना संयमाची लस द्यावी लागेल – मुख्यमंत्री\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला म���ंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/national/export-injection-remdesivir-prohibited-till-covid19-situation-country-improves-government-india-a681/", "date_download": "2021-05-18T03:14:00Z", "digest": "sha1:LBQZTX4IFMWIYUR7PTO576Z2XGCVT73X", "length": 32992, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "BREAKING: मोठी बातमी! रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं घातली बंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय - Marathi News | Export of injection Remdesivir prohibited till the COVID19 situation in the country improves Government of India | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार १४ मे २०२१\n'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याला लुटणारा आरोपी अटकेत; मानले पोलिसांचे आभार\nCoronaVirus: “घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...”\n‘ते’ दाम्पत्य पुन्हा पोलिसांच्या सेवेत; दिवसाला १०० हून अधिक पोलिसांच्या चहा, नाश्त्याची व्यवस्था\nअहंकार सोडा, देशात 'महाराष्ट्र मॉडेल' लागू करा; नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांना संजय राऊत यांचा 'सल्ला'\nलसीकरण... लांबलचक रांगेत उभारलीय जनता अन् गोतावळ्यासह थेट दालनात भाजपा नेता\nसुगंधा मिश्राला लता मंगेशकर यांच्यासोबत करायचे होते कनेक्शन, म्हणून भोसले अडनावाचे केलं सिलेक्शन\n'अग्गंबाई सूनबाई'मध्ये सोहमची भूमिका साकारणाऱ्या अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री\nIndian Idol 12: टीआरपीचा खेळ मांडला, एकानंतर एक खोट्या ड्रामेबाजीचा असा झाला पर्दाफाश\nसोशल मीडियावर पसरली परेश रावल यांच्या निधनाची अफवा, ‘बाबुराव आपटें’ची प्रतिक्रिया वाचून पोट धरून हसाल\nIN PICS: नेहा कक्करने पती रोहनप्रीतसोबत शेअर केलं खास फोटोशूट, सोशल मीडियावर होतेय ट्रेंड\nमराठा आरक्षणावरून अजित पवारांनी भाजपला फटकारले | Ajit Pawar | Maharashtra News\nमनूच्या लग्नाबद्दल कळल्यावर तिचे बाबा उचलणार 'हे' पाऊल | Pahile Na Me Tule - Manu - Aniket Wedding\nLIVE - Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर सरकार फक्त टाईमपास करत आहे\nगरोदरपणात भरपूर प्रोटीन्स खा असे सल्ले मिळतात, पण प्रोटीन्स आणि फॅट्स नेमके किती खावेत\n शिरूर तालुक्यात दोन सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू, एकाच दिवसात गमावला जीव\nबारामतीत म्युकरमायकोसिसचे वर्षभरात सतरा, तर जुन्नर तालुक्यात एक रुग्ण\nकोरोना काळात लहानग्यांच्या चिडचिडेपणामुळे चिंतीत असाल; तर हे आहेत सोपे उपाय\nआजारांपासून बचावासाठी दिवसातून कितीवेळा गुळण्या करायला हव्यात जाणून घ्या फायदे आणि तोटे\n''कधी विचारही केला नव्हता की, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करणं एवढं अवघड असेल\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,62,317 लोकांना गमवावा लागला जीव\n ईदच्या दिवशी मशिदीत नमाजादरम्यान झाला भीषण बॉम्बस्फोट; १२ जणांचा मृत्यू\n...तर हार्दिक पांड्याला वन डे व ट्वेंटी-२० संघाच्या अंतिम ११मध्ये स्थान मिळणार नाही; निवड समिती सदस्याचा दावा\nउल्हासनगर महापालिकेच्या २६० समाजमंदिरासह इतर मालमत्ता धूळखात; लाखोंची वीज बिलं\nगडचिरोली: डॉक्टरला मारहाण करणाऱ्या माजी आमदारपुत्राची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nसुरेश पुजारीची एका व्यावसायिकाकडून १ कोटीच्या खंडणीची मागणी, गुन्हा दाखल\nMaratha Reservation : मराठा समाजाला त्वरित ओबीसी आरक्षण लागू करा ; संभाजी ब्रिगेडची मुख्��मंत्र्यांकडे मागणी\nनागपूर - एमआयडीसीत विजयबाई शिवलकर नामक वृद्धेची गळा चिरुन हत्या\nआनंद महिंद्रांच्या ताफ्यात कोणत्या कंपनीच्या कार\nविराट कोहलीच्या यशावर जळतो इंग्लंडचा माजी कर्णधार; केन विलियम्सनचं नाव पुढे करून केला मोठा दावा\nNepal : के.पी.शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी; विरोधकांनाही बहुमत सिद्ध करण्यात अपयश\n\"पीएमकेअर्स फंडातून पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये घोटाळा; राज्यस्तरीय चौकशी करा\"; काँग्रेसची मागणी\nएकदा दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता, त्याच रमेश पोवारची पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती\nअमरावती : शहरात पेट्रोलचे दर १००.१० रुपये\n''कधी विचारही केला नव्हता की, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करणं एवढं अवघड असेल\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,62,317 लोकांना गमवावा लागला जीव\n ईदच्या दिवशी मशिदीत नमाजादरम्यान झाला भीषण बॉम्बस्फोट; १२ जणांचा मृत्यू\n...तर हार्दिक पांड्याला वन डे व ट्वेंटी-२० संघाच्या अंतिम ११मध्ये स्थान मिळणार नाही; निवड समिती सदस्याचा दावा\nउल्हासनगर महापालिकेच्या २६० समाजमंदिरासह इतर मालमत्ता धूळखात; लाखोंची वीज बिलं\nगडचिरोली: डॉक्टरला मारहाण करणाऱ्या माजी आमदारपुत्राची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nसुरेश पुजारीची एका व्यावसायिकाकडून १ कोटीच्या खंडणीची मागणी, गुन्हा दाखल\nMaratha Reservation : मराठा समाजाला त्वरित ओबीसी आरक्षण लागू करा ; संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनागपूर - एमआयडीसीत विजयबाई शिवलकर नामक वृद्धेची गळा चिरुन हत्या\nआनंद महिंद्रांच्या ताफ्यात कोणत्या कंपनीच्या कार\nविराट कोहलीच्या यशावर जळतो इंग्लंडचा माजी कर्णधार; केन विलियम्सनचं नाव पुढे करून केला मोठा दावा\nNepal : के.पी.शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी; विरोधकांनाही बहुमत सिद्ध करण्यात अपयश\n\"पीएमकेअर्स फंडातून पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये घोटाळा; राज्यस्तरीय चौकशी करा\"; काँग्रेसची मागणी\nएकदा दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता, त्याच रमेश पोवारची पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती\nअमरावती : शहरात पेट्रोलचे दर १००.१० रुपये\nAll post in लाइव न्यूज़\n रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं घातली बंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nRemdesivir Injection Export: कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडे���िवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.\n रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं घातली बंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nRemdesivir Injection Export: कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशातील कोरोनाची स्थिती जोवर सुधारत नाही तोवर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात बंद राहणार आहे, असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं ट्विट केलं आहे. (Export of injection Remdesivir prohibited till the COVID19 situation in the country improves Government of India)\nदेशातील प्रत्येक स्थानिक औषध निर्मिती संस्थांना त्यांच्या संकेतस्थळावर रेमडेसिवीरचा उपलब्ध साठ्याची माहिती देण्याचेही आदेश केंद्रानं दिले आहेत. याशिवाय देशातील सर्व औषध प्रशासन आणि अधिकाऱ्यांना रेमडेसिवीर औषधांच्या साठ्याची इत्यंभूत माहिती आणि नोंद घेण्याच्या सूचना देखील केंद्रानं जारी केल्या आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी देखील योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nदेशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता येत्या काळात रेमडेसिवीरची देशांतर्गत मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. रेमडेसिवीरच्या उप्तादनावरही बारकाईनं लक्ष असल्याचंही केंद्रानं सांगितलं आहे.\nरेमडेसिवीरची चढ्या दरानं विक्री\nकोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषध गुणकारी ठरत असल्यानं मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेत या औषधाचा काळा बाजार सुरू असल्याचीही प्रकरणं पुढे आली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.\nराजेश टोपे यांनीही केली होती निर्यातबंदीची मागणी\nराज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत रेमडेसिवीरच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी घालावी, अशी मागणी केली होती. राज्यातील रुग्णांना रेमडेसिवीर सहज उपलब्ध व्हावे यासाठी याचा देशपातळीवर निर्णय व्हावा असं टोपे म्हणाले होते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अज���न जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona virusCorona vaccineCoronavirus in MaharashtraNarendra Modiकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसनरेंद्र मोदी\nIPL 2021 : CSK vs DC : शिखर धवनला बाद करण्यासाठी MS Dhoni चा 'मून' बॉलवर स्टम्पिंगचा प्रयत्न, Video\nIPL 2021 : सामन्यांच्या वेळेवरून महेंद्रसिंग धोनी नाराज; प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला बसतोय फटका\nIPL 2021, KKR vs SRH T20 Live : KKRच्या खेळाडूच्या पत्नीसोबत राशिद खानचा सोशल वॉर; सामन्यापूर्वीच मैदानाबाहेर तापले वातावरण\nIPL 2021: 'मेरा दिल भी कितना पागल है...'; राशिद खान बॉलिवूड गाणं गुणगुणत सराव करतो तेव्हा...\nIPL 2021: रिकी पाँटिंग नेहमी 'क्लीन शेव' का करतो माहित्येय\nIPL 2021: ‘गब्बर’ने पहिल्याच सामन्यातून टीम इंडियाच्या सिलेक्टर्सना दिला इशारा; नोंदवला नवा विक्रम\n 'या' ५ फाइल्स चुकूनही डाऊनलोड करू नका; बनावट Cowin अॅपबाबत सरकारचा इशारा\nCoronaVirus: “कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका\n कॅन्सर झालेल्या ३ वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात; रुग्णालयात जल्लोष\n गुजरातमध्ये ७१ दिवसांत १,२३,८७१ डेथ सर्टिफिकेट्स; पण कोरोनाबळींचा 'सरकारी' आकडा ४,२१८\nआईला कोरोना झाल्याने 5 दिवसांच्या मुलीला सांभाळतोय 'बाबा'; रुग्णालयाबाहेर लेकीसह पाहतोय वाट\nजनतेचं दुःख मला समजतंय, त्यांच्या वेदना मलाही जाणवताहेत; पंतप्रधान मोदींचा देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3227 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (1993 votes)\nCoronaVirus News: ...ती वेळ अजून यायचीय; कोरोना संकटात मोदी सरकारनं दिला धोक्याचा इशारा\nGoAir नं IPO साठी केला अर्ज; ३६०० कोटी रूपये जमवण्याची तयारी\nAnand Mahindra: आनंद महिंद्रांच्या ताफ्यात कोणत्या कंपनीच्या कार\nIN PICS: नेहा कक्करने पती रोहनप्रीतसोबत शेअर केलं खास फोटोशूट, सोशल मीडियावर होतेय ट्रेंड\n... म्हणून कोविड सेंटरला शरद पवारांचं नाव, निलेश लंकेंनी सांगितलं राज'कारण'\nमराठमोळ्या साजश्रृंगारात वहिनीसाहेबांनी दिल्या अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा, पहा फोटो\n'रंग माझा वेगळा' रेश्मा शिंदे रिअल लाइफमध्ये खूप दिसते ग्लॅमरस,फोटोंवर खिळल्या नजरा\n अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा अजगरसोबतचा फोटो होतोय व्हायरल\nबहिणीचं कोरोनाने निधन झाल्यावर भावाने लांबवले तिचे १२ लाखांचे दागिने अन् पैसे; भाचीकडून तक्रार\nAirtel देणार १ रूपयांत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; सुरु केला नवा प्लॅटफॉर्म\nमराठा आरक्षणावरून अजित पवारांनी भाजपला फटकारले | Ajit Pawar | Maharashtra News\nमनूच्या लग्नाबद्दल कळल्यावर तिचे बाबा उचलणार 'हे' पाऊल | Pahile Na Me Tule - Manu - Aniket Wedding\nLIVE - Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर सरकार फक्त टाईमपास करत आहे\nPMफंडातून महाराष्ट्राला बंद व्हेंटिलेटर्स का दिले #LokmatRealityCheck २७६व्हेंटिलेटर्स बंद\nव्यक्ती गेल्यावर तिच्या नावे 10 दिवस पणती का लावतात\nश्रीमंत घरची सुन या मालिकेत झळकणार नवा चेहरा | New Face Coimg In Shrimantachi Sun Serial\nCoronaVirus News: ...ती वेळ अजून यायचीय; कोरोना संकटात मोदी सरकारनं दिला धोक्याचा इशारा\nCorona vaccine : नोंदणीनुसार ४५ वर्षांवरील नागरिकांना लस\nCorona vaccine-जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५१८ नागरिकांनी घेतला पहिला डोस\nCoronaVirus: “कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका\nगोवा-पत्रादेवी तपासणी नाक्यावर पोलिसांकडून कडक तपासणी\nभाजप खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप; धक्कादायक माहिती उघडकीस\nCoronaVirus News: ...ती वेळ अजून यायचीय; कोरोना संकटात मोदी सरकारनं दिला धोक्याचा इशारा\n'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याला लुटणारा आरोपी अटकेत; मानले पोलिसांचे आभार\nजनतेचं दुःख मला समजतंय, त्यांच्या वेदना मलाही जाणवताहेत; पंतप्रधान मोदींचा देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न\nCoronaVirus: “कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका\nNepal : के.पी.शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी; विरोधकांनाही बहुमत सिद्ध करण्यात अपयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/ramnath-vaidyanathan-write-covid-19-and-nature-article-for-s", "date_download": "2021-05-18T02:07:32Z", "digest": "sha1:JPOC3CLGEVEQDSWSVQOTKTAT4JBYXV6B", "length": 27659, "nlines": 94, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "ramnath vaidyanathan write covid 19 and nature article for s", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशाश्वतपणाच्या माध्यमातून पुनरुज्जीवनाची व नफा कमावण्याची संधी\nश्री. रामनाथ वैद्यनाथन हे गोदरेज समुहात ‘पर्यावरणीय शाश्वतता’ या विभागाचे प्रमुख व सरव्यवस्थापक आहेत.\nगुरुवार, 10 डिसेंबर, 2020 19:04 रामनाथ वैद्यनाथन A + A -\n‘कोविड-19’च्या संकटामुळे माणसांचे केवळ जीव आणि जीवनमान इतकेच धोक्यात आले नाही, तर जगाची सामाजिक आणि आर्थिक रचनाही विस्कळीत झाली आहे. निसर्गाचा कोप झाला, तर आपण कसे बळी पडू शकतो, याची जाणीव यातून सर्वांना झाली. केवळ एक मोठे संकट आले, तर आपली अर्थव्यवस्था कोलमडून पडू शकते, हेही यातून आपल्याला समजले. शाश्वत मूल्यांचे धडे आपल्याला या कोविडच्या साथीने दिले आहेत. ज्या कंपन्यांच्या, संस्थांच्या व्यावसायिक धोरणात गेल्या अनेक वर्षांत शाश्वत मूल्ये जोपासली गेली आहेत, अशा जबाबदार कंपन्या, संस्था विपरीत परिस्थितीत सहज तरून जातात आणि अतिशय धीराने संकटाचा सामना करतात, हेही यातून ठळकपणे दिसून आले.\nशाश्वतपणाची संकल्पना ही उद्योगविश्वाला तशी नवीन नाही; मात्र तरी हरीत जग निर्माण करण्यात, ते मजबूत करण्यात आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यात आपण हातभार लावतो का, हा प्रश्न आहे.\nसध्याच्या काळात शाश्वतपणा हे प्रत्येक मोठ्या उद्योगाचे वैशिष्ट्य बनले आहे. तसेच ते या उद्योगांच्या भागधारकांना स्वारस्य असलेले एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. शाश्वतपणाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केलेल्या अनेक कंपन्यांनी त्यासंबंधी कार्य करून हरित प्रमाणपत्रेही मिळवली आहेत. त्यांनी घेतलेला पुढाकार हा विश्वासार्ह, प्रमाणित आहे आणि त्यांच्या वार्षिक शाश्वत अहवालात त्यांची नोंदही झालेली आहे. या कंपन्यांच्या सक्रिय योगदानाशिवाय आपण पृथ्वीवरील जबाबदार नागरिक या नात्याने ‘ग्लोबल वॉर्मिग’ 1.5 अंश सेल्सियसपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य गाठू शकणार नाही, अशी स्थिती आहे. याचा अर्थ कोठेतरी पूर्णपणे विसंवाद आहे, असा होतो. ढोबळ विश्लेषण केले असता, दोन मुद्दे समोर येतात. पहिला असा, की परिस्थिती अगदी भयानक असल्याशिवाय प्रयत्नच करायचे नाहीत, असा आपला मानवी स्वभाव यामध्ये आड येतो. सध्या सुरू असलेली कोविडची साथ आणि काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार ही याची ठोस उदाहरणे आहेत. यातून शाश्वत मानसिकता व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता या सुधारण्याची गरज आहे, याचे भान उद्योग क्षेत्राला आले आहे. सध्याच्या काळात तरी आपले सर्व लक्ष कोविडची साथ आटोक्यात आणण्यावर केंद्रित झालेले आहे; तथापि लवकरच आपल्याला पर्यावरणीय प्रश्नांकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे; अन्यथा आता आहे त्याच्या दहापट अधिक तीव्र अशी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.\nदुसरे म्हणजे, आताच्या यंत्रणांमध्ये आणि धोरणांमध्ये बदलांची आवश्यकता आहे. हे बदल सार्वत्रिक स्तरावर व्हायला हवेत. उदाहरणार्थ, अपारंपरीक ऊर्जेसंबंधी काही निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा राष्ट्रीय व राज्यस्तरीय धोरणांमध्ये फरक दिसून येतो. आपल्याकडील धोरणेही दर काही वर्षांनी बदलत राहतात. या अनिश्चिततेमुळे खासगी गुंतवणूकदार कचरतात. धोरणे ही नेहमी एकसमान, सुसंगत. स्पष्ट आणि खासगी उपक्रमांना पूरक असली पाहिजेत.\nसध्या सुरू असलेल्या संकटाने आपल्या पुरातन कामगार कायद्यांबाबत पुन्हा चर्चा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. उद्योग-व्यवसायांना आवश्यक ती चालना मिळण्यासाठी हंगामी व रोजंदारीवरील मजुरांविषयीच्या मागण्यांना पाठिंबा देणारी धोरणे तयार केली जाणे आवश्यक आहे. पाणी हा एक अतिशय महत्त्वाचा स्रोत आहे. त्याचे हे महत्त्व अबाधित ठेवणे व त्यासाठीची किंमत चुकविण्यास भाग पडणे हे भवितव्यासाठी गरजेचे आहे. कृषी आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याचे मूल्यनिर्धारण करण्याची गरज आहे. ‘हरित’ या शब्दाची व्याख्या स्पष्ट, प्रमाणित करावी लागेल. औद्योगिक उत्पादने व प्रक्रिया या हरित स्वरुपाच्या व्हाव्यात या दृष्टीने, मापदंड, मापन व प्रमाणिकरण हे हरित करण्यासाठी उद्योगांना त्यातून चालना मिळू शकेल. मोठी किंमत द्यावी लागणाऱ्या हरित स्वरुपाच्या सोल्युशन्ससाठी जागरुकता वाढावी व ग्राहकांची स्वीकृती मिळावी या दृष्टीने औद्योगिक संघटनांनी आणि केंद्रीय पातळीवरील संस्थांनी प्रसार मोहिमा आखायला हव्यात. उर्जा वितरणाच्या क्षेत्रात वितरणातून व पारेषणातून विजेचा अपव्यय होतो व त्याचा देशाला फटका बसतो. सध्याच्या पायाभूत सुविधा विद्युत मोटारींसाठी फारशा अनुकूल व पुरेशा नाहीत. त्यामुळे ग्राहकही वाहतुकीसाठी या हरित स्वरुपाच्या साधनांचा वापर करण्यास धजावत नाहीत.\nशीर्ष-स्तरीय धोरणे आखून पद्धतशीर बदल करण्याबरोबरच, निर्धारित केलेली लक्ष्ये गाठणे व त्यांचा पाठपुरावा करणे यांवर भर देण्याची वेळ आता आली आहे. ऊर्जा क्षेत्राचा विचार करायचा झाल्यास, अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा कार्यक्षमता यांचा अंगीकार करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल वापरले जाऊ शकते. अर्थात त्यासाठी संपूर्ण राज्यात समानता, सुसंगतता आणि एकल धोरण असायला हवे. हरित पद्धतींचा अंगीकार न करणाऱ्यांना शिक्षा करता आली नाही, तरी हरित पद्धतींचा अवलंब करणाऱ्यांना उत्तेजन देणे आवश्यक आहे. धोरण आखणी, दरांची आकारणी, दस्तऐवजीकरण आणि प्रक्रिया यांमध्ये सातत्य आणि चिकाटी असणे आवश्यक आहे. पारदर्शकता, खुलेपणा आणि शाश्वतपणाची जागतिक मानके यांच्याच आधारे व्यवसायांचे वर्गीकरण करायला हवे. मोठे, ठळक बदल घडवून आणण्याच्या हेतूंनी या सगळ्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्याकरीता लहान, छोट्या उद्दिष्टांऐवजी महत्त्वाकांक्षी व व्यापक लक्ष्ये ठरविण्याची वेळ आली, तरी तसे करायला हवे.\n‘कोविड-19’च्या साथीमुळे आपल्या कामकाजाच्या पद्धती उलट-सुलट झाल्या आहेत, तसेच त्या अनपेक्षित मार्गांनी नेण्यास आपल्याला भाग पडले आहे. आपल्या भवितव्यावर एक लांबलचक, धूसर सावली पडली आहे. दूरस्थ पद्धतीने काम करणे, कामगारांची टंचाई अशासारख्या आतापर्यंत कधीही विचारात न घेतलेल्या परिस्थितीला उद्योग-व्यवसायांना तोंड द्यावे लागत आहे. आणि तरीही उद्योगांना ही परिस्थिती स्वीकारणे, या पद्धती अंगीकारणे भाग पडत आहे. त्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत व परवडणाऱ्या दरांत होण्याकरीता, काही कंपन्यांनी एकत्र येऊन मालाची वाहतूक एकात्मिक पद्धतीने करण्याची पद्धत सुरू केली आहे. एरवी त्यांनी असे काही केलेही नसते. कार्यक्षमतेत सुधारणा व शाश्वतपणा आहे, तोवर कामकाज करण्याच्या विविध पद्धतींचा विचार करून त्या दिशेने धैर्याने पाऊल टाकण्यातच शहाणपणा आहे, हे उद्योग क्षेत्राने आता ओळखले आहे. उदाहरणार्थ, सर्���त्र ऑटोमेशन वाढलेले असताना, भविष्यातील नोकरी मिळण्यासाठी वाढीव कौशल्ये असणे आवश्यक आहे हे ओळखून विस्थापित कर्मचार्यांना ते देण्यात येत आहे. दूरस्थ पद्धतीने काम करणे हे आता रूढ झाले असल्याने 70 ते 80 टक्के अनावश्यक प्रवास टाळता येऊ लागला आहे. साहजिकच कार्बन उत्सर्जनामध्ये घट होऊ लागली आहे. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदा ऑनलाईन भरवणे शक्य झाले आहे, त्यातून इंधन बचत व पर्यावरण रक्षण होऊ लागले आहे. कामकाज आणि व्यवसाय करण्याचे हे अधिक कार्यक्षम मार्ग असल्याचे सहज दिसून येते. खरे तर, शाश्वत पद्धती अवलंबिल्यामुळे दीर्घ काळात आपोआपच नफा मिळू लागतो, हेच खरे.\nवाढ आणि शाश्वतता एकमेकासंगे\nसामाजिक आणि पर्यावरणीय स्थिरतेमुळे दीर्घकालीन नफा होत असतो. उदाहरणार्थ, जर एखादा व्यवसाय शून्य-उत्सर्जन करणाऱ्या उत्पादन प्रक्रियेत गुंतलेला असेल, तर त्या प्रक्रियेतील गुंतवणूकीमुळे आपोआप पाणीबचत होईल आणि कालांतराने त्या व्यवसायाच्या नफ्यात सुधारणा होईल. तसेच, कार्बन उत्सर्जन कमी होईल, अशा ठिकाणी गुंतवणूक करणारी एखादी संस्था नंतरच्या काळात कार्बन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये बचत करेल. एखादी गोष्ट आत्मसात करण्याची किंमत ही घालवण्याच्या खर्चापेक्षा कमी असते. म्हणूनच, हरित पद्धती अवलंबणे व व्यववायात प्रगती साधणे यांच्यात आता द्वैत राहिलेले नाही. शाश्वतपणा हे आता अधिक सोपे, सोयीचे आणि आवश्यक असे धोरण बनलेले आहे.\n‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स हे जगातील काही गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात दान करीत असतात. सामाजिक हितासाठी उद्योगपतीने घेतलेल्या निर्णयाचे हे चांगले उदाहरण आहे. ‘गोदरेज इंडस्ट्रीज’मध्येदेखील शाश्वत स्वरुपाच्या कामांना स्पर्धा म्हणून गणले जात नाही. शाश्वतपणाच्या बाबतीत उद्योग-व्यवसायांनी एकमेकांशी सहकार्य करायलाच हवे. आपल्या ग्रीनर इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून, शून्य कचरा, कचऱ्यावर प्रक्रिया, शून्य कार्बन, पाणीवापरातील संतुलन, विशिष्ट उर्जा वापरामध्ये 30 टक्क्यांची कपात आणि अपारंपरिक उर्जेच्या स्रोतांचा जास्त उपयोग अशी हरित स्वरुपाची यंत्रणा ‘गोदरेज’मध्ये राबविली जाते.\nकामकाजात, धोरणांत, दृष्टीकोनांमध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने सर्व व्यावसायिक प्रय��्न करीत असताना, त्यांनी शाश्वततेला केवळ प्रतिसाद देणे पुरेसे नाही, तर त्याबाबतीत वास्तववादी, आधारभूत आणि प्रामाणिक असणेही आवश्यक आहे. शाश्वत पद्धतींमधील 80 ते 90 टक्के भागाचे आचरण अत्यंत कमी खर्चात साध्य करता येते, ही यातील चांगली बातमी आहे. हवामानातील बदल कमी करण्यासंबंधी बांधिलकी मानण्यासाठी प्रामाणिक राहण्याची आणि चर्चेची वेळ आता आली आहे. व्यवसाय जितके शाश्वततेकडे वाटचाल करतील, तितके ते छायेमध्ये दडून राहणाऱ्या संकटांना तोंड देण्यास अधिक सज्ज राहणार आहेत.\n(श्री. रामनाथ वैद्यनाथन हे गोदरेज समुहात ‘पर्यावरणीय शाश्वतता’ या विभागाचे प्रमुख व सरव्यवस्थापक आहेत. त्यांना पर्यावरण, उर्जा आणि जल या क्षेत्रांतील एक दशकाहून अधिक कालावधीचा अनुभव आहे. त्यांनी प्रक्रिया अभियांत्रिकी, कार्य, रणनीती सल्लामसलत, व्यवसाय विकास आणि व्यवस्थापन यांमध्ये नियामक / धोरणकर्ते या भूमिका बजावलेल्या आहेत.)\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/topics/which-pulses-are-rich-in-protein", "date_download": "2021-05-18T01:46:20Z", "digest": "sha1:YACN2534ADNQTM3PZMID5SRS4BY3XN73", "length": 3506, "nlines": 69, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऋजुता दिवेकरने सांगितले डाळीचे सेवन करण्याचे ३ नियम, पचनशक्ती सुधारण्यासाठी महत्त्वाची माहिती\nअंडे की पनीर, कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/ncp-chief-sharad-pawar-endoscopy-surgery-completed-condition-stable/", "date_download": "2021-05-18T01:48:16Z", "digest": "sha1:Z6MA5FRQ3KGVENQXQ5M2S5BRUIQXJA35", "length": 3307, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "ncp-chief-sharad-pawar-endoscopy-surgery-completed-condition-stable Archives - MPCNEWS", "raw_content": "\nSharad Pawar: शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया\nएमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AA_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T01:23:14Z", "digest": "sha1:IQJ3QNTNOD5QGJZ5Q6K3OPOHNF4F7QSI", "length": 18769, "nlines": 332, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२००४ आशिया चषक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२००० आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ८वी स्पर्धा श्रीलंकामध्ये जुलै-ऑगस्ट २००४ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, भारत, संयुक्त अरब अमिराती आणि हाँग काँग या देशांनी सहभाग घेतला. या स्पर्धेला इंडियन ऑईल आशिया चषक असेही संबोधले गेले. संयुक्त अरब अमिराती आणि हाँग काँग या देशांनी या स्पर्धेत प्रथमच पदार्पण केले.\n१६ जुलै – १ ऑगस्ट २००४\nसाखळी फेरी आणि अंतिम सामना\n← २००० (आधी) (नंतर) २००८ →\nया वेळेस स्पर्धा वेगळ्या पद्धतीने खेळविण्यात आली. ३ संघांचे दोन गट केले गेले. गट फेरीच्या शेवटी प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर चार प्रकारात पात्र ठरले. सुपर चार च्या शेवटी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा २५ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा आशिया चषक जिंकला. श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nपाकिस्तान आय.सी.सी पुर्ण सदस्य,\nभारत आय.सी.सी पुर्ण सदस्य\nश्रीलंका आय.सी.सी पुर्ण सदस्य\nबांगलादेश आय.सी.सी पुर्ण सदस्य\nसंयुक्त अरब अमिराती आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा\nहाँग काँग आशियातील आघाडीचा असोसिएट संघ\nरणसिंगे प्रेमदासा मैदान सिंहलीज क्रिकेट मैदान रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान\nप्रेक्षक क्षमता: ३५,००० प्रेक्षक क्षमता: १०,००० प्रेक्षक क्षमता: १६,८००\nसामने: ६ सामने: ४ सामने: ३\nपाकिस्तान २ २ ० ० ० १२ +२.५६७\nबांगलादेश २ १ १ ० ० ६ +०.४००\nहाँग काँग २ ० २ ० ० ० -२.९७९\nजावेद ओमर ६८ (११३)\nइल्यास गुल ३/४६ (१० षटके)\nतबारक दर २० (४४)\nअब्दुर रझाक ३/१७ (९ षटके)\nबांगलादेश ११६ धावांनी विजयी\nसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो\nसामनावीर: जावेद ओमर (बांगलादेश)\nनाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी.\nहाँग काँगचा पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.\nअब्दुर रझाक (बां), टिम स्मार्ट, मनोज चेरुपराम्बिल, अलेक्झांडर फ्रेंच, तबारक दर, रॉय लम्सम, राहुल शर्मा, इल्यास गुल, नजीब आमेर, शेर लामा, अफ्झाल हैदर आणि खालिद खान (हाँ.काँ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nयासिर हमीद १०२ (१२३)\nअब्दुर रझाक २/३६ (१० षटके)\nजावेद ओमर ६२ (८७)\nशोएब अख्तर ३/३० (१० षटके)\nपाकिस्तान ७६ धावांनी विजयी\nसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो\nसामनावीर: यासिर हमीद (पाकिस्तान)\nनाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.\nयूनिस खान १४४ (१२२)\nखालिद खान २/६२ (१० षटके)\nतबारक दर ३६ (४३)\nशोएब मलिक ४/१९ (९.५ षटके)\nपाकिस्तान १७३ धावांनी विजयी\nसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो\nसामनावीर: शोएब मलिक (पाकिस्तान)\nनाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.\nनदीम अहमद आणि नसिर अहमद (हाँ.काँ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nश्रीलंका २ २ ० ० ० ११ +१.२८०\nभारत २ १ १ ० ० ७ +१.०४०\nसंयुक्त अरब अमिराती २ ० २ ० ० ० -२.३२०\nराहुल द्रविड १०४ (९३)\nरिझवान लतिफ २/६९ (९ षटके)\nमोहम्मद तौकीर ५५ (७३)\nइरफान पठाण ३/२८ (८ षटके)\nभारत ११६ धावांनी विजयी\nरणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला\nसामनावीर: राहुल द्रविड (भारत)\nनाणेफेक : भारत, फलंदाजी.\nअसीम सईद, अर्शद अली, फहाद उस्मान, नईमुद्दीन अस्लाम, खुर्रम खान, सय्यद मकसूद, असघर अली, मोहम्मद तौकीर, अब्दुल रहमान, अली असद आणि रिझवान लतिफ (सं.अ.अ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nअविष्का गुणवर्दने ७३ (८९)\nखुर्रम खान ४/३२ (१० षटके)\nरामवीर राय ३९ (१२४)\nउपुल चंदना ४/२२ (९.५ षटके)\nभारत ११६ धावांनी विजयी\nरणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला\nसामनावीर: खुर्रम खान (संयुक्त अरब अमिराती)\nनाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.\nलसिथ मलिंगा (श्री), रामवीर राय आणि समीर झिया (सं.अ.अ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nमहेला जयवर्दने ५८ (४९)\nइरफान पठाण १/४९ (१० षटके)\nराहुल द्रविड ८२ (१००)\nनुवान झॉयसा ३/४९ (१० षटके)\nश्रीलंका १२ धावांनी विजयी\nरणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला\nसामनावीर: नुवान झॉयसा (श्रीलंका)\nनाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.\nश्रीलंका ३ २ १ ० ० १३ +१.१४४\nभारत ३ २ १ ० ० १२ +०.०२२\nपाकिस्तान ३ २ १ ० ० १० +०.१६२\nबांगलादेश ३ ० ३ ० ० १ -१.१९०\nमोहम्मद अशरफुल ३५ (६९)\nसचिन तेंडुलकर ३/३५ (१० षटके)\nसचिन तेंडुलकर ८२* (१२६)\nमोहम्मद रफिक १/३० (७ षटके)\nभारत ८ गडी राखून विजयी\nसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो\nसामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी.\nअब्दुल रझाक ४३ (७१)\nनुवान झॉयसा ३/२९ (१० षटके)\nअविष्का गुणवर्दने २६ (७८)\nअब्दुल रझाक २/२१ (६ षटके)\nश्रीलंका ७ गडी राखून विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nसामनावीर: नुवान झॉयसा (श्रीलंका)\nनाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.\nमोहम्मद अशरफुल ६६ (१२०)\nचमिंडा वास ३/३० (१० षटके)\nसनथ जयसुर्या १०७* (१०१)\nश्रीलंका १० गडी राखून विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nसामनावीर: सनथ जयसुर्या (श्रीलंका)\nनाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.\nशोएब मलिक १४३ (१२७)\nइरफान पठाण ३/५२ (१० षटके)\nसचिन तेंडुलकर ७८ (१०३)\nशब्बीर अहमद २/३८ (१० षटके)\nपाकिस्तान ५९ धावांनी विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nसामनावीर: शोएब मलिक (पाकिस्तान)\nनाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.\nविरेंदर सेहवाग ८१ (९२)\nलसिथ मलिंगा २/५६ (१० षटके)\nसनथ जयसुर्या १३० (१३२)\nविरेंदर सेहवाग ३/३७ (९ षटके)\nभारत ४ धावांनी विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nसामनावीर: विरेंदर सेहवाग (भारत)\nनाणेफेक : भारत, फलंदाजी.\nखालेद मशूद ५४ (९४)\nशब्बीर अहमद ३/३२ (१० षटके)\nशोएब मलिक ४८ (५६)\nअब्दुर रझाक १/२९ (१० षटके)\nपाकिस्तान ६ गडी राखून विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nसामनावीर: शोएब मलिक (पाकिस्तान)\nनाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.\nमार्वन अटापट्टु ६५ (८७)\nसचिन तेंडुलकर २/४० (१० षटके)\nसचिन तेंडुलकर ७४ (१००)\nउपुल चंदना ३/३३ (१० षटके)\nश्रीलंका २५ धावांनी विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nसामनावीर: मार्वन अटापट्टु (श्रीलंका)\nनाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ मे २०२० रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T03:01:14Z", "digest": "sha1:HATBBT5CIEQ45ZOHEJ4XFGQYE45XIDFP", "length": 8485, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्तिक शुद्ध प्रतिपदा - विकिपीडिया", "raw_content": "\n(वर्षप्रतिपदा या पानावरून पुनर्निर्देशित)\nकार्तिक शुद्ध प्रतिपदा ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील पहिली तिथी आहे.\nबलिप्रतिपदा, बलिपूजन (दीपावली तिसरा दिवस, वैश्य नववर्ष प्रारंभ) - हिंदुधर्मातील सण आणि उत्सव\nभारतीय सण आणि उत्सव\nभारतीय स्वातंत्र्यदिवस • भारतीय प्रजासत्ताक दिन • गांधी जयंती\nहिंदू सण आणि उत्सव\nगुढीपाडवा • रामनवमी • हनुमान जयंती • परशुराम जयंती • अक्षय्य तृतीया • आषाढी एकादशी • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • कृष्णजन्माष्टमी • पोळा • गणेश चतुर्थी • अनंत चतुर्दशी • घटस्थापना �� विजयादशमी • कोजागरी पौर्णिमा • दीपावली • नर्क चतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • त्रिपुरारी पौर्णिमा • चंपाषष्ठी (सट) • श्रीदत्त जयंती • मकरसंक्रांत • दुर्गाष्टमी • रथसप्तमी • महाशिवरात्र • होळी • रंगपंचमी • पोंगल • ओणम\nबौद्ध सण आणि उत्सव\nआंबेडकर जयंती • सम्राट अशोक जयंती • बुद्ध जयंती • धम्मचक्र प्रवर्तन दिन • लोसर\nजैन सण आणि उत्सव\nवर्षप्रतिपदा • ज्ञानपंचमी • चातुर्मासी चतुर्दशी • कार्तिक पौर्णिमा • मौनी एकादशी • पार्श्वनाथ जयंती • मेरु त्रयोदशी • महावीर जयंती • चैत्र पौर्णिमा • अक्षय्य तृतीया • पर्युषण पर्व • दिवाळी\nसिंधी सण आणि उत्सव\nचेनी चांद • चालिहो • तिजरी • थडरी • महालक्ष्मी • गुरू नानक जयंती\nशिख सण आणि उत्सव\nगुरू नानक जयंती • वैशाखी (बैसाखी) • होला मोहल्ला (हल्लाबोल) • गुरू गोविंदसिंह जयंती • वसंत पंचमी, प्रकाशदिन.\nमुस्लिम सण आणि उत्सव\nमोहरम • मिलाद-उन-नवी • शाब-ए-मेराज • शाब-ए-बरात • ईद-उल-फित्र (रमजान ईद) • ईद-उल-अधा (बकरी ईद)\nख्रिस्ती सण आणि उत्सव\nनाताळ • गुड फ्रायडे • लेन्ट • ईस्टर • पाम संडे • पेंटेकोस्ट • स्वर्गारोहण • अॅश वेनसडे\nपारशी सण आणि उत्सव\nपतेती • नवरोज • रपिथ विन • खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती) • फरवर्दगन जशन • आर्दिबेहेस्त • मैद्योझरेन गहंबार • खोर्दाद जश्न • तिर्यन जशन • मैद्योशेम गहंबार • अमरदाद जश्न • शाहरेवार जश्न • पैतिशाहेन गहंवार • मेहेर्गन जश्न • जमशेदी नवरोज • अयथ्रेन गहंबार • अवन जश्न • अदर्गन जश्न • फर्वदिन जश्न • दा-ए-ददार जश्न • जश्न-ए-सदेह • दिसा जश्न • मैद्योरेम गहंवार • बहमन जश्न • अस्पंदर्मद जश्न • फर्वर्दगन जश्न • हमस्पथमएदेम गहंवार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ नोव्हेंबर २०१७ रोजी १७:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/25/begdahan/", "date_download": "2021-05-18T01:53:15Z", "digest": "sha1:XQXRKUZAT3LK6XO3TOURKYEZRN2SI22H", "length": 7168, "nlines": 100, "source_domain": "spsnews.in", "title": "…अन्यथा कन्नडीगांना पळताभुई थोडी करू- आम.राजेश क्षीरसागर – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n…अन्यथा कन्नडीगांना पळताभुई थोडी करू- आम.राजेश क्षीरसागर\nकोल्हापूर : मराठी माणसांवर होणाऱ्या कुरघोड्या कर्नाटक शासनाने थांबविल्या नाही, तर कन्नडिगांना पळताभुई थोडी करू, असा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे.\nकर्नाटक चे नगर विकासमंत्री रोशन बेग यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं दहन करण्यात आले.यावेळी आमदार क्षीरसागर बोलत होते.\nकर्नाटक नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी ‘ जय महाराष्ट्र ‘ म्हटल्यास लोकप्रतिनिधित्व रद्द करण्याचा कायदा करू, अशा वल्गना केल्या होत्या. त्यामुळे मराठी जनतेतून उसळलेली हि उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे.\nयावेळी आमदार क्षीरसागर पुढे म्हणाले कि, या अगोदर कन्नड रक्षक वेदिके च्या गुंडांमार्फत सीमाबांधवांवर अत्याचार होत होते.आता कर्नाटक शासनातील मंत्री च महाराष्ट्र द्वेष्टी आहेत, हे दिसून आले. मराठी माणसांचा इतिहास कर्नाटक शासनाला माहित नाही. अंगावर आले तर शिंगावर घेण्याची ताकद मराठी माणसात आहे. मराठी माणसांचा अंत पाहू नका, अन्यथा कन्नडीगांना पळताभुई थोडी होईल. याचे या मंत्र्यांनी भान ठेवावे.\nयावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसहित अनेक शिवसैनिक उपस्थित होते.\n← उद्या दि.२६ मे रोजी शिराळा नगरपंचायत च्या मतदानाची, मतमोजणी\nशिराळा नगरपंचायत 11जागा जिंकून राष्ट्रवादी कडे, तर कॉंग्रेस चे पानिपत →\nशेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या घोषणा\nउदय साखर चे यंदाचे गाळप उद्दिष्ट साडेचार लाख मे. टन -मानसिंगराव गायकवाड दादा\nकोल्हापूर विभागाचा दहावी चा निकाल ९३.८८ %\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/07/14/fighting/", "date_download": "2021-05-18T01:19:58Z", "digest": "sha1:GMFQRSRCCOCQSJ5R6AIHJCMG7O72LMK4", "length": 4909, "nlines": 96, "source_domain": "spsnews.in", "title": "शेतीच्या कारणावरून मारामारी – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nशिराळा : सागाव तालुका शिराळा इथं शेतीच्या कारणावरून काठी,खुरप्याने मारहाण केल्याप्रकरणी शिवाजी रघुनाथ पाटील, शिवाजी पांडुरंग पाटील, संदेश शिवाजी पाटील यांच्यावर शिराळा पोलीसठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\n← चोरीप्रकरणी तिघांना अटक : रोख रक्कम व मुद्देमाल ताब्यात\nकोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून चैतन्य मतीमंद शाळेस देणगी →\nकोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न\nसागांव मध्ये विनयभंग : शिराळा पोलिसात फिर्याद\nसरुडा त अज्ञातांकडून चोरी : २१,७०० चा ऐवज लंपास\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2019/12/pm-narendra-modi-congratulat-to-hemant-soren.html", "date_download": "2021-05-18T02:00:41Z", "digest": "sha1:TOYVQVZ53MTK46QMHJAMH74WC2LKMKES", "length": 3970, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "पंतप्रधान मोदींनी झारखंडमधील जनतेचे मानले आभार", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींनी झारखंडमधील जनतेचे मानले आभार\nएएमसी मिरर वेब टीम\nनवी दिल्ली : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे जवळपास सर्व निकाल हाती आले असून, राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेस आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पाच वर्षे राज्याच्या सत्तेत राहणाऱ्या भाजपाला जनतेने विरोधीपक्षात बसण्याचा कौल दिला आहे. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र म���दी यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि राज्याचे संभाव्य भावी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. शिवाय, राज्याची सेवा करण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.\nमी झारखंडमधील जनतेचे आभार व्यक्त करतो, त्यांनी अनेक वर्षे भाजपाला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. तसेच, मी पक्षाचे मेहनती कार्यकर्ते आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा करतो. आम्ही येणाऱ्या काळात राज्याची सेवा करत राहू, तसेच जनेतेशी निगडीत मुद्दे वेळोवेळी उचलत राहू असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/cricket/mumbai-indians-wont-make-hardik-pandya-bowl-till-niggle-cools-and-he-comfortable-a593/", "date_download": "2021-05-18T01:21:43Z", "digest": "sha1:3QSEEOBWDKFTGX7RJSYFP66AKXRUQ45S", "length": 26404, "nlines": 251, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2021 : ... तोपर्यंत हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार नाही; MIच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | Mumbai Indians won't make Hardik Pandya bowl till 'the niggle cools off and he is comfortable' | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "IPL HomePlay & WinSchedule and ResultsPoints Tableबातम्यासंघऑरेंज/पर्पल कॅपविजेतेविक्रम\nIPL HomePlay & WinSchedule and ResultsPoints Tableबातम्यासंघऑरेंज/पर्पल कॅपविजेतेविक्रम\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्���ेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nIPL 2021 : ... तोपर्यंत हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार नाही; MIच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स\nमुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) सलग दोन विजय मिळवताना आयपीएल २०२१च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.\nIPL 2021 : ... तोपर्यंत हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार नाही; MIच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स\nमुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) सलग दोन विजय मिळवताना आयपीएल २०२१च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध MIनं गमावलेले सामने खेचून आणले. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर आणि कृणाल पांड्या या चौकडीनं अखेरच्या षटकांत टिच्चून मारा करताना प्रतिस्पर्धी संघांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. पण, आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यानं एकही षटक न फेकल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.\nहार्दिक पांड्या खांद्याच्या दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो विश्रांतीवर होता आणि त्यानंतर कसून सराव करताना त्यानं पुनरागमन केले खरे, परंतु अजुनही तो पूर्णपणे बरा झालेला नाही. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने ( head coach Mahela Jayawardene) यांनी सांगितले की,''त्याच्याबाबतीत आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही तो पूर्णपणे बरा होत नाही आणि त्याला स्वतःला तसे वाटत नाही, तोपर्यंत यंदाच्या आयपीएलमध्ये तो गोलंदाजी करणार नाही.''\n''मागील पर्वात तो दुखापतीतून सावरत खेळला होता आणि या पर्वात त्याच्याकडून गोलंदाजीची आम्हाला अपेक्षा होती. पण इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याची दुखापत पुन्हा बळावली. त्यामुळे सध्याच्या घडीला त्यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही,''असेही जयवर्धने यांनी स्पष्ट केले.\n''पुढील काही आठवड्यांत तो गोलंदाजी करताना दिसेल, अशी आशा आहे. त्याच्याकडून जबरदस्तीनं गोलंदाजी करून घ्यायची नाही. पण, तो पूर्णपणे बरा होईल, तेव्हा त्याच्या गोलंदाजीचा आम्ही वापर करून घेऊ,''असेही ते म्हणाले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nIPLhardik pandyaMumbai Indiansआयपीएल २०२१हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्स\nआयपीएलच्या यंदाच्या सीझनचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरणार दिग्गज क्रिकेटपटूनं केली भविष्यवाणी\nIPL 2021: \"आमची धावसंख्या चांगलीच होती, पण...\"; लोकेश राहुलनं व्यक्त केली निराशा\nIPL 2021, CSK vs RR T20 Live : ऋतुराज गायकवाडचा 'स्पार्क' संपला, MS Dhoniनं बाकावर बसवण्याचा इशारा दिला\nIPL 2021 : खराब कामगिरीमुळे संघाबाहेर गेला, पृथ्वी शॉने हरवलेला फॉर्म असा परत मिळवला, स्वत: उघड केले गुपित\nIPL 2021: बेन स्टोक्सनं घेतला सुनील गावसकरांशी पंगा; कॉमेंट्रीची उडवली खिल्ली, काय म्हणाला पाहा...\nIPL 2021 : गौतम गंभीर खवळला; KKRच्या कर्णधाराला नको नको ते बोलला, त्याच्याजागी भारतीय कर्णधार असता तर...\nWTCची फायनल खेळताच भारतीय संघ इतिहास रचणार; ८९ वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडणार\nR Ashwin : कोरोना संकटात आर अश्विनकडून झाली चूक; सोशल मीडियावरून मागितली जाहीर माफी\nSandpaper Gate: संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत सापडणार; कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या विधानाचं मायकेल क्लार्ककडून समर्थन\nशोएब अख्तरचा पारा चढला अन् त्यानं बॅटनं केला हल्ला; शाहिद आफ्रिदीनं १४ वर्षानंतर केला घटनेचा खुलासा\nविराट कोहलीवरून मायकेल वॉननं पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या जखमेवर चोळले मिठ, त्याला म्हणाला मॅच फिक्सर\n\"विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज; प्रतिस्पर्ध्यालाच अडकवतो जाळ्यात\"\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, ��ाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\n\"तुम्ही उधळे आहात की मूर्ख; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण...\"\nसरकारच्या नाकर्तेपणामुळे गुदमरला गोव्याचा श्वास; नियोजन अन् निर्णय घेण्याची धमकही नाही\nCorona Vaccination: अकारण शंकांना बळी पडू नका; कोविशिल्डच्या दोन डोसमधले अंतर १६ आठवडे का\n\"...तर पाणी अक्षरश: गळ्याशी यायला वेळ लागणार नाही; काय डेंजर वारा सुटलाय\"\n देशात नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्याही खाली; २७ दिवसांतील नीचांक\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/samruddhi-mahamarg-work-stopped-workers-went-to-village-due-to-lockdown/", "date_download": "2021-05-18T01:58:50Z", "digest": "sha1:GLZLZCCWUOSVJU7XTYRMXV7I24DQZEM7", "length": 12425, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "'या' कारणामुळं CM ठाकरेंची महत्त्वाकांक्षी घोषणा हवेतच विरली ! - बहुजननामा", "raw_content": "\n‘या’ कारणामुळं CM ठाकरेंची महत्त्वाकांक्षी घोषणा हवेतच विरली \nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nअमरावती : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक घोषणा करत १ मे पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, नागपूर ते शिर्डीपर्यंत करण्याची घोषणा केली होती. महावि���ास आघाडी सरकारसाठी हि एक महत्त्वाकांक्षी घोषणा होती. मात्र केलेली घोषणा हि हवेतेच विरल्याची दिसून येत आहे. कोरोनाच्या परिणामामुळे अनेक कामे ठप्प झालीय. तसेच या समृद्धी महामार्गावर काम करणारे साधारण ५० टक्के कामगार टाळेबंदीमुळे आपलं हाल होऊ नये यासाठी आपापल्या राज्यात परतले आहे. म्हणून महामार्गावरील कामे थांबली आहेत.\nमहामार्गाचे काम करणारे मजूर उत्तर प्रदेश, बंगाल, झारखंड या राज्यातील आहेत. कोरोनाच्या धास्तीने त्या स्थलांतरित मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. तर नागपूर पासून मुंबई असा ७०१ .किमीचा हा महामार्ग आहे. हा महामार्गामुळे महाराष्ट्रातील साधारण २४ जिल्हे जोडले जगेल आहेत. तसेच इंटरचेंजद्वारे जवळपास १४ जिल्हे जोडले आहे. यामधील जो १ मे पासून प्रारंभ होणार होता तो प्रथम टप्पा नागपूर पासून शिर्डी सुमारे ५२० किलोमीटरचा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडून ५ डिसेंबर २०२० मध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातमधून जाणार्या रस्त्यावर कारमधून आणि नंतर हेलिकॉपरमधून देखील पहाणी करण्यात आली होती.\nरखडलेल्या महामार्गाबद्दल मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले म्हणजे, १ मेपासून नागपूर पासून ते शिर्डीपर्यंतचा प्रवास खुला केला जाणार आहे. मात्र कोरोनाच्या विषाणूमुळे आणखी एकदा संकट आला आहे. आणि रस्त्याच्या अनेक ठिकाणचे पुलाचे कामकाज अदयाप अपुरे आहेत. समृद्धी महामार्गाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यानी नावं न घेण्याच्या अटीवर माहिती दिली अशी की, ‘कोव्हीड कालावधीत आणखी एकदा टाळेबंदी लागल्यामुळे झारखंड, पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश मध्यप्रदेश या राज्यातील मजूर, कामगार त्यांच्या गावी परतल्याने कामे थांबली आहेत. म्हणून हा महामार्ग पूर्ण झाल्यास विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील अनेक जिल्ह्यातील नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा थेट मुंबईची संबंध येऊ शकतो, यामुळे सर्व शेतकरी आणि नागरिकांनी महामार्ग पूर्ण करावा अशी मागणी केली आहे.\nTags: ambitiousannouncementChief Minister Uddhav ThackerayMaharashtraMahavikas Aghadi GovernmentShiv Sena chief Balasaheb Thackerayघोषणामहत्त्वाकांक्षीमहाराष्ट्रामहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे\nचक्क पोलीस अधीक्षकांच्या नावानेच बनावट Facebook अकाऊंट\nतक्रार मागे घेण्यासाठी DG संजय पाडेंनी माझ्यावर दबाव आणला – परमबीर सिंग\nतक्रार मागे घेण्यासाठी DG संजय पाडेंनी माझ्यावर दबाव आणला - परमबीर सिंग\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n‘या’ कारणामुळं CM ठाकरेंची महत्त्वाकांक्षी घोषणा हवेतच विरली \nPan Card ला Aadhaar Card लिंक करा असा बॅंकेचा मेसेज आला तर दुर्लक्ष करू नका, अन्यथा बसेल 1 हजाराचा फटका\nTwitter ने भारतात कोविड -19 मदतीसाठी डोनेट केले 110 कोटी रुपये\nPM मोदी, फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, 54 जणांविरोधात पुण्यात FIR\nChandra Grahan 2021 : 26 मे रोजी वर्षातील पहिले चंद्र ग्रहण, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होणार परिणाम\n‘हमास’चा इस्त्रायलवर रॉकेट हल्ला, सुमारे 300 रॉकेट सोडली, भारतीय महिलेचा मृत्यू; लॉड शहरात इमर्जन्सी लागू\nभाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मृत्युवर वादग्रस्त पोस्ट लिहिल्याप्रकरणी पत्रकारासह दोघे अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/category/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-18T01:44:12Z", "digest": "sha1:GPBHGSKK7OQ245U6FJML37XJHB2UL7EJ", "length": 7698, "nlines": 147, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "देश खबर | गोवा खबर", "raw_content": "\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nतौक्ते वादळाच्या संकटकाळात कॉंग्रेस पक्षाची तातडीने मदत कार्य पोचविण्याची तयारी : दिगंबर कामत\nभाजप सरकारने साथीचे रोग आणि चक्रीवादळा दरम्यान गोवेकरांना अडकवून ठेवले : आप\nभाजपकडुन गोव्याचा “प्रयोगशाळा” व गोमंतकीयांचा “गिनिपिग” म्हणुन वापर : अमरनाथ पणजीकर\nभाजपने हेडलाईन मॅनेज करणे थांबवावे आणि जीव वाचवावेत\nगोमेकॉत ऑक्सिजकांड सुरूच : आणखी 13 जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू\nऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्ससह वायूसेनेची दोन विमाने गोव्यात दाखल\nराफेल फाईल्सचा भांडाफोड होईल या भितीनेच गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांच्या कमिशन...\nएनटीएजीआयच्या शिफारसीनुसार कोविड लस घेण्यापुर्वी चाचणी करणे गरजेचे, आरोग्य खात्याने खुलासा...\nकोरोना रुग्ण व कोरोना लक्षणे असणाऱ्यांसाठी आपने सुरू केली डॉक्टर हेल्पलाईन...\nसरकारी हलगर्जीपणाने मृत पावलेल्यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई द्या : दिगंबर कामत\nऑक्सिजन अभावी 4 रात्रीत तब्बल 75 रुग्णांचे गोमेकॉत बळी : विजय...\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर...\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे :...\nतौक्ते वादळाच्या संकटकाळात कॉंग्रेस पक्षाची तातडीने मदत कार्य पोचविण्याची तयारी : दिगंबर...\nएफटीआयआयच्या डिजिटल सिनेमॅटोग्राफी, अभिनय आणि स्क्रीनप्ले राइटिंग या फाऊंडेशन कोर्सना मुंबईत...\nदाबोळी विमानतळावर दुबईच्या प्रवाशाकडून 18 लाखांचे सोने जप्त\n50 व्या ‘इफ्फी’ मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/shiv-sena-leader-slams-devendra-fadnavis-over-opposing-lockdown-maharashtra-coronavirus-pm-narendra-a720/", "date_download": "2021-05-18T03:12:01Z", "digest": "sha1:ESPIUGMJJQXBDHCMQE7DXDTXAJLNMUOF", "length": 33579, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "\"पंतप्रधानांनी निर्णय घेतल्यास महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन लावा अशी फडणवीसांची भूमिका असेल का?\" - Marathi News | shiv sena leader slams devendra fadnavis over opposing lockdown maharashtra coronavirus pm narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १७ मे २०२१\nCyclone Tauktae Updates: तौक्ते चक्रीवादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचलं; सध्या नेमकं कुठे आहे\n'ही' बाब चघळत न बसता निर्णय घेतला, संजय राऊतांकडून भाजप मुख्यमंत्र्यांचं कौतुक\nTauktae Cyclone: 'तौक्ते' वादळाची तीव्रता वाढली, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आदेश\n काेरोना पॉझिटिव्हिटी रेट घटला; कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही ९२ टक्क्यांवर\nOxygens: वडिलांना ऑक्सिजन बेड न मिळाल्यानं सलग २६ तास प्रवास करून मुलाने यूपीवरून मुंबई गाठली\nइंडस्ट्रीतल्या मित्रांनीच पाठीत सुरा खुपसला... श्रेयस तळपदेचा धक्कादायक खुलासा\n व्हायरल होतोय ‘या’ चिमुकलीची फोटो, आज आहे स्टाईल आयकॉन\n‘लागीरं झालं जी’ फेम अज्याचे Reels Video लावतील याडं, तुम्ही पाहिलेत का\nही ‘जन्नत गर्ल’ काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई, बॉलिवूडमधून कधीच झाली बाद\n ‘कोरोना पॉझिटीव्ह’ पतीसोबत शिल्पा शेट्टीचा अनोखा रोमान्स\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे\n जास्त वेळ काम करणे जीवघेणे ठरतेय; WHO चा कोरोना संकटात गंभीर इशारा\nCoronaVirus: आज वाटली जाणार DRDO च्या कोरोनावरील औषधची 10 हजार पाकिटं, पाण्यात विरघळून घेता येणार\nCorona Vaccine: कोविशिल्ड घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; दुसऱ्या डोसच्या नोंदणीसाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा\nCoronavirus: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही चिंता नाही; नव्या रिपोर्टमधून खुलासा\nCoronavirus: जागतिक पातळीवर कोरोना रुग्ण घटू लागले; आतापर्यंत १६ कोटींपैकी १४ कोटी बरे झाले\nCovid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा\nरायगड - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या ७ हजार ८६६ नागरिकांचे स्थलांतरण\nनाशिकमध्ये सिडकोत समाजकंटकांचा धुमाकूळ ; सात वाहनांची तोडफोड\nपुण्यात कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे उद्या पुणे मनपा हद��दीतील लसीकरण बंद राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती\n बार्शीटाकळी वन परिक्षेत्रात सहा मोर, सात लांडोरींचा मृत्यू\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून २२० किमी अंतरावर पोहोचलं, मुंबईत सोसाट्याचा वारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावासाची शक्यता\nRajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी\nनवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी डीआरडीओचे अँटी कोरोना औषध 2DG उद्यापासून रुग्णांना मिळणार.\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक\nअवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार\nदहा दिवसांत सांगली जिल्ह्याला ४२ व्हेंटिलेटर्स उपलब्ध; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nतौत्के चक्रीवादळाचा धोका: रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण\nनाशिक : वडाळा गावातील महेबूब नगर भागात एका भंगार मालाच्या गुदामा ला भीषण आग.\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nमुंबईत आज २ हजार ४३८ जण कोरोनामुक्त; ६० जणांचा मृत्यू; सध्या ३५ हजार ७०२ जणांवर उपचार सुरू\nCovid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा\nरायगड - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या ७ हजार ८६६ नागरिकांचे स्थलांतरण\nनाशिकमध्ये सिडकोत समाजकंटकांचा धुमाकूळ ; सात वाहनांची तोडफोड\nपुण्यात कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे उद्या पुणे मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती\n बार्शीटाकळी वन परिक्षेत्रात सहा मोर, सात लांडोरींचा मृत्यू\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून २२० किमी अंतरावर पोहोचलं, मुंबईत सोसाट्याचा वारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावासाची शक्यता\nRajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी\nनवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी डीआरडीओचे अँटी कोरोना औषध 2DG उद्यापासून रुग्णांना मिळणार.\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक\nअवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार\nदहा दिवसांत सांगली जिल्ह्याला ४२ व्हेंटिलेटर्स उपलब्ध; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nतौत्क�� चक्रीवादळाचा धोका: रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण\nनाशिक : वडाळा गावातील महेबूब नगर भागात एका भंगार मालाच्या गुदामा ला भीषण आग.\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nमुंबईत आज २ हजार ४३८ जण कोरोनामुक्त; ६० जणांचा मृत्यू; सध्या ३५ हजार ७०२ जणांवर उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\n\"पंतप्रधानांनी निर्णय घेतल्यास महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन लावा अशी फडणवीसांची भूमिका असेल का\nसंजय राऊतांनी लगावला टोला.\n\"पंतप्रधानांनी निर्णय घेतल्यास महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन लावा अशी फडणवीसांची भूमिका असेल का\nठळक मुद्देजर देशात लॉकडाऊनची गरज आहे असं वाटलं तर पंतप्रधान मन की बात मधून ते देशाला सांगतील : संजय राऊतसंकटाच्या परिस्थितीत अशा प्रकारचं राजकारण करणं हे अशोभनीय, राऊतांची टीका\nसध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. परंतु राज्यातील जनतेचं म्हणणं असल्याचं सांगत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. \"फडणवीसांनी लॉकडाऊनला विरोध केलाही असेल. ही त्यांच्या पक्षाची राज्याची भूमिका आहे. त्यांची देशपातळीवरील भूमिका निराळी असू शकते. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला तर तेव्हा फडणवीसांची भूमिका काय असेल तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा अशी त्यांची भूमिका असेल का तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा अशी त्यांची भूमिका असेल का,\" असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.\nसंकटाच्या परिस्थितीत अशा प्रकारचं राजकारण करणं हे अशोभनीय आहे. हे आम्हाला आणि विरोधकांसाठीही अशोभनीय आहे. सरळ रस्त्यावरून जात यावर आपल्याला मार्ग शोधायला हवा आणि लोकांचे जीव आपण वाचवले पाहिजे, असंही राऊत यावेळी म्हणाले. \"देशात लॉकडाऊनची गरज आहे का नाही याचा निर्णय पंतप्रधान मोदी घेतील. परंतु शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे मुद्देही लक्षात घेतले आहे. त्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. जर देशात लॉकडाऊनची गरज आहे असं वाटलं तर पंतप्रधान मन की बात मधून ते देशाला सांगतील. पण पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर सरकार यावर निर्णय घेऊ शकतं. त्या ठिकाणी कोरोना नाही असं नाहीये. थोड्याच दिवसात भयावह परिस्थिती समोर येईल. सध्या लसींचे जास्तीजास्त डोस हे राज्यांना दिले गेले पाहेज. लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या लसीचा आमि औषधांचा गैरवापर होऊ नये. गुजरातबद्दल जास्त प्रेम असलं तरी संपूर्ण देशही तुमचा आहे,\" असं म्हणत त्यांनी केंद्रावर टीका केली.\nसंजय राऊत यांनी बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही निशाणा साधला. \"प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबई, पुण्यात बसावं आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी,\" असं म्हणत राऊत यांनी जावडेकरांना टोला लगावला.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nShiv SenaSanjay RautDevendra FadnavisBJPMaharashtraNarendra Modiशिवसेनासंजय राऊतदेवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्रनरेंद्र मोदी\n, कोलकाता की हैदराबाद, वाचा इतिहास काय सांगतो...\nIPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला\nIPL 2021: शिखर, पृथ्वी ‘दमदार’; दिल्ली कॅपिटल्सने केली सीएसकेची एकतर्फी शिकार\nIPL 2021: विश्वकपच्या तयारीसाठी आयपीएल महत्त्वाची स्पर्धा, संघातील स्थानासाठी चांगली कामगिरी करावी लागेल\nIPL 2021: पहिली लढत नव्हे स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे - रोहित शर्मा\nTauktae Cyclone: 'तौक्ते' वादळाची तीव्रता वाढली, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आदेश\nTauktae Cyclone: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना चक्रीवादळाचा मोठा तडाखा; अनेक जिल्ह्यांत झाडे कोसळली\nओबीसींना पदोन्नतीत आरक्षणाची शिफारस १५ वर्षांपासून धूळखात; आजच्या बैठकीकडे लक्ष\n देवदूत बनून मित्र आले धावून, आजारी मित्रासाठी जमविले ३० लाख\nभंगारमालाच्या गोदामाला भीषण आग; तीन तास आगीचे तांडव, रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म��हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3505 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2184 votes)\nCovid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा\nPICS: कधी काळी ३१०० रुपयांसाठी डान्स करणारी सपना चौधरी आज आहे कोट्यवधींची मालकीण\n...अन्यथा Income Tax खात्याची तुमच्यावर नजर गेली म्हणून समजा; 'या' ६ गोष्टी लक्षात ठेवा\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nCorona Vaccination: कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; जाणून घ्या महत्त्वाची माहिती\nहनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार; होणाऱ्या नवऱ्यास ठेवले ओलीस\nही ‘जन्नत गर्ल’ काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई, बॉलिवूडमधून कधीच झाली बाद\n आतापर्यंत १३९ रेल्वेतून तब्बल ८,७०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाहतूक\nCoronaVirus: दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला, २४ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवालांची घोषणा\nतुकाराम मुंढेंनाही तरुण नेत्याच्या निधनाचं दु:ख, ट्विटरवरुन भावूक प्रतिक्रिया\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nतूप केसांना लावल्याने केस गळती थांबते का Want Long And Shiny Hair\nकाळ्या बुरशी आजारापासून बचाव कसा करावा How to protect from Mucormycosis\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे\nभोसलेकालीन विहिरींचा इतिहासऐवज नामशेष होण्याच्या मार्गावर...\nसंत शिरोमणी तुकाराम महाराज कुळधर्म का करावा, हे अभंगातून सांगताना म्हणतात...\nCovid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा\nCorona Vaccine: कोविशिल्ड घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; दुसऱ्या डोसच्या नोंदणीसाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा\nCyclone Tauktae Updates: तौक्ते चक्रीवादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचलं; सध्या नेमकं कुठे आहे\nCyclone Tauktae Updates: तौक्ते चक्रीवादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचलं; सध्या नेमकं कुठे आहे\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळाचा फटका; रायगडात अनेक घरांचे मोठे नुकसान, ८३६० लोकांचं स्थलांतरण\nTauktae Cyclone: 'तौक्ते' वादळाची तीव्रता वाढली, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आदे��\nCovid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा\nदिल्लीत झळकले पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध पोस्टर; पोलिसांनी १०० जणांना केली अटक\nआजचे राशीभविष्य- 17 मे 2021; 'या' राशीच्या लोकांना मित्रांकडून मिळणार शुभवार्ता, धनलाभ होऊन उत्पन्न वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/world-people-get-holiday-in-this-counrty-for-making-sexual-relationship-know-the-details-nrvb-120208/", "date_download": "2021-05-18T01:59:44Z", "digest": "sha1:M4DF5S3AWNE4GWXIF7GWKWRD5UU4ZGUT", "length": 13747, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "world-people-get-holiday-in-this-counrty-for-making-sexual-relationship know the details nrvb | 'या' देशातील सरकार आता लोकांना 'सेक्स' साठी 'सुट्या' देत आहे, पंतप्रधान मोदींनी भारतात अशी परवानगी दिली तर...? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nHolidays for Sex‘या’ देशातील सरकार आता लोकांना ‘सेक्स’ साठी ‘सुट्या’ देत आहे, पंतप्रधान मोदींनी भारतात अशी परवानगी दिली तर…\nआता या घटत्या लोकसंख्येच्या सतावणाऱ्या चिंतेमुळे डेन्मार्क सरकारनेच देशातल्या नागरिकांना अधिकाधिक मुलं जन्माला घालायला सांगितली आहेत. एवढंच नाही आता डेन्मार्क सरकार नव विवाहित जोडप्यांना अतिरिक्त सुट्ट्याही द्यायला सुरुवात केली आहे. या सुट्ट्यांचा फायदा घेत लोकांनी अधिकाधिक सेक्स करावा आणि मुलांना जन्म द्यावा हा सरकारचा यामागचा मानस आहे.\nकोपनहेगन : सगळं जग (World) सद्यस्थितीत कोरोना (Corona)च्या दुसऱ्या लाटेला आणि वाढत्या लोकसंख्येचा सामना करताना हैराण झालंय. एवढंच नाही तर चीन, भारत यासारख्या देशांमध्ये आजही लोकसंख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. याच कारणामुळे या देशाच्या सरकारांना भविष्याशी चिंता लागून राहिली आहे. पण याउलट युरोपच्या डेन्मार्कमध्ये (Denmark) लोकसंख्या सातत्याने घटते आहे.\nअधिकाधिक सेक्स करा आणि मुलं जन्माला घाला, सरकारनेच केलंय आवाहन\nआता या घटत्या लोकसंख्येच्या सतावणाऱ्या चिंतेमुळे डेन्मार्क सरकारनेच देशातल्या नागरिकांना अधिकाधिक मुलं जन्माला घालायला सांगितली आहेत. एवढंच नाही आता डेन्मार्क सरकार नव विवाहित जोडप्यांना अतिरिक्त सुट्ट्याही द्यायला सुरुवात केली आहे. या सुट्ट्यांचा फायदा घेत लोकांनी अधिकाधिक सेक्स करावा आणि मुलांना जन्म द्यावा हा सरकारचा यामागचा मानस आहे.\nतो रोमिओ एकाच वेळी ३५ गर्लफ्रेंड्ससोबत करत होता मजा ; १ चूक अंगाशी आली अन् पुढे काय घडलं ते तुम्हीच सविस्तर वाचा\nएकीकडे सरकारने ही मोहीम सुरू केल्यानंतर आता डेन्मार्कच्या अनेक मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांनीही सरकारला साथ देत आपलंही उखळ पांढरं करून घेण्यासाठी कंबर कसली आहे. या कंपन्यांनी जोडप्यांना खास ऑफर्स अंतर्गत त्यांना चांगला वेळ घालविता यावा यासाठी परदेशी पाठविण्यास सुरुवातही केली आहे. ‘स्पाइस’ नावाच्या एका ट्रॅव्हल कंपनीने तर लोकांनाही आवाहन केलंय की आपल्या सुना आणि मुलांनाही सुट्टीवर पाठवा जेणेकरून ते लवकरात लवकर आई-बाबा होतील आणि याने सरकारची मदतही होईल.\nडेन्मार्क : बालकांचा जन्मदर सद्यस्थितीत घसरून १.७ %\nउपलब्ध माहितीनुसार डेन्मार्क मध्ये बालकांचा जन्मदर सद्यस्थितीत घसरून १.७ टक्क्यांवर आला आहे. यामुळे आता डेन्मार्क सरकारची चिंता वाढली आहे की, जर वर्तमानात हे प्रमाण असंच घटत राहिलं तर भविष्यात त्यांच्या देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, ज्यामुळे आणखीही काही समस्यांना सामोरे जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/auto-news/honda-cars-india-recalled-77954-cars-due-to-fuel-pump-failure/articleshow/82114598.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-05-18T01:02:27Z", "digest": "sha1:I67MY4ES4X2OPU3FHLHIPOPVBFIWKQIX", "length": 13291, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहोंडाच्या या गाड्यांत खराबी, कंपनीने परत मागवल्या ७७,९५४ कार, पाहा आता काय होणार\nHonda Cars India ने आपल्या काही कारच्या फ्यूल पंप मध्ये थोडी खराबी आल्यानंतर तब्बल ७७ हजार ९५४ कार रिकॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार परत मागितल्या असून याच्यात बदल केल्यानंतर त्या परत देण्यात येणार आहेत.\nहोंडा कार्स इंडियाचा निर्णय\n७७ हजार ९५४ कार रिकॉल\nफ्यूल पंप मध्ये खराबी\nनवी दिल्लीः ऑटोमोबाइल प्रमुख होंडा कार्स इंडिया (Honda Cars India) ने आपल्या ७७ हजार ९५४ कार परत मागवल्या आहेत. ज्यात विविध मॉडल्सचा समावेश आहे. कंपनी या कारमधील फ्यूल पंप बदलणार आहे.\nवाचाः Hyundai Santa Cruz वरून पडदा हटवला, पाहा या कारमध्ये काय खास असणार\nकंपनीच्या माहितीनुसार, कारच्या फ्यूल पंपमध्ये लावण्यात आलेले इम्पेलर्स खराब होऊ शकते. सोबत इंजिन थांबू शकते. किंवा पुन्हा सुरूच होत नाही. त्यामुळे आता कंपनीने याला बदलण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीने एका वक्तव्यात सांगितले की, ही प्रक्रिया १७ एप्रिल २०२१ पासून सुरू होणार आहे. याला टप्प्याटप्याने संपूर्ण भारतात एचसीआयएल डीलरशिप वर फ्री मध्ये केले जाणार आहे.\nवाचाः १५ दिवसांत भारतात लाँच झाल्या या ३ जबरदस्त कार, पाहा तुमच्या बजेटमध्ये कोणती कार आहे\nया मॉडल्सला करण्यात आले रिकॉल\nकंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्या सुरक्षा नियमामुळे डिलरशीपवर केवळ मर्यादीत स्टाफ उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना सल्ला दिला जात आहे की, डिलरशीपवर जाण्याआधी ड���रलशीपकडे जा. त्यानंतर तुम्हाला सर्व व्यवस्थित समजून सांगितले जाईल. ज्या कार परत बोलावल्या आहेत. त्यात होंडा अमेज, चौथी जनरेशनची सिटी, डब्ल्यूआर-व्ही, जॅज, सिविक, बीआर वी आणि सीआरव्ही याचा समावेश आहे.\nवाचाः फक्त १ रुपयांत संपूर्ण शहर फिरा, लायसन्सची गरज नाही, स्कूटरची किंमत तर खूपच कमी\n३० एप्रिल पर्यंत कंपनी देत आहे मोठी सूट\nहोंडा कार्स इंडियाने एप्रिल मध्ये बैसाखी, उगादी, गुढी पाढवा, बिहू आणि पोइला बैसाख सारख्या सणांनिमित्त ग्राहकांना रोख रकम शिवाय अनेक ऑफर्स दिले आहेत. कंपनीकडून या महिन्याचा अखेरपर्यंत ग्राहकांना सूट देणार आहे. कंपनीकडून ३० एप्रिल पर्यंत होंडा कार्सच्या सर्व डिलरशीपवर हा लाभ मिळणार आहे. कंपनीने अमेज मॉडलवर ३८ हजार रुपये, डब्ल्यूआर व्ही वर ३२ हजार ५०० रुपये, जॅजवर ३२ हजार रुपये आणि पाचवे जनरेशन सिटीवर १० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.\nवाचाः Datsun ची गाडी खरेदीची योग्य वेळ, कंपनी या महिन्यात देतेय ३७ हजार रुपयांची सूट\nवाचाः यापेक्षा स्वस्त काहीच नाही, फक्त ३६ हजारांत खरेदी करा Bajaj Pulsar 150, जाणून घ्या\nवाचाः Maruti Suzuki च्या या ८ कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट, या महिन्यात बचत करा ५४००० रु.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nHyundai Santa Cruz वरून पडदा हटवला, पाहा या कारमध्ये काय खास असणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजभारताच्या कसोटी सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाली होती का, आज समोर आलं सत्य...\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nमुंबईमुंबईच्या महापौर वादळी वारा झेलत थेट रस्त्यावर उतरल्या आणि...\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nपुणेपुणे जिल्ह्याला 'असा' बसला तौत्के चक्रीवादळाचा फटका\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nनागपूरमुलीने केली आईच्या प्रियकराची हत्या; लैंगिक छळाला त्रासून उचलले पाऊल\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-05-18T02:51:47Z", "digest": "sha1:IBX5P75OBVGUTSOOAB6NQJL2N47DI2QA", "length": 3257, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अलेक्सांद्र अलेखिन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजन्म ३१ ऑक्टोबर, १८९२ (1892-10-31) (वय: १२८)\nम्रुत्यू २४ मार्च, १९४६ (वय ५३)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ११ ऑक्टोबर २०२०, at २२:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०२० रोजी २२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-05-18T02:36:26Z", "digest": "sha1:I6CEVIAUEOYVE4JH66CXDFL2BCSLBAU4", "length": 4699, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवज��रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र हे भगवान बुद्धांनी निर्दोष ज्ञान अनुभूती (Perfection of wisdom) करून घेण्याबद्दल मार्गदर्शन केलेले एक आख्यान किंवा प्रवचन आहे. या ग्रंथाचे मूळ संस्कृतमधले संपूर्ण नाव 'वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र,' असे आहे. परंतु लघु स्वरूपात वज्र सूत्र किंवा डायमंड सूत्र(Diamond Sutra) या नावाने ते ओळखले जाते.\nसंपूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेला हा सर्वात प्राचीन छापील ग्रंथ आहे असे मानले जाते.\nया सूत्राचे मुख्य तत्व असे आहे की हे सर्व लौकिक जग भ्रामक आणि मिथ्या आहे त्यामुळे या जगात कोणत्याच वस्तू किंवा व्यक्ती नाहीत. एक मूळ तत्व सोडले तर दुसरे काहीच नसल्याने सजीव, निर्जीव असे काहीच नाही व त्यामुळे सुख दुख: वगैरे प्रत्यक्षात काहीच नाही.\n1143 वर्षे जुने छापील पुस्तक- वज्र सूत्र]\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/01/12/strange-punishment-in-worlds/", "date_download": "2021-05-18T02:33:07Z", "digest": "sha1:GTOBH3NOIKRC74A7ZVRCJPLWONCWXNTP", "length": 16699, "nlines": 179, "source_domain": "yuvakatta.com", "title": "गुन्हेगारास अशा प्रकारच्या विचित्र शिक्षा होऊ शकतात याचा विचार आजपर्यंत कोनीही केला नसेल! - YuvaKatta", "raw_content": "\nHome ट्रेंडीग बातम्या गुन्हेगारास अशा प्रकारच्या विचित्र शिक्षा होऊ शकतात याचा विचार आजपर्यंत कोनीही केला...\nगुन्हेगारास अशा प्रकारच्या विचित्र शिक्षा होऊ शकतात याचा विचार आजपर्यंत कोनीही केला नसेल\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब\nगुन्हेगारास अशा प्रकारच्या विचित्र शिक्षा होऊ शकतात याचा विचार आजपर्यंत कोनीही केला नसेल\nकोणताही गुन्हा केल्यानंतर गुन्हेगारास शिक्षा अवश्य मिळते, मग त्याने केलेला गुन्हा हा लहान असो किंवा मोठा. आपल्याकडे देण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच शिक्षा आपल्या परिचयाच्या आहेत. परंतु विचार करा कि एखाद्या गुन्हेगारास त्याच्या गुन्ह्याबद्दल विचित्र शिक्षा मिळाली तर काय होईल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही विचित्र शिक्षांबद्दल सांगनार आहोत, ज्यांना जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.\nअमेरिकीतील मिसुरी या ठिकाणी राहणाऱ्या डेव्हिड बेरी नावाच्या व्यक्तीने शेकडो हरिणांची शिकार केली होती. २०१८ मध्ये त्याला या गुन्ह्यासाठी दोषी ठरवत कोर्टाने वर्षभर तुरुंगात राहून, महीन्यातून एकदा डिस्नेच बाम्बी कार्टून पाहण्याची वीचित्र शिक्षा दिली होती.\nहि घटना पण अमेरीकेतच घडलेली आहे, २००३ साली अमेरिकेच्या शिकागो येथे राहणाऱ्या दोन मुलांनी चर्चमधून ख्रिस्ताची मूर्ती चोरली आणि ख्रिसमसच्या सायंकाळी त्या मूर्तीला नुकसान केले. या गुन्ह्यात दोषी आढळल्यानंतर दोघांनाही ४५ दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय त्यांना त्यांच्या गावी नेऊन एका गाढवावर त्यांची धिंड काढण्यात आली होती.\n२०११ साली अमेरिकेच्या ओक्लाहोमा येथे राहणाऱ्या १७ वर्षीय टायलर ऑलरेड याने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्यामुळे झालेल्या अपघातात त्याचा एक मित्र ठार झाला. त्यावेळी टायलर हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असल्याने त्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याव्यतिरिक्त कोर्टाने त्याला दहा वर्षे चर्चमध्ये जाण्याची शिक्षा सुनावली. यादरम्यान त्याची दररोज ड्रग, आणि निकोटीन चाचणी करण्यात यायची.\nस्पेनमधील अंदलुशिया येथे राहणाऱ्या 25 वर्षीय युवकाला त्याच्या पालकांनी पॉकेटमनी देणे बंद केले, यानंतर त्याने कोर्टामध्ये आपल्याच पालाकांविरोधात खटला टाकला. परंतु हि चूक त्याला चांगलीच बोहाली होती कारण, कोर्टाने यावर निर्णय करताना आदेश दिला कि, त्याने ३० दिवसांच्या आत त्याच्या पालकांचे घर सोडून स्वताच्या पायावर उभे राहावे.\nया निर्णयाची चर्चा वर्षभर सार्वत्र चालू होती.\nबीबीसीच्या एका वृत्तानुसार, २००८ मध्ये अँड्र्यू वेक्टर हा आपल्या गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणे ऐकत होता त्याबद्दल त्याला १२० पौंड म्हणजे सुमारे ११ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळी तो आपले आवडीचे संगीत ‘रॅप’ ऐकत होता. न्यायाधीशाने त्याला सांगितले की त्याच्या शिक्षेची रक्कम हि 30 पौंड कमी होऊ शकते परंतु त्यासाठी त्याला तास शास्त्रीय संगीत ऐकावे लागेल. या घटनेचीही सर्वत्र खूप चर्चा झाली होती.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleरिलीज होण्यापूर्वीच ‘केजीएफ 2’ ने मोडला प्रभासाच्या या मोठ्या चित्रपटाचा रेकॉर्ड\nNext article3200 वर्ष जुनी रहस्यमय आणि श्रापित ममी, आजपर्यंत ज्या व्यक्तीने या ममीला स्पर्श केला तो वाचला नाही\nगर्भवती महिलांनी या पदार्थ आणि पेयांपासून दूर राहणे असते गरजेचे; अन्यथा होऊ शकते नुकसान\nलग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट\nमाणदेशी भूषण सर्जा मेंढ्यांने घेतला अखेरचा श्वास: या कारणामुळे झाले निधन…\nअमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भटकतोय माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच भूत जाणून घ्या सविस्तर माहिती\nसंगीत ऐकण्याचे ‘हे’आहेत जबरदस्त फायदे: संशोधनात झाले सिद्ध….\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण\nमोठी बातमी : थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार, देशात लॉकडाऊनची तयारी\nकधी आतंकवाद्याच्या दहशतीखाली असणारा हा परिसर आज केशरचा सुगंध सगळीकडे पसरवतोय…\nदक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….\nजनावरांच्या विष्टेपासून जगातील सर्वांत महाग कॉफी बनतेय….\nबुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..\nपंतप्रधान मोदी यांचा कोणताही विदेश दौरा या महिलेशिवाय पूर्ण होत नाही…\nकोब्रा गोल्ड ड्रील: याठिकाणी जगभरातील सैनिक विषारी साप खाऊन आपली भूक...\nजाणून घ्या विविध धर्मातील गुरुपोर्णिमा चे महत्व…\nशाहु महाराज हे जन्माने राजपुत्र नव्हते पण विचाराने आणि कर्माने मात्र...\nसंजय गांधी यांचे पार्थिव इंदिराजींनी पहिल्यानंतर असे काही घडले होते की...\nभंगार सायकलींचे रूपडे पालटणार सोलापुरी रँचो\nसामना हरल्यानंतर बाद करणाऱ्या गोलंदाजाची विराट कोहलीने घेतली भेट: व्हिडिओ व्हायरल;...\nतापसी पन्नूला त्रास देऊ नका, बॉयफ्रेंडने केली केंद्रीय मंत्र्याला विनंती… वाचा...\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्य��ंने कमवले लाखो रुपये\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/02/02/possible-causes-of-shemale-birth/", "date_download": "2021-05-18T02:18:30Z", "digest": "sha1:AL4FFF4VHDMZUYTHTONRVWDYWYPJHU3F", "length": 16471, "nlines": 183, "source_domain": "yuvakatta.com", "title": "ह्या संभावित कारणांमुळे गर्भवती महिलांच्या पोटी किन्नर अपत्य जन्माला येऊ शकते.! - YuvaKatta", "raw_content": "\nHome आरोग्य ह्या संभावित कारणांमुळे गर्भवती महिलांच्या पोटी किन्नर अपत्य जन्माला येऊ शकते.\nह्या संभावित कारणांमुळे गर्भवती महिलांच्या पोटी किन्नर अपत्य जन्माला येऊ शकते.\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब\nह्या संभावित कारणांमुळे गर्भवती महिलांच्या पोटी किन्नर अपत्य जन्माला येऊ शकते.\nज्या व्यक्तीचा समावेश पुरुष किंवा महिला या दोन्हीतही होत नाही त्यांना समाजात किन्नर म्हटले जाते. अशा व्यक्तीमध्ये महिला आणि पुरुष दोघांचेही गुण असतात. जर एखादी किन्नर व्यक्ती वरून पुरुषासारखी दिसत असेल तर तिच्यामध्ये महिलांचे काही गुण आढळू शकतात. आणि जर एखादी व्यक्ती महिलांसारखी दिसत असेल तर होऊ शकते कि तिच्यामध्ये पुरुषांचे काही गुण असतील.\nएखादी महिला मुलाला जन्म देऊ शकते किंवा मुलीला, मग अशा परिस्थितीत प्रश्न पडतो कि किन्नर अपत्य जन्माला येत तरी कशामुळे चला तर मग जाणून घेऊया एखाद्या महिलेच्या पोटी किन्नर अपत्य जन्माला येण्यामागचे संभावित कारणे..\nडॉक्टरांच्यानु���ार गर्भावास्थेमध्ये सुरुवातीचे तीन महिने खूप महत्वपूर्ण असतात. कारण याच तीन महिन्याच्या कालावधीत बाळाचे लिंग बनते. शिशूच्या लिंगधरण करण्याच्या प्रक्रीयेदरम्यान मार लागल्याने, टॉक्सिक पदार्थांचे आत्ती सेवन, हार्मोनल समस्या यामुळे पुरुष किंवा महिला बनण्याच्या बदल्यात त्या अर्भाकामध्ये महिला आणि पुरुष दोघांचेही गुण अथवा लिंग येतात. अर्थातच किन्नर मुल जन्माला येते.\nगर्भावास्थेमध्ये जर महिलेला ताप वैगेरे आल्यास जर हेवी मेडिसिन दिले असल्यास अर्भकावर त्याचा परिणाम होतो.\nगर्भावास्थेमध्ये महिलेने जर टॉक्सिक फूड म्हणजेच केमिकली ट्रीटेड किंवा पेस्टिसाइड्स फळ किंवा भाज्या खाल्याने किन्नर अपत्य जन्माला येण्याची शक्यता वाढते.\nगर्भावास्थेच्या सुरुवाती तीन महिन्यांमध्ये जर गर्भवती महिलेला अपघात किंवा गंभीर आजार झाल्यास अर्भकाच्या आवयवांना नुकसान पोहचू शकते.\n१० ते १५ टक्के प्रकरणांमध्ये जेनेटिक डिसऑर्डरचा अर्भकाच्या लिंगधारणेवर परिणाम पडतो, याशिवाय किन्नर अपात्यांचा जन्म होण्याचे अधिकांश प्रकरणे इडियोपैथिक असतात, ज्यांच्या मूळ कारणांची माहिती होत नाही.\nगर्भावास्थेच्या सुरुवातीला महिलेने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या मनाने अबॉर्शनचे औषध किंवा घरेलू इलाज केला असेल तर संभवता किन्नर अपत्य जन्माला येऊ शकते.\nगर्भावास्थेमध्ये दारू, सिगारेट यांसारख्या अमली पदार्थांचे सेवन करू नये.तुम्हाला जर झोपेच्या गोळ्या घ्यायची सवय असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.\nगर्भावास्थेच्या सुरुवाती दिवसांमध्ये जर ताप किंवा अन्य समस्या जाणवू लागली तर त्वरित डॉक्टरांना भेटावे.\nजर तुम्हाला थायरॉइड, डायबिटीज किंवा मिर्गी सारखी समस्या असेल तर, गर्भधारणेच्या पूर्वी डॉक्टरांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे.\nडॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणत्याही प्रकारचे औषध घेऊ नये.\nवरील संभावित कारणांमुळे किन्नर अपत्य जन्माला येऊ शकते, म्हणून खासकरून गर्भधारणेच्या सुरुवाती तीन महिन्यानामध्ये गर्भाला कसल्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.\n( हे सर्व कारणे संभावित आहेत )\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved\nPrevious articleपारंपारिक भारतीय बैठकीत जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे तुम्हाला माहित असायला हवे.\nNext articleह्या 5 राशींच्या मुली असतात खूप रोमांटिक. बघा तुमच्या गर्लफ्रेंड ची राशी आहे का यामध्ये सामील\nदह्यासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ होतात मोठे नुकसान….\nवृद्ध व्यक्तींनी आपली रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी करावा ‘या’आसनाचा सराव….\nयोगा करताना आणि नंतर या पदार्थांचे करु नका सेवन अन्यथा ठरु शकते घातक\nडोकेदुखीत दातदुखीने परेशानी आहात तर पेनकिलर घेऊ नका वापरा हे घरगुती उपाय….\nगर्भावस्थेदरम्यान महिलांनी योगा करताना या गोष्टींकडे द्यावे लक्ष; ही आसने टाळावीत…\nसकारात्मक उर्जा मिळवायची असेल तर रोज या झाडांच्या सावलीत बसा….\nअशी बनवा रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी अद्रकची चटणी; चवीला आहे जबरदस्त….\nआंध्र प्रदेशच्या या महिला डॉक्टर करतात दहा रुपयांत रुग्णांवर उपचार; लोक प्रेमाने म्हणतात ‘मदर तेरेसा’\nचाणक्य नीती: ‘या’ गोष्टी देतात कंगालीचे संकेत; जरा सावधान\nअदरकच्या एका छोट्याशा तुकड्याचे आहेत अनेक गुणकारी फायदे\nप्रशिक्षकाविना पहिल्यांदाच योगा करताय तर या गोष्टीची आवश्यक काळजी घ्या अन्यथा…\nतरुणांनो जरा आदर्श घ्या 71 वर्षाच्या ‘या’ आजी जिममध्ये करतात तासंतास व्यायाम….\nस्वामी समर्थांनी सांगलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्या.\nअदरकच्या एका छोट्याशा तुकड्याचे आहेत अनेक गुणकारी फायदे\nकॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात या 5 भाज्यांचा समावेश असायलाच हवा…\nभारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80...\n‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.\nया दोन भारतीय क्रिकेटपटूंना ओपनिंग करण्याची संधी मिळाली नसती तर त्यांची...\nकेशर खरेदी करतांना या गोष्टीची पडताळणी नक्की करा, नाहीतर फसवले जाल.\nमहाभारतातील हा श्रापित योद्धा ५००० वर्षापासून जिवंत असल्याचं म्हटलं जातंय…\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा ग���भीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11129/", "date_download": "2021-05-18T02:51:23Z", "digest": "sha1:KSVUH5X5MUKBWTT5IL3ZCN2L3KOIMHBB", "length": 10075, "nlines": 75, "source_domain": "aajdinank.com", "title": "स्वतःच्या पायावर उभे राहू पाहणाऱ्या महिलांच्या पाठीशी इनर व्हिल क्लब-शारदा अंतुरे मिरजकर - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nस्वतःच्या पायावर उभे राहू पाहणाऱ्या महिलांच्या पाठीशी इनर व्हिल क्लब-शारदा अंतुरे मिरजकर\nचाकूर : कोव्हिड मुळे जगभरात निर्माण झालेल्या आर्थिक मंदीच्या काळात ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनत आहेत ही अतिशय चांगली बाब आहे. स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या महिलांच्या पाठीशी इनर व्हिल क्लब ऑफ चाकूर आहे. असे प्रतिपादन क्लब च्या सचिव शारदा अंतुरे – मिरजकर यांनी हाळी खुर्द येथे नूतन बचत गटाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या रुद्र सुपर शॉपी च्या शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.\nरुद्र सुपर शॉपी चे उद्धघाटन ओंकारेश्वर गॅस एजन्सी च्या संचालिका तथा इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षा डॉ.अंजली स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुकिया पटेल होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून इनर व्हिल क्लब च्या सचिव शारदा मिरजकर, कमलबाई जनगावे, मोनिका गलांडे, समुदाय संसाधन व्यक्ती अफसना शेख, सना शेख उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील महिलांनी लघु उद्योगाकडे वळावे. संघटन, चिकाटी, जिद्ध, क���्ट व बाजारातील मागणी – पुरवठा याच्या आधारावर ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक उन्नती साधता येते. त्यामुळे बाजारात ज्या वस्तुंना मागणी आहे असाच व्यवसाय महिलांनी करावा असे आवाहन डॉ.अंजली स्वामी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुपर शॉपी च्या संचालिका सुप्रिया सातापुरे यांनी केले.\n← प्रकाश भाऊ कौडगे यांचे निधन,अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राजकीय जीवन घडविणाऱ्या नेतृत्वाला नांदेड जिल्हा मुकला\nसकाळी फिरायला जाणे,धावणे,सायकलिंग करण्यास बंदी →\nकेंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 114 कोटी रूपय मंजूर\nगृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘शक्ती फौजदारी कायदे विधेयक’ बाबत संयुक्त समितीची बैठक\nमहिला व बालकांवरील अत्याचारासंदर्भातील घटनांचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेने व्हावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2021-05-18T02:58:38Z", "digest": "sha1:Y74F2NEZDVML2HXFIEILJUSXAZI4MWYR", "length": 4573, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २३० - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. २३० मधील मृत्यू (१ प)\n\"इ.स. २३०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ३ रे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ००:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/287369", "date_download": "2021-05-18T03:02:54Z", "digest": "sha1:SQDTB6VZ7QZSRASGA3QTIVM2G6BWYSCQ", "length": 2942, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"अमेरिकन काँग्रेस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"अमेरिकन काँग्रेस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:०९, २२ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती\n२४ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n०४:१७, १२ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n०६:०९, २२ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: el:Κογκρέσο)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%8F/", "date_download": "2021-05-18T01:27:31Z", "digest": "sha1:LGORJCZ6JMFJVR6QZLA5G5XLP3HUDQ3V", "length": 9058, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो ऍण्ड समिट 2019 मध्ये 500 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो ऍण्ड समिट 2019 मध्ये 500 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय...\nव्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो ऍण्ड समिट 2019 मध्ये 500 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग\nगोवा खबर: डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे दि. 17 ते 19 ऑक्टोंबर दरम्यान ‘व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो ऍण्ड समिट 2019 मध्ये सुमारे 500 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. अशी माहीती व्हायब्रंट गोवाचे अध्यक्ष राजकुमार कामत यांनी दिली.\nयावेळी त्यांच्यासोबत या समिटचे पुरस्कृत भागिदार मनोज काकुलो, मंगेश प्रभुगांवकर, सिध्दांत नाईक, मांगिरीश सालेलकर उपस्थित होते.\nव्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो ऍण्ड समिट 2019 हे गोव्यातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे औद्योगिक समिट असणार आहे. या समिटमध्ये सुमारे 275 बुथचे बुकिंग आधीच झाले आहे. तसेच या परिषदेदरम्यान नॉलेज सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींची 25 व्याख्याने असणार आहे.\nया परिषदेला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित प्रतिनिधींची खास उपस्थिती असणार आहे. यामध्ये युएईच्या अर्थव्यवस्थेचे परराष्ट्र व्यापार सचिव महामहिम जुए अल कैट, मार्सिलो येथील बिझनेस क्लब फ्रान्स-इंडियाचे सचिव व्यवस्थापक वेरोनिका मोंकाडो, युएसए येथील बॅबको फूड्स इंटरनेशनलचे उपाध्यक्ष केन वाझ, व नेपाळ चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष राजेश काझी यांचा समावेश आहे. असे कामत यांनी पुढे सांगितले.\nगोव्यातील व्यवसाय वृध्दीसाठी व्हायब्रंट गोवा समिटच्या माध्यमातून अनेक संधी उद्योजकांना मिळणार आहे याचा उपयोग गोव्यातील उद्योजकांनी करावा. या समिट विषयी अधिक माहीतीसाठी www.vibrantgoa.com या संकेतस्थळावर भेट द्यावी व नोंदणी करावी. असे आवाहन यावेळी आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nते बेपत्ता 8 ट्रेकर्स सुखरूप,कर्नाटक मधील जंगलात सापडले\nराज्यपालांहस्ते राज भवनात उत्कृष्ठ खेळाडूंचा सत्कार\nसाखळीतील व्यापार्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा\nमधुमेहासंबंधी जागृती करण्यास सामंजस्य करार\nभारतीय पर्यटन खात्याकडून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाचे आयोजन\nभारतामध्ये दररोज 40,000 पेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्या���पीठ उपलब्ध करून देणार आहे.\nराष्ट्रीय टपाल तिकीट संग्राहक दिनानिमित्त गोवा टपाल विभागाकडून ‘गोव्यातील सण- मालिका...\nसरकारी कर्मचाऱ्यांची गृह कर्ज योजना बंद करण्याचा निर्णय मागे घ्या :विरोधी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/approval-for-the-halfkin-institute-to-produce-covaxin-vaccines-the-cm-thanked-the-pm/", "date_download": "2021-05-18T00:55:16Z", "digest": "sha1:SUBVSUQXP37QNUEZ23QVZZR4T23JEMTM", "length": 16207, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nहाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार\nमुंबई :- हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत.\nविज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.\nयासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleभाजपचा आमदार फुटला आणि एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये – जयंत पाटील\nNext articleगरिबांचं पोट भरणाऱ्या सुल्ताना डाकूवर इंग्रजी महिलाही होत्या फिदा\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/the-kapil-sharma-show-fame-sugandha-mishra-and-dr-sanket-bhosale-get-married-see-photo-of-the-newlywed-couple-nrst-120850/", "date_download": "2021-05-18T02:16:27Z", "digest": "sha1:XZXNXN4FYDU2D4RXQOAECJZ7IFYEMLQK", "length": 11477, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The Kapil Sharma Show fame Sugandha Mishra and Dr. Sanket Bhosale get married; see photo of the newlywed couple nrst | ‘द कपिल शर्मा शो’ मधील प्रसिद्ध जोडी अडकली विवाह बंधनात, पाहा लग्नाचे सुंदर फोटो! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nमनोरंजन‘द कपिल शर्मा शो’ मधील प्रसिद्ध जोडी अडकली विवाह बंधनात, पाहा लग्नाचे सुंदर फोटो\nसुगंधाने नुकतीच तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केला आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यासह, संकेतने एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती संकेतला व्हिडीओ कॉलद्वारे आपली मेहंदी दाखवत असल्याचे दिसून येत आहे.\nलग्न झालेल्या जोडप्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. हा फोटो त्यांच्या एका मैत्रिणीने प्रीती सिमोने शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघे एकत्र बसलेले दिसत आहेत.\nफोटोमध्ये सुगंधाने यलो ब्लाऊज आणि पिवळ्या रंगाचा लेहेंग्यासह गळ्यात सुंदर हार घातला आहे. त्याच वेळी, पांढऱ्या रंगाच्या पोशाखावर संकेतने पिवळ्या रंगाचे जाकीट परिधान केले आहे. हसताना दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.\nसुगंधाने नुकतीच तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केला आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यासह, संकेतने एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती संकेतला व्हिडीओ कॉलद्वारे आपली मेहंदी दाखवत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना संकेतने लिहिले- मेहंदी लगा कर रखना, सुगंधा मिश्रा.\nसुगंधा मिश्रा ही विनोदी कलाकार असण्याबरोबरच एक उत्तम गायिकाही आहे. तिने कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर या दोघांसोबत काम केले आहे. सुगंधा आणि संकेत यांनीही बर्याच वेळा एकत्र काम ��ेले आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये देखील ही जोडी एकत्र झळकली होती.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/delhi-capitals-hyderabad-will-be-hit-hard-nrms-120780/", "date_download": "2021-05-18T02:15:15Z", "digest": "sha1:JXCYOS3FOWWPNHA6UPQP5GCNKN355KJI", "length": 11582, "nlines": 166, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Delhi Capitals Hyderabad will be hit hard nrms | IPL मधून 'हे' खेळाडू माघार घेण्याची शक्यता ; दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद संघाला मोठा फटका बसणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nऑस्ट्रेलियामध्ये एन्ट्री बंद होण्याची भीतीIPL मधून ‘हे’ खेळाडू माघार घेण्याची शक्यता ; दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद संघाला मोठा फटका बसणार\nभारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत अस���्यानं ऑस्ट्रेलिया प्रशासनाकडून भारतातून येणाऱ्या विमान प्रवासावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून बंदीची घोषणा होण्याआधीच वॉर्नर आणि स्मिथ मायदेशी परतण्याच्या विचारात असल्याचं समजतं.\nइंडियन प्रीमियर लीगचं (IPL) यंदाचं १४ वं सीझन सुरू असून देशातील वाढत्या कोरोनाचं संकट आता स्पर्धेवरही येण्याची शक्यता आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीपासून ते आतापर्यंत चार परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएलमधून माघार घेऊन लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला परतण्याची शक्यता आहे. याआधीच ऑस्ट्रेलियाच्या तीन क्रिकेटपटूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.\nयात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांच्यासोबत राजस्थान रॉयल्सचा अँड्रयू टाय यांचा समावेश आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ऑस्ट्रेलिया प्रशासनाकडून भारतातून येणाऱ्या विमान प्रवासावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून बंदीची घोषणा होण्याआधीच वॉर्नर आणि स्मिथ मायदेशी परतण्याच्या विचारात असल्याचं समजतं.\nइतकंच नव्हे, तर खेळाडूंसोबतच आयपीएलमध्ये सहभागी असलेले ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक, समालोचक अशा एकूण ३० ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी आयपीएलमधून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/summer-holidays-announced-for-schools-in-maharashtra-new-educational-year-will-start-from-14th-june-nrsr-122416/", "date_download": "2021-05-18T01:46:46Z", "digest": "sha1:4HOFGCHCH2PMI5PA4AFUWPBLCNP525H2", "length": 11634, "nlines": 167, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "summer holidays announced for schools in maharashtra new educational year will start from 14th june nrsr | ऑनलाईन शाळेला उन्हाळी सुट्टी आता अभ्यासालाही बुट्टी - राज्यातील शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर, १४ जूनला नवे शैक्षणिक वर्ष होणार सुरु | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nचला सुट्टी झाली आता खूप खूप खेळायचऑनलाईन शाळेला उन्हाळी सुट्टी आता अभ्यासालाही बुट्टी – राज्यातील शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर, १४ जूनला नवे शैक्षणिक वर्ष होणार सुरु\nराज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर(summer holidays from 1st may) करण्यात आली आहे. यावर्षी १ मे ते १३ जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे.\nराज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर(summer holidays from 1 may) करण्यात आली आहे. यावर्षी १ मे ते १३ जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे.\nयामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन शाळेतून सुट्टी मिळाली आहे. तसेच, नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमान लक्षात घेता. २८ जून पासून शाळा सुरू होणार आहेत.\nशिक्षण संच��लनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्याबाबत खालील सूचना आपण जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना द्याव्यात, असे शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी कळवले आहे.\nयानुसार १ मे २०२१ ते १३ जून २०२१ पर्यंत उन्हाळी सुट्टीचा कालावधी असणार आहे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात आणि विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार २८ जून २०२१ रोजी शाळा सुरू होतील, असे सांगण्यात आलं आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/03/31/svpatil/", "date_download": "2021-05-18T01:46:14Z", "digest": "sha1:4JGFCUKMYIEVQODTYFWER3CFGRBZXYTZ", "length": 5590, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "स्व. श्रीमती पाटील यांना “एसपीएस न्यूज” ची श्रद्धांजली :रक्षाविसर्जन २ एप्रिल – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाह��, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nस्व. श्रीमती पाटील यांना “एसपीएस न्यूज” ची श्रद्धांजली :रक्षाविसर्जन २ एप्रिल\nआसुर्ले ( प्रतिनिधी ) :राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या मातोश्री श्रीमती अनुसया पंडितराव पाटील आसुर्लेकर यांचे दि.३० मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम रविवार दि.२ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे,असे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले.\nआमच्या “एसपीएस न्यूज” च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली .\n← सैनिकाचा न्याय “लाल फितीत” रहाणार का \nस्व.शामराव पाटील यांचे दि.१एप्रिल ला उत्तरकार्य →\n१५ व्या वित्त आयोगाची कामे बोर्ड लावूनच करावीत-विजयराव खोत\nसामान्य कुटुंबाचे दिवास्वप्न सत्यात उतरले….\nअपंगत्वावर मात करत बाजीराव वारंग ‘ सेट ‘ उत्तीर्ण\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://threadreaderapp.com/thread/1388791798986805251.html", "date_download": "2021-05-18T00:36:29Z", "digest": "sha1:SK6S665AIFMBS2YURVH6QGWYXFTVB7TN", "length": 9532, "nlines": 93, "source_domain": "threadreaderapp.com", "title": "Thread by @PRASHANT_C_MORE on Thread Reader App – Thread Reader App", "raw_content": "\nमित्रांनो बंगालमध्ये फक्त भाजपाची हार नाही तर सर्व हिंदू समाजाचा पराभव आहे..\nकाँग्रेस व डाव्यांना मिळालेल्या जागा बघता, मुस्लिमांनी एकगट्टा TMC च्या मागे उभे राहायचं ठरवलं होतं असं लक्षात येत..\nभाजपला रोखणे ह्या एका निव्वळ हेतूने प्रेरीत झालेली मुस्लिम एकजूट दिसते..\nअब्बास सिद्दीकी असो वा ओवेसी यांच्यामुळे सुद्धा मुस्लिम मतांमध्ये फूट पडली नाही..\nकिंवा मुस्लिमांनी ती पडू दिली नाही कारण ते जाणून होते की हे सत्ता मिळवू शकणार नाही, पण मुस्लिम मतांमधली फूट ही भाजपच्या पथ्थ्यावर पडणार..\nत्यामुळे त्यांनी त्यांची एकजूट कायम ठेवली..\nयाउलट हिंदू मतांचं झालं हिंदूंची मतं नेहमीप्रमाणे विभागली गेली..\nममताच्या मुस्लिम तुष्टीकरणाचा फरक न पडणारे निद्रस्त व निधर्मी हिंदूंची मतं बऱ्याच अंशी TMC कडेच राहिली..\nजागृत झालेल्या व मुस्लिम तुष्टीकरणाचा उबग आलेल्या हिंदूंची मत काही अंशी TMC कडून भाजपकडे आली असणार..\nपण असं जरी असलं तरी TMC ची भाजपकडे आलेल्या हिंदू मतांपेक्षा काँग्रेस व डाव्यांच्या TMC कडे वळलेल्या मुस्लिम मतांची संख्या खूप मोठी असणार..\nया दोघी पक्षांची जवळपास सर्व मुस्लिम मतं एकगठ्ठा TMC च्या खात्यात गेली..\nTMC च्या यशाचे श्रेय हे ह्या मुस्लिम एकजूटस द्यावे लागेल..\nतर भाजपच्या पराभवाचे श्रेय हे बंगालमधील निद्रस्त व धर्मनिरपेक्ष हिंदूंना द्यावे लागेल..\nयातून ममता अधिकाधिक मुस्लिम तुष्टीकरण सुरु करेल व बंगाल मधील मुस्लिम अधिक मुजोर होतील..\nपरिणाम एकच हिंदूंवर अत्याचार..\nकधी तरी हिंदू जागृत होईल का \nआपली एकजूट मतांमधून कधी दाखवणार \nदिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती. 1/n\nत्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे गेले. शंकररावांनी , \" छेछे, हे बेकायदेशीर काम आहे. झाड न पाडण्याचा नियम आहे, तो तोडता येणार नाही. नियम आहे त्याचे पालन झाले पाहिजे. झाड पाडता येणार नाही. 2/n\nमी यात मध्यस्ती करू शकत नाही. प्रवेशद्वार दुसरीकडे काढा \" असा सल्ला दिला\nपदाधिकार्यांनी त्यांना नकाशे दाखवले जी दहाफुट चिंचोळी जागा आहे तिच्या मध्यावरच हे झाड आहे , हे पाडले तरच कुंपण आणि प्रवेशद्वार बांधता येईल ,अन्यथा खूप गैरसोय होईल हे शंकररावांना पटवण्याचा प्रयत्न केला\nदेशद्रोह्यांना हेरून त्यांचे संघटन करून त्याला ब्रिगेड हे नाव द्यायचे व खरे रूप उघडे पडू नये यासाठी समाजाला आदर्श असलेल्या कट्टर धर्मभक्तांची नावे त्याला द्यायची...\nयाचेच उत्तम उदाहरण म्हणजे...\nशिवाजी मुस्लिम ब्रिगेड 1/n\nएका निलाजऱ्या आंग्ल लेखकाच्या टुकार पुस्तकाबद्दल वादळ उठवून देऊन अख्ख्या महाराष्ट्राला ब्राम्हण जातीतील लेखकांबद्दल विनाकारण गरळ ओकणारी ही सारी मंडळी काही वर्षांपूर्वी मालेगावमध्ये गणपतीची मूर्ती निहाल अहमदने लाथाडली तेव्हा ‘ब्र’ सुद्धा काढू शकली नाहीत.\nहिंदू सण व उत्सव यांच्यावर टीका किंवा विरोध मात्र मुस्लिम उत्सव यांना चालतात\nगणपती मूर्तीच्या स्थापनेला विरोध पण पीरच्या उर्सात पाळणे बसवण्यासाठी पत्र ...👇🏼3/n\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/rajesh-tope-gave-good-news-to-maharashtra/", "date_download": "2021-05-18T02:46:41Z", "digest": "sha1:IXI3ZJZ52WGZX7JAHFYHXWVMVYJASMSK", "length": 7882, "nlines": 111, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला दिली गुड न्यूज.... - Times Of Marathi", "raw_content": "\nराजेश टोपे यांनी महाराष्ट्राला दिली गुड न्यूज….\nमुंबई | सध्याच्या परिस्थितीत कोरोणा चे जरी नवीन पेशंट मिळत असले तरी नवीन पेशंट पेक्षा जास्त संख्या ही डिस्चार्ज दिलेल्या पेशंट ची दिसून येत आहे .कोरोणाला आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य यंत्रणेने पुकारलेला युद्ध्याला चांगलं यश मिळताना दिसून येत आहे.\nनवीन आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांन पेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त झाली आहे. काल राज्यात 4161 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .व राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51. 64 एवढे झालेले दिसून येत आहे .\nआता राज्यात 62 हजार 354 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व त्याच बरोबर आज कोरोनाच या 68 90 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे .व आतापर्यंत देशभरात एकूण झालेल्या रुग्णांची संख्या 73 हजार 792 इतकी आहे.अशा सर्व प्रकारची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nसंपूर्ण राज्यामध्ये पाच लाख 57 हजार 948 लोक हे होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आलेले आहे. व सध्या त 33 हजार 581 लोग संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. व आजपर्यंत 8 लाख 23 हजार 775 टेस्ट करण्यात आल्यात यांपैकी1 लाख 42 हजार 900 नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत म्हणजेच 17.7 टक्के इतके.\nपडळकर यांनी केली रोहित पवार यांच्या वर टीका…रोहित पवारांचं प्रत्युत्तर…\nमुंबईकरांच्या चिंतेत वाढ… कोरोणा नंतर या आजाराचा शिरकाव….\nइतिहासात पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलपेक्षा महाग; आजही रेकॉर्डब्रेक भाववाढ\nपडळकर यांनी केली रोहित पवार यांच्या वर टीका…रोहित पवारांचं प्रत्युत्तर…\nराष्ट्रवादीत ‘या’ पदासाठी निवडणूक होणार; इच्छुकांकडून मागविले अर्ज\nराष्ट्रवादीत ‘या’ पदासाठी निवडणूक होणार; इच्छुकांकडून मागविले अर्ज\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे म��ा अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sonu-sood-share-ecperience-says-it-takes-me-11-hours-to-find-bed-in-delhi-and-9-hours-uttar-pradesh", "date_download": "2021-05-18T02:45:58Z", "digest": "sha1:XAHPYMVWQQXBDSGUBXDQ6CGSPQIRM7Z3", "length": 17477, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'देव शोधणे सोपे पण बेड मिळवणे कठीण'; सोनू सूदने सांगितला अनुभव", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\n'एकवेळ देव शोधणं सोपं पण बेड मिळवणं कठीण'\nदेशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रूग्णांना उपचारासाठी वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदलादेखील रूग्णांला बेड उपलब्ध करून देण्यासाठी बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सोनूने लॉकडाऊनमध्ये अनेक मजूरांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी मदत केली होती. त्यावेळी सोनूने हाती घेतलेल्या या मदत कार्याचे सर्वांनी कौतुक केले होते. सोनूने आता कोरोना रूग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे. पण त्याला एक बेड मिळवण्यासाठी तब्बल 11 तास वाट पहावी लागली आहे. हा अनुभव सोनूने ट्विट करून नेटकऱ्यांना सांगितला आहे.\nसोनूने ट्विट केले, 'दिल्लीमध्ये यावेळेस देव शोधणे सोपे आहे पण बेड मिळवणे कठीण झाले आहे. पण शोधू.. फक्त हिंमत सोडू नका'. दुसऱ्या ट्विटमध्ये सोनूने सांगितले, 'दिल्लीमध्ये एका बेडची व्यवस्था करण्यासाठी मला 11 तास लागले आणि उत्तर प्रदेशात एक बेड उपलब्ध करून देण्यासाठी साडे नऊ तास लागले'. सोनूच्या या मदत कार्याचे सर्व जण कौतुक करत आहेत. पण ��्याला कार्यात येणाऱ्या अडथळ्यांचा निषेध करत यासाठी यंत्रणा कारणीभूत असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.\nहेही वाचा : 'वडिलांच्या निधनानंतर आईचं सांत्वनही करू शकले नाही'; हिना खानची हतबलता\nहेही वाचा : 'निरोपही देता आला नाही'; अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचं कोरोनाने निधन\nऑक्सिजन बेड न मिळण्याबाबत सोनूने ट्विट करत सांगितले, 'आम्ही शेकडो ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मिळवण्याचा प्रयत्न करतोय. पण चीनने आमच्या अनेक कन्साइन्मेट्स रोखून धरल्या आहेत. हे दु;ख आहे. या कन्साइन्मेंट्स त्वरित क्लिअर करा. लोकांचा जीव वाचवण्यासाठी आमची मदत करा.' या ट्विटमध्ये सोनूने चीनच्या दुतावासाला टॅग केले आहे. सोनूच्या या ट्विटला चीनी राजदूतने लगेच उत्तर दिले, ' कोरोनाविरूद्धच्या या लढ्यात चीन भारताची पूर्ण मदत करण्यास कटिबध्द आहे. माझ्या माहितीप्रमाणे सर्व मालवाहतूक मार्ग पूर्ववत करण्यात येत आहेत.' सोनूच्या या ट्विची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.\n'एकवेळ देव शोधणं सोपं पण बेड मिळवणं कठीण'\nदेशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रूग्णांना उपचारासाठी वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदलादेखील रूग्णांला बेड उपलब्ध करून देण्यासाठी बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सोनूने लॉकडाऊनमध्ये अन\nकोरोना रुग्णांच्या मदतीला धावली सारा; सोनू सूदनं केलं कौतुक\nमुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवूड कलाकार कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या ‘सोनू सूद फाऊंड\n'मदत करण्याची इच्छा आहे पण, सोनुनं मांडली व्यथा'...\nमुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता सोनु सुद हा त्याच्या मदतशील स्वभावामुळे सर्वांना परिचित आहे. त्यानं आजवर मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. आणि ते यशस्वीही करुन दाखवले आहेत. त्याच्या या स्वभावामुळे त्याला प्रचंड मोठा फॅन फॉलोअर्सही आहे. तो सतत कुणाची मदत करत असतो. या कारण\n'सगळ्यांना मदत करायची तर १४ वर्षे लागतील'...\nमुंबई - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याला सामोर जाताना प्रशासकीय पातळीवरुन प्रयत्न केले जात आहे. आता यासगळ्या प्रक्रियेत बॉलीवूडचे सेलिब्रेटीही सहभागी झाले आहेत. प्रसिध्द अभिनेता सोनु सुदकडे मदतीसाठी एक दोन नव्हे तर ४० हजार रिक्वेस्ट (40 Thousand Request) आल्या आहेत. त्यावर त्\nऑक्सिजनबाबत दिशाभूल केल्याने गुन्हा; ट्विटनंतर तरुण चक्क झोपला\nअमेठी - ऑक्सिजनच्या गरजेबाबत दिशाभूल करणारी माहिती देऊन भीती निर्माण केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी एका व्यक्तीवर साथरोग कायद्याखाली गुन्हा दाखल केला. काय घडले नेमकेशशांक यादव असे त्याचे नाव आहे. ८८ वर्षांच्या नातेवाइकासाठी शक्य तेवढ्या लवकर ऑक्सिजन सिलिंडरची गरज असल्याचे ट्विट त्याने\nएअरलिफ्ट केलेल्या रुग्णाची कहाणी ऐकून सोनू सूदच्या डोळ्यात तरळले अश्रू\nगेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात असंख्य गरीब मजुरांना, कामगारांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याचं काम अभिनेता सोनू सूदने केलं. गरीबांचा देवदूत बनलेल्या सोनूने त्याचं मदतकार्य विविध मार्गांनी अजूनही चालू ठेवलं आहे. आजही त्याला दरदिवसाला मदतीसाठी लाखो मेसेज आणि फोन कॉल येत असतात. पडद्यावर ख\nVideo: 'पंतप्रधान होणार का'; सोनूच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं\nगेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये अभिनेता सोनू सूदने Sonu Sood गरीब मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचं काम केलं. गरजूंसाठी तो जणू 'देवदूत'च ठरला होता. अजूनही विविधा मार्गांनी त्याचं मदतकार्य सुरूच आहे. दिवसरात्र त्याला सतत मदतीसाठी मेसेज आणि कॉल येत असतात. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक गरजू\nहरभजनला हवं होतं रेमडेसिव्हिर, सोनु सूद मदतीला धावला...\nमुंबई - कोरोनाचा वाढणारा कहर यामुळे मनोरंजन क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यानं त्याचा परिणाम जाणवत आहे. बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता सोनु सूदनं (Sonu Sood) दिल्ली आणि महाराष्ट्रमध्ये ऑक्सिजनचे चार प्लांट उभारणार असल्याच\nराज्यात लॉकडाऊन सदृश्य कठोर निर्बंध लागू; काय सुरु\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करत आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू केला जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे मुख्यमंत्री आज जनतेशी काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन सदृश्य निर्बंध\n संख्या घटली पण मृतात होतेय वाढ\nरत्नागिरी : सोमवारी कोरोना बाधितांची संख्या निम्म्याने घटली असून चोविस तासात 259 रुग्ण सापडले. हा कडक संचार बंदीचा परिणाम असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बाधितांची संख्या घटली तरी तिन दिवसात कोरोनाने 15 जणं मृत पावले आहेत.आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकुण बाधितांमध्ये आर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_68.html", "date_download": "2021-05-18T02:17:52Z", "digest": "sha1:WZ5QIIUVDLO5PRYJ3NF2XY5UJ4RGK52N", "length": 11127, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भिवंडीत अबूबकर सिद्दीकी सोशल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी सामाजिक संस्थेचा उपक्रम - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / भिवंडीत अबूबकर सिद्दीकी सोशल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी सामाजिक संस्थेचा उपक्रम\nभिवंडीत अबूबकर सिद्दीकी सोशल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी सामाजिक संस्थेचा उपक्रम\n■ रस्त्यांवर थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या गरीब गरजूंना दिली मायेची ऊब...\nभिवंडी , प्रतिनिधी : सध्या राज्यातील अनेक भागांसह भिवंडीत थंडी वाढत आहे. या थंडीत रस्त्यावर व दुकानांच्या पायऱ्यांवर कुडकुडत झोपणाऱ्या गरीब व गरजूंच्या अंगावर ब्लॅंकेट टाकून त्यांना मायेची ऊब देण्याचे काम शहरातील अबूबकर सिद्दीकी सोशल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी या सामाजिक संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष शोएब मोमीन यांनी रस्त्यावर थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या गरिबांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकून आपले सामाजिक कर्तव्य व जबाबदारी पार पाडत आहेत . शहरात थंडी सुरु झाल्यापासून आतापर्यंत शंभरहुन अधिक ब्लॅंकेटचे मोफत वाटप या संस्थेकडून करण्यात आले आहे . कुडकुडणाऱ्या थंडीत अंगावर उबदार ब्लॅंकेटची गरम उब मिळाल्याने गरीब गरजूंनी संस्थेचे आभार मानले आहेत .\nअबूबकर सिद्दीकी सोशल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष शोएब मोमीन यांनी २०१४ साली संस्थेची स्थापना केली असून सुरुवातीला या संस्थेचे नऊ सदस्य होते मात्र आता या संस्थेचे सामाजिक कार्य विस्तारल्यामुळे सुमारे ७० हून अधिक सभासद सहभागी झाले असून डॉक्टर , वकील , सीए , समाजसेवक असे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या यक्ती या संस्थेच्या सभा���द असून संस्थेच्यावतीने गरिबांसाठी मोफत लग्न सोहळा , धान्य व औषध वाटप , आरोग्य शिबीर असे विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविले जात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शोएब मोमीन यांनी दिली आहे. संस्थेचे सभासद सिद्दीकी मिसबहाउद्दीन, आतिफ अंसारी , रमीझ अंसारी , हुसेन अंसारी , शमशद अंसारी , सुफियान अंसारी आदी सदस्य संस्थेच्या सामाजिक कामांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेवून उपक्रम यशस्वी करीत आहेत .\nभिवंडीत अबूबकर सिद्दीकी सोशल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी सामाजिक संस्थेचा उपक्रम Reviewed by News1 Marathi on December 03, 2020 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida/ipl-2021-rr-vs-kkr-yashasvi-jaiswal-stunning-catch-send-narine-back-watch-wicket", "date_download": "2021-05-18T02:07:28Z", "digest": "sha1:H36TJIT3KGWNUAHT2RX3ORY3YHQGPM64", "length": 13568, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | IPL 2021 : 'यशस्वी' कॅच; नरेनचा खेळ केला खल्लास! (VIDEO)", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nIPL 2021 : 'यशस्वी' कॅच; नरेनचा खेळ केला खल्लास\nIPL 2021 RR vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात दोन बदलासह उतरला. त्यांचा हा प्रयोगात यशस्वी जयस्वाल आणि जयदेव उनादकट यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालने शुभमन गिलचा एक कॅच सोडला. यात लगेच सुधारणा करत त्याने सुनील नरेन याचा जबरदस्त कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले. उनादकटच्या गोलंदाजीवर त्याने घेतलेला कॅच अफलातून असाच होता.\nक्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा\nफिल्डिंगमध्ये पहिल्यांदा गडबडल्यानंतर जबऱ्या कॅचमधून त्याने कमबॅक केले. मनन वोहराच्या जागेवर स्थान मिळालेल्या यशस्वी जयस्वालने जोस बटलरसोबत डावाला सुरुवात केली. बटलर बाद झाल्यानंतरही तो मैदानात तग धरुन थांबला. 17 चेंडूत त्याने 22 धावांची खेळी केली. यात त्याने 5 चौकार ठोकले. शिवम मावीने त्याची विकेट घेतली. बॅटिंगमध्ये तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी झाला असला तरी त्याने सुनील नरेनच्या रुपात मोठी विकेट मिळवून देण्यात संघाला मदत केली.\nIPL 2021 : 'यशस्वी' कॅच; नरेनचा खेळ केला खल्लास\nIPL 2021 RR vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात दोन बदलासह उतरला. त्यांचा हा प्रयोगात यशस्वी जयस्वाल आणि जयदेव उनादकट यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालने शुभमन गिलचा एक कॅच सोड\nIPL 2021 : मॉर्गनने स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला (VIDEO)\nIPL 2021 RR vs KKR, 18th Match : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders ) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील सामन्यात कोलकाताच्या आघाडीने पुन्हा एकदा निराशा केली. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घे\nIPL 2021 : कॅच घेतल्यावर रियान-राहुलनं काढला सेल्फी; नखरेल व्हिडिओ पाहाच\nIPL 2021, RR vs KKR : राजस्थान रॉयल्सच्या संघाने (Rajasthan Royals ) मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders ) 133 धावांत रोखले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकल्यावर फिल्डिंगचा निर्णय घेतला. संजूच्या सहकाऱ्यांनी अप्रतिम क्षेत\nआयपीएलचा रन-संग्राम: Rajasthan Vs Kolkata\nआजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या आज होणाऱ्या सलामी सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील , धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\nIPL 2021, DCvsRR - महागड्या खेळाडूनं दिला फिनिशिंग टच\nIPL 2021 Rajasthan vs Delhi, 7th Match : डेविड मिलरची (David Miller) किलर खेळी आणि आयपीएलच्या इतिहासातील महागडा खेळाडू क्रिस मॉरिसचा (Chris Morris) फिनिशिंग षटकाराच्या जोरावर राजस्थानने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals I\nमुंबई : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात १ मेच्या सकाळपर्यंत संचारबंदी जाहीर केली असली, तरी वानखेडे स्टेडियमवरील सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहे. आयपीएलच्या वेळापत्रकानुसार मुंबईत अजून आठ सामने होणार\nIPL 2021, MI vs DC Live : टॉस जिंकून रोहितने घेतली बॅटिंग\nचेन्नईच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात स्पर्धेतील तेरावा सामना रंगला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांना किती धावांत रोखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\nविराटचा विजयी ‘पंच’ की धोनीचा विजयाचा ‘चौकार’\nमुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टेबल टॉपरमध्ये उद्या होणारा आयपीएलचा सामना तेवढाच संघर्षपूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. बंगळूरने चारही सामने जिंकलेले आहेत, तर चेन्नईने गेल्या तीन सामन्यांत विजय मिळवून आपलीही गाडी रुळावर आणलेली आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी\nपंत 'सुपर डुप्पर' नो बॉलही सोडत नसतो, एकदा हा VIDEO पाहाच\nIPL 2021, DCvsSRH : सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना दिल्ली कॅपिटल्सने 159 धावा केल्या. सलामीवीर पृथ्वी शॉ अर्धशतकी खेळीशिवाय दिल्ली संघाच्या आघाडीच्या गड्यांनी लक्षवेधी कामगिरी केली. त्याने 27 चेंडूत 4 चौकार आणि1 षटकारासह 37 धावांची उपयुक्त खेळी केली. कौलने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/continue-autopsy-center-24-hours-a-day-letter-to-the-police-administration-of-the-municipality-nrvk-123389/", "date_download": "2021-05-18T01:12:51Z", "digest": "sha1:XUXFT7636OMIW2NMFKFCF7W572I3QH6G", "length": 12677, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Continue autopsy center 24 hours a day; Letter to the police administration of the municipality nrvk | शवविच्छेदन केंद्र २४ तास सुरु ठेवा; पालिकेचे पोलीस प्रशासनाला पत्र | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nमुंबईशवविच्छेदन केंद्र २४ तास सुरु ठेवा; पालिकेचे पोलीस प्रशासनाला पत्र\nमहानगर पालिकेच्या के.ई.एम, नायर आणि शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र हे त्या वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत चालवली जातात. उपनगरातील जुहू कूपर रुग्णालय, गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालय, बोरिवली भगवती रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र राज्य सरकारच्या जिल्हा पोलिस शल्य चिकित्सक विभागा मार्फत चालवली जातात. त्यामुळे येथील शवविच्छेदन केंद्र २४ तास सुरु ठेवण्याचा अधिकार पोलीस विभागाचा आहे. त्याबाबत पोलीस शल्य चिकित्सक विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने आरोग्य समितीच्या पटलावर मांडली आहे.\nमुंबई : उपनगरातील चार रुग्णालयांत असलेली शवविच्छेदन केंद्र २४ तास सुरु ठेवण्याबाबत महानगरपालिकेने पोलीस शल्य चिकित्सक विभागला पत्र पाठवले आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.\nमहानगर पालिकेच्या के.ई.एम, नायर आणि शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र हे त्या वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत चालवली जातात. उपनगरातील जुहू कूपर रुग्णालय, गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालय, बोरिवली भगवती रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र राज्य सरकारच्या जिल्हा पोलिस शल्य चिकित्सक विभागा मार्फत चालवली जातात. त्यामुळे येथील शवविच्छेदन केंद्र २४ तास सुरु ठेवण्याचा अधिकार पोलीस विभागाचा आहे. त्याबाबत पोलीस शल्य चिकित्सक विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने आरोग्य समितीच्या पटलावर मांडली आहे.\nअशा मृत्यूमुळे मृतांच्या नातेवाईकांना धक्का बसलेला असतो. त्यात संध्याकाळी ६ नंतर शवविच्छेदन होत नसल्याने दुसऱ्या दिवशी दुपारी ���२ वाजेपर्यंत वाट पाहावी लागते. अशा प्रसंगी प्रतीक्षा करणे असह्य असते. त्यामुळे उपनगरातील शवविच्छेदन केंद्रही २४ तास सुरु ठेवावे, अशी मागणी पटेल यांनी केली होती. या प्रस्तावावर प्रशासनाकडून ही माहिती सादर करण्यात आली आहे.\n४५ वर्षांपुढील लाभार्थींचे लसीकरण ठप्प; केंद्राकडून साठाच उपलब्ध नाही\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/13-to-19-july-weekly-horoscope-at-shirur-taluka", "date_download": "2021-05-18T02:31:27Z", "digest": "sha1:D7VE7KB7VIGOHNTMIQVWGEKB2KMJRDAZ", "length": 18151, "nlines": 102, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "13 to 19 july weekly horoscope at shirur taluka", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nनोकरीतील अंतर्गत बाबी समजून घ्याव्या लागतील. तुमचे ध्येय साध्य होईल. त्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. वरिष्ठांचे तडकाफडकी बोलणे असले तरी प्रत्युत्तर करू नका.\nरविवार, 12 जुलै, 2020 11:59 ओंकार जोशी A + A -\nमेष : वरिष्ठांची मदत घ्या\nनोकरीतील अंतर्गत बाबी समजून घ्याव्या लागतील. तुमचे ध्येय साध्य होईल. त्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. वरिष्ठांचे तडकाफडकी बोलणे असले तरी प्रत्युत्तर करू नका. त्यातूनच तुमची प्रगती साध्य होईल. आवश्यक गरजेपुरता पैसा उपलब्ध होईल. सध्या गरज आहे एवढीच अपेक्षा ठेवा. सामाजिक क्षेत्रात मदत करताना नि:स्वार्थी भावना राहील. कौटुंबिक वातावरण बदल घडवणारे आहे. शारीरिक बाबतीत तंदुरुस्त राहाल.\nवृषभ : पैशांची देवाणघेवाण टाळा\nनोकरीतील कर्मचारी वर्गाने सहनशीलता वाढवावी. तुमच्या आवाक्याबाहेर असलेली परिस्थिती सांभाळून घ्यावी लागेल. ती सांभाळताना चिडचिड होऊ देऊ नका. तुमचे काम तुम्ही करत राहा. आर्थिक बाबतीत मात्र व्यावहारिक राहा. पैशांची देवाणघेवाण सध्या तरी टाळा. खर्चाचे ताळतंत्र बिघडू देऊ नका. सार्वजनिक क्षेत्रातील समतोल राखण्याचा प्रयत्न करा. धार्मिकता जपाल. प्रकृती उत्तम राखण्याचा प्रयत्न करा.\nमिथुन : अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील\nनोकरीचा ताळमेळ साधणे सहज शक्य होईल. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन वेळोवेळी घ्यावे लागेल. त्यांचे अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील. लष्करी अधिकारी, रसायन शास्त्रज्ञ, अग्निशामक खात्यातील लोक यांना अनुकूलता राहील. पैशांचे नियोजन करताना खर्चाचा भार जास्त करू नका. मैत्रीच्या नात्यातील दुरावा वाढवू नका. आध्यात्मिक, मानसिक समाधान लाभेल. घरगुती जबाबदारीबरोबर स्वत:ची काळजी घ्या.\nकर्क : आर्थिक गरजा पूर्ण होतील\nनोकरदार वर्गालासुद्धा बदलत्या कार्यपद्धतीतून जावे लागेल. ही कार्यपद्धत कायमस्वरूपी नसल्याने मनावरील तणाव कमी होईल. बऱ्याच अवधीनंतर मिळणारी संधी सोडू नका. आर्थिक गरजा पूर्ण होतील. सार्वजनिक क्षेत्रातील कार्यपद्धती बदलून जाईल. मित्रांकडून मदत मिळेल. नातेवाईकांविषयीची असलेली चलबिचलता कमी करा. धार्मिक बाबतीत धरसोड वृत्ती ठेवू नका. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.\nसिंह : कौटुंबिक कलह वाढवू नका\nनवीन नोकरीचे प्रस्ताव तुमच्यापुढे असतील. असा प्रस्ताव न���कारू नका. मिळालेली नोकरी उत्तम प्रगती करा. वरिष्ठांची कृपा राहील. आर्थिक बाबतीत समाधानी असाल. अपेक्षित फलप्राप्ती झाल्याने उत्साह वाढेल. राजकारणातील संघर्षांचा काळ कमी होईल. तुमचे विचार इतरांवर प्रभाव पाडणारे असतील. कौटुंबिक कलह वाढवू नका. शारीरिक आजारपणे दूर होतील व आरोग्य उत्तम राहील.\nकन्या : पैशाचा योग्य वापर करा\nनोकरदारांनी ठोस पाऊल उचलताना योग्य ती काळजी घ्या. ठरवलेले नियोजन पूर्ण करा. त्यासाठी लागणारा कालावधी वाढवून घ्यावा लागेल. तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागेल. मिळालेल्या पैशाचा योग्य वापर करा. कौटुंबिकबाबतीत मात्र कुटुंबाची काळजी घ्या. वयोवृद्ध व्यक्तींकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच काळजी घेणे हिताचे राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य जपा.\nतूळ : नोकरीतील घडी बिघडू देऊ नका\nउधारीचे व्यवहार करू नका. नोकरीतील घडी बिघडू देऊ नका. तुमचे स्वतचे मत तयार करू नका. काही बदल करावयाचे झाले तर वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. तुमचे काम तुम्ही स्वत करा. आर्थिक अडचणीवर मात करायला शिका. परिस्थितीनुसार खर्चाचे नियोजन करा. स्वतचे स्वहित जपा. कुटुंबाची काळजी घ्या. आरोग्याचे पथ्यपाणी सांभाळा.\nवृश्चिक : चिडचिड कमी करा\nनोकरदार वर्गाने माहिती नसलेल्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा. सुधारित बाजूंचा विचार करा. चिडचिड कमी करा. अनावश्यक खर्च टाळा. बचत करण्याकडे कल असूद्या. जुन्या मत्रीला उजाळा मिळेल. सासुरवाडीकडील नात्यात दुरावा येऊ देऊ नका. जोडीदाराला तुमच्या आधाराची गरज राहील. मानसिक त्रासाचे पाठबळ स्वतहून वाढवू नका.\nधनू : वेळेत काम पूर्ण करावे लागेल\nनोकरदार व्यक्तींना कामाच्या बाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करावे लागेल. त्यासाठी लागणारे मनाचे पाठबळ वाढवा. पैशांचा प्रश्न सुटू लागेल. फार मोठी बचत नाही, पण, आवश्यक गरज पूर्ण होणार आहे. सामाजिक क्षेत्रात असलेली तुमची धडाडी कमी होईल. मित्रांकडून घेतलेली मदत विसरू नका. मुलांसाठी वेळ देणे शक्य होईल. प्रकृतीची साथ उत्तम राहील.\nमकर : कर्तव्य पार पाडाल\nनोकरदारांना एकाच कामात न गुंतता इतर कामातसुद्धा लक्ष घालावे लागेल. अधिकारी वर्ग तुम्हाला कामाचे नियोजन ठरवून देतील. आर्थिक सांगड घालणे आता अवघड होणार नाही. घरगुती प्रश्नांचा भार हलका होईल व तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडाल. ���ध्यात्मिक गोष्टीत राहून मनाची एकाग्रता वाढवा. शारीरिकदृष्टय़ा असणारा त्रास कमी होईल.\nकुंभ : कामाचे कौतुक होईल\nनोकरीतील नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरतील. नोकरीतील बढतीचे योग उत्तम राहतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. तुमचे मानसिक स्थर्य उत्तम राहील. आर्थिकबाबतीत बचतीत वाढ होईल. कौटुंबिक वातावरण छान राहील. जोडीदारासमवेत वेळ घालवणे शक्य होईल. मानसिक द्विधा मन:स्थितीतून बाहेर पडाल. शारीरिकदृष्टय़ा प्रकृतीचे स्वास्थ्य उत्तम ठेवा.\nमीन : तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल\nनोकरीतील संघर्ष कमी होईल. नवीन बौद्धिक कौशल्य प्रगतिपथावर राहील. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल. याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर राहील. आर्थिक संकट कमी होईल, तरीही अचानक खर्चाची तरतूद करावी लागेल. नातेवाईकांकडून आनंदाची वार्ता कानावर येईल. कौटुंबिक सुखाची चाहूल यशस्वी ठरेल. आध्यात्मिक आवड उत्तम राहील. आरोग्याची काळजी कमी होईल.\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9.html", "date_download": "2021-05-18T03:00:26Z", "digest": "sha1:OQRDDVANEHXWGKUVXWEGZK52LBUDGNY6", "length": 9182, "nlines": 126, "source_domain": "zeenews.india.com", "title": "अमित शाह News in Marathi, Latest अमित शाह news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nराज्यपालांची विमान परवानगीसाठी फोनाफोनी, अमित शाहांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री आक्रमक\nराज्यपाल विरुद्ध महाविकासआघाडी वाद वाढणार\nसंजय राऊत यांची पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका\nसंजय राऊत यांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया\nसिंधुदुर्ग | लपून-छपून सरकार स्थापन केलं - अमित शाह\nसिंधुदुर्ग | लपून-छपून सरकार स्थापन केलं - अमित शाह\nसिंधुदुर्ग | लपून-छपून सरकार स्थापन केलं - अमित शाह\nसिंधुदुर्ग | लपून-छपून सरकार स्थापन केलं - अमित शाह\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.\nगृहमंत्री अमित शाह घेणार सौरव गांगुलीची भेट, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा\nसौरव गांगुली राजकारणात येणार\nनिवडणूक येता येता ममता बॅनर्जी या एकट्या राहतील - अमित शाह\nनिवडणूक ( Vidhan Sabha election) येता येता तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या एकट्या राहतील, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे.\nशेतकरी संघटना आणि गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी बैठक\nशेतकरी संघटना आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी चर्चा होणार आहे.\nलडाखमध्ये भाजपचा मोठा विजय, अमित शाहांकडून जनतेचे अभिनंदन\nकेंद्रशासित प्रदेश लडाखच्या स्थापनेनंतर प्रथमच येथे मतदान\nअजित पवार यांच्या अमित शाहांना शुभेच्छा, अनेकांच्या भुवया उंचावल्या\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nदेशात दुसरा लॉकडाऊन लागणार का \nअमित शाह यांची झी न्यूजला विशेष मुलाखत\n'प्रेक्षक चित्रपटगृहात येऊ नये म्हणून उत्तम मार्ग'\nचित्रपट समिक्षक राजा सेन यांची प्रतिक्रिया...\n...म्हणून रूपेरी पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथेवर आधारलेला चित्रपट २०१९ साली प्रदर्शित करण्यात आला होता.\nगृहमंत्री अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल\nआता त्यांची प्रकृती स्थिर आहे.\nगृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती स्थिर, ���२ दिवसांनी एम्समधून डिस्चार्ज\n१८ ऑगस्ट रोजी रुग्णालयात केलं होतं दाखल\n100 वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लू महामारीवर लोकांनी या गोष्टीला औषध समजलं होतं\nतौक्तेच्या तडाख्यात नुकसान झालेल्यांसाठी SBI General Insurance चा दिलासा; मदतीसाठी टास्क फोर्सची स्थापना\nCredit Card वापरणारे कधीच करोडपती होत नाहीत...पण ही माहिती तुमचे लाखो रुपये नक्की वाचवेल\nजाणून घ्या आजच्या पेट्रोल डिझेलच्या किंमती\nTauktae चक्रीवादळ : मुंबई विमानतळासह मोनो, वांद्रे-वरळी सी लिंक बंद; संध्याकाळी वादळ गुजरातकडे\nमौत को छू कर आया रोहित शर्माने सांगितला खतरनाक प्रसंग\nमान्सून स्पेशल : हिंदी सिनेमा पाहायला मिळाला 'पावसाचा रंग'\nशाहीद - मीराच्या नात्यात या कारणांमुळे येवू शकतात विघ्न\n शोएब अख्तरचा संताप सुटला; बॅट घेऊन खेळाडूला मारायला सुटला\nऑस्ट्रेलियाचे खेळाडू आज आपल्या देशात परतणार पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/pruthviraj-chavan-blame-on-center-gov-marathi-news/", "date_download": "2021-05-18T01:56:35Z", "digest": "sha1:T5B6TZ62MNOSEYMI6TUV2IP2QN2KQJIS", "length": 8554, "nlines": 113, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "पृथ्वीराज चव्हाण-म्हणून महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रभावाला केंद्र सरकारच जबाबदार - Times Of Marathi", "raw_content": "\nपृथ्वीराज चव्हाण-म्हणून महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रभावाला केंद्र सरकारच जबाबदार\nसातारा | राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये सध्या चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं.\nआता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले आहेत. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या ही केंद्र सरकारचीच चूक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.\nजागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक महामारी घोषित केल्यानंतरही केंद्र सरकारनं गांभीर्य ओळखलं नाही. दुर्दैवाने मुंबई विमानतळ सुरू ठेवलं. दररोज 16 हजार प्रवासी येत होते. त्या चौदा दिवसात किती प्रवासी आले असतील जे प्रवासी आले त्यांना होम क्वॉरंटाईन केलं नाही त्या���ुळे हा आजार राज्यात पसरला आणि याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.\nकोरोनाच्या परिस्थितीला महाराष्ट्र सरकार चांगल्या प्रकारे सामोरे जात आहे. केंद्र सरकारने काही सूचना असतील तर त्या कराव्यात. राज्य सरकार सर्व सूचनांचं पालन करतंय, असंही ते म्हणाले.\nकेंद्रीयमंत्री रामदास आठवेल यांचा नारायण राणे यांना पाठिंबा\nमृत्यू घराचा पहारा करतांना” :- पोलीस नाईकांचे मनोगत\nनिलेश राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.. आम्ही तृतीयपंथी समूहाच्या बाजूने आहोत-प्रकाश आंबेडकर\nकेंद्रीयमंत्री रामदास आठवेल यांचा नारायण राणे यांना पाठिंबा\nअंतिम वर्ष परीक्षा संदर्भात प्रसादभैय्या सोनवणे यांचे युजीसीला निवेदन\nअंतिम वर्ष परीक्षा संदर्भात प्रसादभैय्या सोनवणे यांचे युजीसीला निवेदन\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/satara/politics-begins-in-corona-vaccination-at-karad-satara-news", "date_download": "2021-05-18T00:57:38Z", "digest": "sha1:PXDMBOBQFC26ZMP4KBK4UMNPYYV4Z2DA", "length": 19558, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कऱ्हाडात कोरोना लसीवरुन 'राजकारण'; नगरसेवक पोस्टरबाजीत गर्क", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nकऱ्हाडात कोरोना लसीवरुन 'राजकारण'; नगरसेवक पोस्टरबाजीत गर्क\nकऱ्हाड (सातारा) : कोविडच्या जागतिक महामारीच्या काळात औषधोपचारासाठी पालिका धडपडत आहे. प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे उभारण्याचे काम ��प्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र, या सुविधा आम्ही वॉर्डात कशा राबविल्या, या पोस्टरबाजीत नगरसवेक गर्क आहेत. मात्र, पोस्टरबाजीत गर्क असलेल्या या नगरसेवकांबद्दल अत्यंत संताप व्यक्त होत आहे. वेळ, काळ न पाहता कऱ्हाडचे नगरसवेक राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काहीही करतील, हेच यातून सिद्ध होत आहे.\nशासनाने कोरोनाचे लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र, या लसीकरणासह तेथे सुविधा दिल्याचे श्रेय लाटण्याचा वाद नगरसेवकांत लागलेला आहे. वर्षाअखेरीस पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने श्रेयवादाचे पेव फुटले आहे. त्यामुळे कोविड लसीकरणालाही नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी राजकीय आखाडा केला आहे. श्रेयवादाचा नगरसेवकांचा हा फंडा नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. पोस्टरबाजीतून वाढलेली राजकीय तेढ अडचणीची ठरल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात लागलेले लसीकरणाचे फ्लेक्स काढण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी फ्लेक्स गायब झाले आहेत, काही फ्लेक्स अद्याप झळकताहेत. ते निघतीलही. मात्र, सोशल मीडियावर आज लसीकरण केंद्राच्या श्रेयवादाची नगरसेवकांसह समर्थकांत शाब्दिक जंग सुरू आहे. सोशल मीडियावर नगरसवेक, आघाड्यांच्या समर्थकांत श्रेयवादाचे जणू फुटलेले धुमारे राजकीय असल्याने प्रत्येक जण बाजू मांडताना दिसतो आहे.\nऑक्सिजनसाठी 'महावितरण'चा आधार, 'नायट्रोक्सिजन'ला दिला वाढीव वीज भार\nशहरात कोविडची स्थिती कठीण आहे, त्याच्याशी सामना करण्यासाठी पालिका धडपडत आहे. प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. सध्या पाच केंद्रे आहेत. लशीचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याने पुढच्या टप्प्याचे नियोजन मागे ठेवले आहे. स्थिती बिकट असतानाच पालिकेतील गटनेत्यांसह ज्येष्ठ नगरसेवक, आघाड्यांचे नेते लसीकरणाच्या राजकीय शो करण्यात मग्न आहेत. लसीकरणाची सुविधा नागरिकांनी आम्हीच पुरविल्याची आवई देणारे फ्लेक्स लावण्याचा धडाका सुरू आहे. एकाने लावल्याने दुसरा त्यात उडी घेतो आहे. त्यामुळे त्या सगळ्यात कोविडचे काम करणाऱ्यांना मारक ठरत आहेत. तरीही त्याचे राजकारण करणाऱ्या नगरसवेकांना त्याचा काहीही फरक पडलेला दिसत नाही. नागरिकांच्या भावना मात्र त्या विरोधात तीव्र आहेत. त्यामुळे लसीकरणाचे होणारे राजकारण थांबवण्याच��� गरज आहे.\n साताऱ्यात सहा तालुके कोरोनाच्या विळख्यात; जिल्ह्यात अनेक गावं 'हॉटस्पॉट'\nशहरात पालिकेने लसीकरण केंद्रे सुरू केली. मात्र, त्यात फ्लेक्स लावण्यावरून श्रेयवाद वाढला. त्यात राजकारण होणार असल्याचे दिसल्याने ते सगळे फ्लेक्स काढून टाकण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप व फ्लेक्सबाजीचे राजकारण थांबले आहे.\n-रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड\nकऱ्हाडात कोरोना लसीवरुन 'राजकारण'; नगरसेवक पोस्टरबाजीत गर्क\nकऱ्हाड (सातारा) : कोविडच्या जागतिक महामारीच्या काळात औषधोपचारासाठी पालिका धडपडत आहे. प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे उभारण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र, या सुविधा आम्ही वॉर्डात कशा राबविल्या, या पोस्टरबाजीत नगरसवेक गर्क आहेत. मात्र, पोस्टरबाजीत गर्क असलेल्या या नगरसेवकांबद्दल अत्यं\nलसीकरणावरुन कऱ्हाडात घाणेरडं राजकारण; कॉंग्रेसची मुख्याधिकाऱ्यांकडे धाव\nकऱ्हाड (सातारा) : कोरोनाला रोखण्याचे सांघिक प्रयत्न कोठेच नसताना केवळ शासकीय यंत्रणेवर दबाव आणून लसीकरणाचे श्रेय लाटण्याचे कऱ्हाडात सुरू असलेले घाणेरडे राजकारण व लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप वेळीच थांबावा, असा इशारा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना दिला.\nकराडजवळ झालेल्या अपघातात भेंडवडेचे दोघे जागीच ठार\nपेठ वडगाव (कोल्हापूर) : कराड तालुक्यातील उंडाळे येथे कराड- रत्नागिरी महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून दुचाकीखाली कोसळल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. मृत हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील आहेत. पूल बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्ता व्यवस्थित न अडवल्याने\nभर पावसात पोलिसांनी जप्त केली 13 किलो गांजाची झाडे\nपाटण (जि. सातारा) : मोरणा विभागामध्ये भर पावसात पाटण पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 किलो 130 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. तीन शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी गांजाचे उत्पादन किती वर्षांपासून सुरू आहे, राजरोस चाललेल्या गांजा शेतीचा दरवळ कोणाला आजपर्यंत का कळाला नाही\nपाटण तालुक्यात पाच गव्यांचा कळप विहिरीत कोसळला; धावडेत मुक्या प्राण्यांचे जीवन धोक्यात\nपाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. कोयन��� आणि चांदोली अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. तेथेही घनदाट जंगल आहे. उन्हाळ्यात डोंगरांना मोठ्या प्रमाणात वणवे लावले जातात. त्यामुळे हिरवेगार डोंगर काळेकुट्ट होतात. वनविभागाला सुद्धा त्याची भनक नसते. वनक्षेत्र असलेले पाणवठे पाण्याअ\nकऱ्हाडात Corona Vaccine नसल्याने सात केंद्र बंद; नागरिकांचे दिवसभर हेलपाटे\nकऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड शहरातील कोरोबाधितांचा मृत्यूदर वाढत असून, शहराचा मृत्यूदर पाच टक्के झाला आहे. त्यामुळे शहरात चिंता वाढली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहणाऱ्या शहरात 119 ऍक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. आजअखेर 103 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पालिकेने कोरोनाच्या विरोधात लढण्य\nघरातील सर्व बाधित, मुलगीसह पत्नीलाही कोरोना; मैत्रीच्या 'Oxygen'ने वाचवले प्राण\nसातारा : कोरोनाबाधित झाल्यानंतर कृष्णा रुग्णालयात तब्बल 20 दिवस आयसीयूमध्ये होतो. त्यातही चार दिवस व्हेंटिलेटरवर, तर 16 दिवस ऑक्सिजनवर (Oxygen) काढले. घरातील सर्व कोरोनाबाधित (Coronavirus) होते. मुलगी साक्षीसह पत्नी संध्या यांनाही कोरोना होता. त्या दोघीही रुग्णालयात होत्या. मला बरे होण्या\nकऱ्हाडात कारवाईचा धडाका; विनामास्क फिरणाऱ्या 80 जणांना दंड\nकऱ्हाड (सातारा) : राज्य सरकारने पुकारलेल्या संचारबंदीला प्रतिसाद न देणाऱ्यांवर पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशाही कारवाई केली. त्यासाठी वेगवेगळ्या पाइंटवर पोलिस तैनात होते. त्यात 80 जणांवर कारवाई करताना पोलिसांनी 16 हजारांच्या दंडाची वसुली केली. एक दुकानही सील करण्यात आले आहे.\nकोयना-कृष्णेच्या प्रीतिसंगमावर सापडला 18 व्या शतकातील अप्रकाशित 'शिलालेख'\nकऱ्हाड (सातारा) : येथील कोयना-कृष्णेच्या प्रीतिसंगमावर 18 व्या शतकातील मंदिरांची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणांचा अभ्यास करताना संकेत फडके यांना अप्रकाशित शीलालेख आढळला. ग्रामदेवता श्री कृष्णामाईच्या मंदिराजवळील नारायणेश्वर मंदिराच्या भिंतीवर तो शिलालेख आहे. त्या शिलालेखाची भाषा मराठी असली\nबाजारपेठेसह मंडई, किराणा दुकानांत Social Distance चा फज्जा\nकऱ्हाड (जि. सातारा) : संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बुधवारी जीवनावश्यक वस्तूंसह अन्य साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. भाजी मंडई, मुख्य बाजारपेठेतील विविध दुकानांसह किराणा माल दुकानांतही नागरिकांनी रांगा लावून ���रेदी केली. गर्दीमुळे शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तर उडालाच,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/kolhapur/babasaheb-ambedkar-jayanti-should-be-celebrated-simply-a292/", "date_download": "2021-05-18T03:01:40Z", "digest": "sha1:6GKKLB3Y5E5RXKOMMSZMXI4OXU7AX2T4", "length": 30998, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी - Marathi News | Babasaheb Ambedkar Jayanti should be celebrated simply | Latest kolhapur News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nमुंबईतील तीन जम्बो कोविड केंद्राचे स्ट्रक्चरल ऑडिट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा\n'म्युकरमायकोसिस'च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nदादर रेल्वे पोलिसांची सतर्कता तान्हुलीची मातेशी घडली भेट; ८०० रुपयांसाठी काकाने पुतणीचे केले अपहरण\nCyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nCoronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान\nना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक्\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nचंद्रपूर : बल्लारपूर पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून दोन ठिकाणी धाड टाकून दोन इसमाकडून १० किलो ४९० ग्राम गांजा जप्त केला.\nपेट्रोल टाकून पेटवून दिले तरुणाला; पेटलेल्या अवस्थेत पोहचला घरी आणि उपचारादरम्यान झाला मृत्यू\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nCorona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद\nचंद्रपूर : बल्लारपूर पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून दोन ठिकाणी धाड टाकून दोन इसमाकडून १० किलो ४९० ग्राम गांजा जप्त केला.\nपेट्रोल टाकून पेटवून दिले तरुणाला; पेटलेल्या अवस्थेत पोहचला घरी आणि उपचारादरम्यान झाला मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nबाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी\nCoronaVirus Kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उद्या बुधवारी साजरा होणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी, प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिली.\nबाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी\nठळक मुद्देबाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : रॅली, मिरवणुका, कार्यक्रमांवर बंदीच\nकोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उद्या बुधवारी साजरा होणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी, प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिली.\nजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतच्या सूचना जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, महापालिका, नगरपालिका अधिकाऱ्यांना पत्राद्वारे पाठवल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत जयंती साजरी करावी.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती नसावेत तसेच तेथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जावे. सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत. या कार्यक्रमाचे ��ेबल नेटवर्कद्वारे अथवा ऑनलाइन प्रक्षेपण करता येईल. स्थानिक प्रशासनाच्या मंजुरीनंतर केवळ आरोग्यविषयक उपक्रम किंवा शिबिरे घेता येतील.\ncorona viruscollectorkolhapurकोरोना वायरस बातम्याजिल्हाधिकारीकोल्हापूर\n, सिडनी वन डे सामन्यातील Viral Couple पुन्हा चर्चेत; जाणून घ्या कारण\nIPL 2021: बुमराहच्या लग्नाच्या वरातीचा धमाल Video व्हायरल, पाहून पोट धरून हसाल\nIPL 2021 : पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतात आला, शाहिद आफ्रिदीच्या टीकेचा सामना केला अन् आता मुंबई इंडियन्ससाठी धमाका करणार\nIPL 2021, MI vs KKR : हार्दिक पांड्याची उणीव MI अशी भरून काढणार; KKRविरुद्ध रोहित शर्मा गोलंदाजी करणार, Video\nराजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्समध्ये कोण जिंकणार\nIPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची भीती खरी होणार, पदार्पणाचा सामना शेवटचा ठरणार; झहीर खानची मोठी घोषणा\nCorona virus collector kolhapur : संभाव्य पूर टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण : दौलत देसाई\ncorona virus In Kolhapur : बिंदू चौकात चार व्यक्ती पॉझिटिव्ह\nCoronaVirus Kolhapur : अवनि संस्थेतील १५ मुलींसह १७ कोरोनाबाधित\nCoronaVirus Kolhapur : कोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमधील गटबाजी उफाळली\nरेमडेसिविरच्या वापराबाबत रुग्णालयांकडून माहिती घ्या, पालकमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3660 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2311 votes)\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nवाढदिवसाला हुलकावणी देत घेतला जगाचा निरोप\nप्रशासनाचे ८० टक्के बेडवर नियंत्रण नाही\nनागपुरात रक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला\nमुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी यूपीतून पळालेली अल्पवयीन मुलगी मिळाली ठाण्यात\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, कोरोना मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nCyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscworld.com/12-august-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-05-18T02:12:43Z", "digest": "sha1:3QCH3XZ6XMGX4RXUHVDUORKANIFFUBES", "length": 10890, "nlines": 216, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "12 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (12 ऑगस्ट 2019)\nसचिन-सेहवागला मागे टाकत विराट-रोहित जोडी ठरली अव्वल :\nदुसऱ्या वन-डे सामन्यात रोहित-विराटने 74 धावांची भागीदारी करत सचिन-सेहवान जोडीचा आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.\nविराट-रोहित जोडीची वन-डे कारकिर्दीतली ही 32 वी अर्धशतकी भागीदारी ठरली आहे. सचिन-सेहवान जोडीच्या नावावर 31 अर्धशतकी भागीदारी जमा आहेत.\nभारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकी भागीदारी करण्याच्या विक्रम हा सचिन-सौरव गांगुली जोडीच्या नावावर आहे. या जोडीने 55 अर्धशतकी भागीदारी केल्या आहेत.\nचालू घडामोडी (11 ऑगस्ट 2019)\n‘आयसीसी’च्या नियमाला ‘बीसीसीआय’चा आक्षेप :\nदेशांतर्गत स्पर्धासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडूंच्या सहभागाबाबत परवानगी घेण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या नियमाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जोरदार आक्षेप घेतला आहे.\nइंडियन प्रीमियर लीग किंवा रणजी करंडकासह अन्य देशांतर्गत स्पर्धासाठी आयसीसीकडून परवानग्या मागण्याची बीसीसीआयची इच्छा नाही.\nआंतरराष्ट्रीय खेळाडूने आपल्या पालक मंडळाने आयोजित केलेल्या ट्वेन्टी-20 लीगसह फक्त एकाच आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळावे, असा आयसीसीचा नवा नियम प्रस्तावित आहे.\nतर आयसीसीने हा नवा नियम बनवला असून आयपीएल, बिग बॅश तसेच रणजी करंडकासह शेकडो देशांतर्गत स्पर्धासाठी संलग्न असलेल्या जगातील सर्व राष्ट्रीय क्रिकेट मंडळांनी आयसीसीची परवानगी घेण्याचे सुचवले आहे.\nतसेच देशांतर्गत स्पर्धाचे आयोजन करताना आयसीसीची भूमिका ही फारच छोटी असते. त्यामुळे आम्ही आमचा आक्षेप, हरकती आणि निरीक्षणे आयसीसीला कळवली आहेत.\nकाश्मिरी खेळाडूंसाठी धोनी सरसावला, क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत :\nभारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी, जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत आहे.\nकाश्मीरमधल्या तरुण खेळाडूंना धोनीच्या अकादमीत मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशीही चर्चा करणार असल्याचं समजतंय.\nधोनीने सध्या 2 महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून तो भारतीय सैन्यदलाच्या 106 TA Battalion (Para) तुकडीत काम करतो आहे.\n12 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय हत्ती दिन\n12 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय युवा दिन\n12 ऑगस्ट 1851 मध्ये आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.\nपहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी 12 ऑगस्ट 1953 मध्ये करण्यात आली.\nनासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – 112 ऑगस्ट 1960 मध्ये ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्य���साठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (13 ऑगस्ट 2019)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/a-big-drop-in-the-gold-silver-door-for-the-fourth-day-in-a-row-nrms-120776/", "date_download": "2021-05-18T02:18:52Z", "digest": "sha1:VT44CHSBRBXN46VL3WJBQTVEBBONW4RT", "length": 10304, "nlines": 166, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "A big drop in the gold-silver door for the fourth day in a row nrms | सलग चौथ्या दिवसानंतर सोने-चांदीच्या दारात मोठी घसरण, जाणून घ्या काय आहे किंमत ? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nToday Gold Rate सलग चौथ्या दिवसानंतर सोने-चांदीच्या दारात मोठी घसरण, जाणून घ्या काय आहे किंमत \nएमसीएक्सवर सोन्याचे वायदा दर 10 ग्रॅमपर्यंत खाली 47456 डॉलरवर गेले आहे. चांदीचा दरही 68709 प्रति किलो आहे. डॉलर होता. गेल्या आठवड्यात चांदीच्या दराला मोठा फकटा बसला आहे. सोन्याने दोन महिन्यांची उच्चांकी म्हणजे 48400 दर गाठला आहे.\nकोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता सोन्याच्या दरांवर मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे. गेल्या आठवड्यातील उच्चांकापेक्षा सोन्याचे दर सुमारे 1000 रुपयांनी कमी झाले आहेत. मंदीच्या जागतिक दरादरम्यान सोन्याच्या किंमतींनी भारतीय बाजारात चौथ्या दिवशी तोटा वाढविला आहे.\nएमसीएक्सवर सोन्याचे वायदा दर 10 ग्रॅमपर्यंत खाली 47456 डॉलरवर गेले आहे. चांदीचा दरही 68709 प्रति किलो आहे. डॉलर होता. गेल्या आठवड्यात चांदीच्या दराला मोठा फकटा बसला आहे. सोन्याने दोन महिन्यांची उच्चांकी म्हणजे 48400 दर गाठला आहे.\nसध्या सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली असली, तरी ती ���द्याप विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे 9000 रुपये कमी आहे. वास्तविक, कोरोनाच्या पहिल्या लाटेने सोन्याच्या किंमतींमध्ये एक नवीन विक्रम स्थापित केला.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/know-how-to-get-rid-of-white-hair-using-potato-peels-nrvb-124645/", "date_download": "2021-05-18T01:41:44Z", "digest": "sha1:EPCDUBX6643CEUPLVJ75DGJ5QGI3WZDT", "length": 12797, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "know how to Get rid of white hair using potato peels nrvb | बटाट्याच्या सालींचा वापर करून पांढऱ्या केसांपासून मिळवा मुक्ती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nफॅशन ब्युटीबटाट्याच्या सालींचा वापर करून पांढऱ्या केसांपासून मिळवा मुक्ती\nतज्ज्ञांच्या मते, हा उपाय अनेक वर्षांपासून वापरात आहे. बटाट्याच्या सालीत स्टार्च एका नैसर्गिक स्वरुपात काम करतो. बटाट्याच्या सालींच्या हेअर मास्क मध्ये व्हिटामिन-ए, बी आणि सी केसांवर असलेला तेलाचा अंश काढून टाकून डोक्यात कोंडा (डँड्रफ) होऊ देत नाही.\nआजकाल अकाली केस पांढरे होणे, केस गळणे ही एक सर्वसामान्य समस्याच झाली आहे. अशातच यापासून मुक्ती मिळवायची असेल तर अनेकदा लोक केमिकलयुक्त रंगाचा वापर करतात. याचे दुष्परिणाम असे होतात की, केस गळती सुरू होते आणि ते कोरडे होवी लागतात. केस निस्तेज होऊ लागतात आणि त्यांची जुनी चमक आणि दमकही संपून जाते. जर आपल्या केसांसोबत असंच काहीसं होत असल्यास एकदा बटाट्याच्या सालींचा वापर करून पाहा. हा केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय आहे. तर जाणून घेऊया याविषयी…\nहेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम बटाट्याच्या साली काढून घ्या. या साली थंड पाण्यात घालून १० मिनिटे उकळत ठेवा. उकळल्यानंतर हे पाणी पूर्ण थंड होऊ द्या. हे पाणी गाळून घेऊन एखाद्या बाटलीत ठेवा.\nहे पाणी आपल्या केसांवर हळूहळू ५ मसाज केल्यानंतर काही काळासाठी ते केसांवर तसेच राहू द्या. हे बटाट्याच्या सालींचं काढलेलं पाणी ३० मिनिटे केसांवर तसेच ठेवा. यानंतर थंड पाण्याने केस धुवा.\nतज्ज्ञांच्या मते, हा उपाय अनेक वर्षांपासून वापरात आहे. बटाट्याच्या सालीत स्टार्च एका नैसर्गिक स्वरुपात काम करतो. बटाट्याच्या सालींच्या हेअर मास्क मध्ये व्हिटामिन-ए, बी आणि सी केसांवर असलेला तेलाचा अंश काढून टाकून डोक्यात कोंडा (डँड्रफ) होऊ देत नाही.\nपहिला लॉकडाऊन, रेसिपीजचा महापूर आणि त्यासाठी केलेला जांगडगुत्ता\nएवढंच नाही बटाट्यात लोह, झिंक, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखी अनेक खनिजद्रव्ये असल्याने केसांची गळतीही यामुळे कमी होते.\nही पद्धत आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अवलंबल्यास लवकरच फरक पडेल. बटाटे केसांसाठी एका नैसर्गिक कंडिशनरचेही काम करतात.\nआठवड्यात ३-४ वेळा केसांना बटाट्याच्या सालीचा ज्यूस किंवा त्याची पेस्ट लावल्याने केसांना चमक येते आणि ते सिल्की होतात.\nआपण या सामान्य घरगुती उपायांचा अवलंब करून केस अकाली पांढरे होण्यापासून वाचवू शकता.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाब���्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/action-against-black-marketeers-of-remdesivir-in-pune-police-arrest-dane-on-karve-road-nrab-120122/", "date_download": "2021-05-18T00:56:34Z", "digest": "sha1:SBEHOJZTOK6GX6W7K7YY5ZVYM35564JL", "length": 12192, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Action against black marketeers of Remdesivir in Pune; Police arrest Dane on Karve road nrab | रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर पुण्यात कारवाई ; कर्वे रस्त्यावर पोलिसांनी केली दाेन जणांना अटक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nपुणेरेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर पुण्यात कारवाई ; कर्वे रस्त्यावर पोलिसांनी केली दाेन जणांना अटक\nपुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करण्याविरुद्ध पोलिसांची जाेरदार माेहीम सुरू आहे. कर्वे रस्त्यावर पोलिसांनी कारवाई करून दाेन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन इंजेक्शन जप्त केले आहेत. राहुल सुनील खाडे (वय २२ रा, सुतार चाळ, पठारे वस्ती ), विजयराज दिनकर पाटील (वय ३१ रा. वडगांव शेरी ) असे अटक आराेपींची नावे आहेत.\nराष्ट्रवादीच्या आमदारांवर हनी ट्रॅपचा प्रयत्न ; तिघांविरोधात गुन्हा\nपोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, हे दाेघे कर्वे रस्त्यावरील एका हाॅस्पिटलच्या जवळ रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार पोलिसांनी गरवारे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमाेर जाऊन पाहणी केली. तेव्हा हे दाेघे संशयास्पदरित्या आढळून आले हाेते. त्यांच्याकडे चाैकशी केल्यानंतर झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे तीन रेमडेसिवीर इंजेक्शन मिळून आले. त्याची ते प्रत्येकी सत्तर हजार रुपयांना विक्री करणार हाेते. त्यांच्याकडे औषध विक्रीचा परवानाही नसल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुक,औषध किमंत नियंत्रण आदेश, जीवनावश्यक वस्तु कायदा, औषधे व साैंदर्य प्रसाधने कायद्यानुसार गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. त्यांच्यािवरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी जयश्री सवदत्ती यांनी फिर्याद दिली आहे. या दाेन्ही आराेपींना न्यायालयाने २७ एपि्रलपर्यंत पोलीस काेठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सदर कारवाई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ ने केली आहे. आजपर्यंत पोलिसांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध विविध पाेिलस ठाण्यात आठ गुन्हे दाखल केले असुन, यात १६ आराेपींना अटक केली असून, पंधरा इंजेक्शन जप्त केले आहेत.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शर��� पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11169/", "date_download": "2021-05-18T01:22:30Z", "digest": "sha1:BV5JRUEMOZKEGXJSR4W5NETUZ5KFGXPP", "length": 11941, "nlines": 82, "source_domain": "aajdinank.com", "title": "पोलिसांनो ! मनोबल खचू देऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nकायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र मुंबई\n मनोबल खचू देऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे\n‘ब्रेक द चेन’ मधील निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश\nमुंबई दि. १५ – कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.\n‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या निर्बंधांच्या अंमलबजावणीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) आनंद लिमये, प्रधान सचिव विनीत अग्रवाल, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.\nराज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. हे सर्व निर्बंध कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वोतोपरी राज्य शासन घ��ते आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलीस प्रशासनाने निर्माण करावा. तसेच अधिकारांचा वापर देखील संवेदनाशीलपणे करण्याचे निर्देश देतानाच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.\n मनोबल खचू देऊ नका,सरकार तुमच्या पाठीशी आहे\nकोरोनाच्या लढाईत पोलीस विभाग अहोरात्र कार्यरत आहे. पोलिसांनी मनोधैर्य खचू न देता कर्तव्य बजवावे, आम्ही आपल्या सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी पोलीस यंत्रणेला दिला.\nजनतेने कोरोनाच्या या लढाईमध्ये शासनास तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करून कोरोनाच्या त्रिसूत्रीचे म्हणजे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे यांचे पालन करावे, असे आवाहन श्री.वळसे पाटील यांनी यावेळी केले.\nपोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यात कलम 144 च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना व अंमलबजावणीची माहिती दिली. मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी ब्रेक द चेन च्या निर्बंधाबाबत माहिती दिली.\n← ब्रेक द चेन अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात कडक निर्बंध लागू\nकोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधानमंत्र्यांना पत्र →\nपिके, मालमत्ता नुकसानीचे पंचनामे गतीने करा;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा\nगोरेगावात २०० कोरोना सैनिक सज्ज\nक्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या – अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास��तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/chennai-super-kings-vs-punjab-kings-ipl-2021-8th-match-live-cricket-score-updates-from-wankhede-stadium-mumbai/articleshow/82102947.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2021-05-18T02:19:07Z", "digest": "sha1:MJVIW2YXH3DHLG6OP4KNW4FPWFM7CIS4", "length": 11719, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nCSK vs PBKS IPL 2021 Highlights : धोनीला २००व्या सामन्यात मिळाली खास भेट\nमहेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईला आतापर्यंत विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आता पंजाब किग्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा संघ पहिला विजय मिळवतो का, याची उत्सुकता नक्कीच सर्वांना असेल. त्यामुळे चेन्नईच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.\nमुंबई, CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आजचा सामना रंगत आहे. या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरबोर्ड - https://maharashtratimes.com/sports/cricket/live-score/pbks-vs-csk/4-16-2021/scoreboard/matchid-kpck04162021201004.cms\nधोनीला २००व्या सामन्यात मिळाली विजयाची भेट\nआज कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा २००वा सामना होता. चेन्नईच्या संघाने या सामन्यात पंजाब किंग्सवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला आणि धोनीचा खास भेट दिली.\nअंबाती रायुडू आऊट, चेन्नईला चौथा धक्का\nसुरेश रैना आऊट, चेन्नईला तिसरा धक्का\nमोईन अली आऊट, चेन्नईला दुसरा धक्का\nचेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड आऊट\nपंजाबच्या संघाने किती धावा केल्या, पाहा...\nपंजाबला मोठा धक्का, शाहरुख खान आऊट\nपंजाबला सहावा धक्का, रिचर्डसन आऊट\nदीपक हुडा आऊट, पंजाबला पाचवा धक्का\nनिकोलस पुरन आऊट, पंजाबला चौथा धक्का\nख्रिस गेल आऊट, पंजाबला तिसरा धक्का\nलोकेश राहुल आऊट, पंजाबला मोठा धक्का\nचेन्नईचा पहिल्याच षटकात पंजाबला धक्का\nचेन्नईचा वेगवान गोलंदाज जिपक चहरने आपल्या पहिल्याच षटकात सलामीवीर मयांक अगरवालला बाद केले. मयांकला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.\nमहेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकली...\nचेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाब किंग्सची आता पहिली फलंदाजी पाहायला मिळणार आहे.\nदुसऱ्या सामन्यातही सुरेश रैनाची बॅट तळपणाल का...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nIPL 2021 : मुंबई इंडियन्सला तिसरा सामना जिंकायचा असेल तर त्यांना ही मोठी चुक सुधारावीच लागेल, पाहा कोणती... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईमोठा दिलासा; करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मृत्यूतही झाली घट\nमुंबईतौत्के चक्रीवादळाचा मुंबईला तडाखा; येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा\nमुंबईतौक्ते: मुंबईच्या समुद्रात दोन मोठी जहाजं भरकटली, ४१० जण अडकले\nमुंबईमुंबईच्या समुद्रातून चक्रीवादळ पुढे सरकले; 'हा' धोका अजूनही कायम\nक्रिकेट न्यूजभारताच्या कसोटी सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाली होती का, आज समोर आलं सत्य...\nमुंबईTauktae Live : मुंबई विमानतळावरील विमानसेवा ११ तासांनंतर झाली सुरू\nमुंबईमुंबईला खूप मोठा दिलासा; ९ मार्चनंतर 'ही' ठरली सर्वात कमी रुग्णसंख्या\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/12/ahmednagar-engineering-students-morcha-matoshree-mumbai.html", "date_download": "2021-05-18T02:28:35Z", "digest": "sha1:DNDDB5A57CF5Y2BO26YTXE43SMRBHKA7", "length": 9675, "nlines": 59, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "बेरोजगार इंजिनिअर विद्यार्थी पायी मोर्चाने धडकणार मातोश्रीवर", "raw_content": "\nबेरोजगार इंजिनिअर विद्यार्थी पायी मोर्चाने धडकणार मातोश्रीवर\nएएमसी मिरर वेब टीम\nबेरोजगार इंजिनिअर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नांची तड लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पायी मोर्चा आंदोलन हाती घेतले आहे. नगरमधील हुतात्मा करवीर चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास बुधवारी (२ डिसेंबर) सकाळी १० वाजता अभिवादन करून ३० विद्यार्थी लेफ्ट-राईट करीत पायी मोर्चाने मुंबईकडे कूच करणार आहेत. नगरमधून सुरू होत असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातील बेरोजगार अभियंत्यांचेही समर्थन मिळाले असून, प्रत्येक जिल्ह्यातून असे बेरोजगार अभियंते अशाच पद्धतीने पायी मुंबईकडे निघणार आहेत.\nसध्याच्या नियोजनानुसार येत्या १५ डिसेंबरला या सर्व पायी मोर्चांनी मुंबईत भेटून एकत्रितपणे मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रश्न सोडवण्याचे साकडे घालण्याचे ठरले आहे. मराठा आरक्षणासाठीचे पायी मोर्चे भाजपच्या सत्ताकाळात राज्यभरात गाजले होते, तशाच पद्धतीने आता बेरोजगार अभियंत्यांचे पायी मोर्चे राज्यात गाजण्याची चिन्हे आहेत.\nअभियांत्रिकी शिक्षणातील सुलभीकरण आणि त्यानंतर नोकरी व्यावसायासंबंधीच्या सुविधा याविषयीच्या मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी २० नोव्हेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. मात्र, त्याची महाविकास आघाडी सरकारने दखल घेतली नसल्याने आता मातोश्रीवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. एक डिसेंबरलाच हा मोर्चा निघणार होता, मात्र या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान असल्याने तो एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे मोर्चाचे संयोजक स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे राज्य समन्वयक यशवंत तोडमल यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव महिलांना पायी मोर्चा��� येता येणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीची वेळ मिळाल्यावर त्या दिवशी महिला व युवती वाहनाने मुंबईत येणार आहेत.\nपहिल्या दिवशी घरचा डबा.. नंतर..\nनगरमधील ३० विद्यार्थी मात्र पुण्यामार्गे पायी मुंबईकडे जाणार आहेत. पहिल्या दिवशी नगर-पुणे रस्त्यावरील सुप्यात पहिला मुक्काम करणार आहेत. रोज २५ ते ३० किलोमीटर अंतर चालण्याचे नियोजन आहे. पहिल्या दिवशी घरून जेवणाचा डबा घेऊन जाणार असून त्यानंतर वाटेत गावोगावी थांबून लोकांना आपल्या प्रश्नांची माहिती देत तसेच त्या गावांतील बेरोजगार अभियंत्यांशी संवाद साधून पुढे वाटचाल करणार आहेत. आर्थिक पाठबळ नसल्याने वाटेत गावकऱ्यांनीच आंदोलकांची जेवणाची व्यवस्था करावी, अशी त्यांची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.\nविद्यार्थ्यांच्या विविध मागण्या-नव्याने अभियांत्रिकी शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना कामांचे कंत्राट मिळण्यासाठी नियम सुलभ करणे, सहा लाखांपर्यंतची कामे विनानिविदा त्यांना उपलब्ध करून देणे, महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीच्यावेळी होणारे गैरप्रकार थांबविणे, त्यासंबंधी आलेल्या तक्रारींनुसार संबंधितांची चौकशी करणे, स्थापत्य आणि वीज अभियंत्यांना कत्रांटदार नोंदणीसाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करावे, औषध निर्माण विभागाच्या विद्यार्थ्यांना मेडीकल दुकान सुरू करण्यासाठी सरकारने कर्ज सुविधा योजना सुरू करावी, अभियांत्रिकीचा व्यावसायिक दर्जा रद्द करावा आणि त्याचे खुल्या प्रवर्गासाठीचे प्रवेश पाच पेक्षा जास्त नसावेत, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागातील भरतीसाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, विद्यार्थ्यांना कामे मिळवून देताना लाचखोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर महाराष्ट्र राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6/", "date_download": "2021-05-18T02:29:51Z", "digest": "sha1:ZOLTVMMZLJ5YTJIFEH4BOGE4UXXDBDMM", "length": 9133, "nlines": 121, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "शिरोडयाच्या विकास��साठी शिरोडकर यांना विजयी करा:तेंडुलकर | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर शिरोडयाच्या विकासासाठी शिरोडकर यांना विजयी करा:तेंडुलकर\nशिरोडयाच्या विकासासाठी शिरोडकर यांना विजयी करा:तेंडुलकर\nगोवा खबर:शिरोडा मतदारसंघाच्या प्रश्नांची सुभाष शिरोडकर यांना चांगली जाण आहे.शिरोडयाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिरोडकर यांना बहुमताने निवडून द्या.तसेच आघाडीत सहभागी होऊन पाडण्यासाठी कारस्थाने करणाऱ्या मगोच्या उमेदवाराला कायमचा धडा शिकवून अद्दल घडवण्याची संधी शिरोडावासीयांसाठी 23 एप्रिल रोजी चालून आली आहे,त्याचे सार्थक करा,असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी वाजे-शिरोडा येथे झालेल्या कोपरा बैठकीत केले.\nयावेळी भाजप शिरोडा मंडळ अध्यक्ष सूरज नाईक,भाजप प्रवक्ता दत्तप्रसाद नाईक यांच्या सह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nशिरोडा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांनी आज दिवसभर शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत बोरी पंचायत क्षेत्रात घरोघरी जाऊन प्रचार केला.सकाळच्या सत्रात कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी बेतोडा परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला.नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्यांना शिरोडयाच्या जनतेने घरचा रस्ता दाखवावा,असे आवाहन गावडे यांनी यावेळी केले.\nसायंकाळी सुभाष शिरोडकर यांनी आपल्या हजारभर समर्थकांच्या जोडीने बोरीतील नवदुर्गा मंदिर ते मुख्य रस्त्यावर प्रचार फेरी काढली.\nरात्री झालेल्या वाजे-शिरोडा परिसरातील 3 कोपरा सभांमध्ये शिरोडकर यांनी विकासाच्या मुद्द्यावर शिरोडावासीयांनी आपल्याला विजयी करावे असे आवाहन केले.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आघाडी मध्ये राहून मगोचे ढवळीकर बंधू आघाडी सरकार विरोधात कशी कारस्थाने रचित होते याची माहिती देत असल्या प्रवृत्तीच्या उमेदवाराला मतदारांनी थारा देऊ नये, असे आवाहन केले.\nPrevious articleश्रीपाद नाईक उद्या वाळपई मतदारसंघ दौऱ्यावर\nNext article20 वर्षात 1 हजार 211 प्रकल्प; श्रीपाद नाईक यांचा कार्य अहवाल प्रसिद्ध\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात ���पयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nगोव्यात पाच ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा\nलॉकडाउनच्या काळात सुरक्षित न्यायदानासाठी उच्च न्यायालयाच्या उपाययोजना\nमम्माज कॉर्नर पाटो प्लाझामध्ये आता ऑल डे डायनिंग\nगेल्या 24 तासांत भारतात 93 हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले\nदिल्लीतील 95 टक्के वायू प्रदूषण स्थानिक घटकांमुळे : प्रकाश जावडेकर\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमास्कच्या टंचाईवर मात करण्यासाठी घरी मास्क बनवा\nग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूटच्या इंटरनॅशनल ट्रेड ट्रेनिंगचा गोमंतकीयांना लाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/actress-mayuri-deshmukh-tell-about-life-after-ashutosh-death-marriage-and-children-nrst-121054/", "date_download": "2021-05-18T00:38:50Z", "digest": "sha1:OOOC37NV7FLX6GRHIN7VHURXVLYT2AY4", "length": 12367, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Actress Mayuri deshmukh tell about life after ashutosh death marriage and children nrst | '....म्हणून मला लग्न करण्याची गरज नाही, त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत', आशुतोषच्या आत्महत्येनंतर मयरीने व्यक्त केली भावना! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nत्याच्या प्रेमावर मी आयुष्य काढू शकते‘….म्हणून मला लग्न करण्याची गरज नाही, त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत’, आशुतोषच्या आत्महत्येनंतर मयरीने व्यक्त केली भावना\n'माझे आशुतोषवर प्रेम आहे आणि ते तसेच राहिल. तो माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते.'\nअभिनेत्री मयुरी देशमुखने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. खुलत��� कळी खुलेना या मालिकेतून मयुरू घराघरात पोहचली. सध्या मयूरी स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिची मालिनी ही भूमिका करत आहे. लवकरच मयूरीचे ‘डिअर आजो’ हे नाटक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.\n‘मोदीजी कृपया राजीनामा द्या’, कंगना रणावतचं ट्विट वाऱ्यासारखं पसरतय, ट्विटमध्ये सचिन, लता मंगेशकरांचाही उल्लेख\nमयूरीचा पती अभिनेता आशुतोष भाकरेने गेल्या वर्षी, जुलै २०२०मध्ये आत्महत्या केली. पण आता मयुरी पुन्हा खंबीरपणे उभी राहिली आहे. एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ‘२०२० हे वर्ष माझ्यासाठी तसेच माझ्या कुटुंबीयांसाठी खूप कठिण होतं. आशुतोष आम्हाला सोडून कायमचा निघून गेला. पण यातून बाहेर पडणे देखील गरजेचे आहे’ असे मयूरी म्हणाली.\nएका रात्रीत सेलेब्रेटी झालेल्या रानूवर पुन्हा आली भीक मागायची वेळ, तिच्या स्वभावामुळेच ओढवली ही परिस्थिती\n‘माझे आशुतोषवर प्रेम आहे आणि ते तसेच राहिल. तो माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते.’ मयूरीला जर भविष्यात मुलं हवी असतील तर असा प्रश्न तिला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर तिने ‘जर तुम्हाला मुलं हवी असतील तर अनेक पर्याय आहेत. तुम्ही दत्तक घेऊ शकता. आणखी देखील खूप पर्याय आहे. त्यासाठी तुम्ही लग्न करण्याची आवश्यकता नाही’ असे उत्तर दिले.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाक���र घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2020/12/04/richest-woman-in-india/", "date_download": "2021-05-18T02:16:05Z", "digest": "sha1:W53H5LRJEZXYAZJCBIKL3UG4HK2S23J6", "length": 15696, "nlines": 181, "source_domain": "yuvakatta.com", "title": "हि आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला, कुठून आली एव्हढी संपती? - YuvaKatta", "raw_content": "\nHome व्यक्तिविशेष हि आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला, कुठून आली एव्हढी संपती\nहि आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला, कुठून आली एव्हढी संपती\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nसर्वात श्रीमंत महिलेबद्दल वाचा सविस्तर….\n‘कोटक वेल्थ हुरुन इंडिया’ ने २०२० मधिल भारतातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची यादी प्रसिध्द केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीची चेयरपर्सन रोशनी नडार मल्होत्रा हि भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहे.\nरोशनी नडार मल्होत्रा यांची एकूण संपती ५४८५० कोटी एव्हढी आहे. त्यांच्यापाठोपाठ बायोकॉन कंपनीच्या किरण मजुमदार शॉ ह्या ३६६०० कोटीच्या संपतीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.\nकोण आहे रोशनी नडार मल्होत्रा\nरोशनी नडार मल्होत्रा ह्या एचसीएल कॉर्पोरेशन मध्ये एग्जीक्युटिव डायरेक्टर आणि सीईओ पदावर विराजमान आहेत. या व्यतिरिक्त रोशनी नडार मल्होत्रा एचसीएल टेक्नोलॉजीज बोर्डाच्या वाइस चेयरपर्सन आणि शिव नडार फाउंडेशनच्या ट्रस्टी सुद्धा राहिलेल्या आहेत.\n३८ वर्षीय रोशनी नडार एचसीएलचे संस्थापक आणि चेअरपर्सन शिव नडार यांची मुलगी आहे. या वर्षी जुलैमध्ये आयटी क्षेत्रातील अव्वल कंपनी एचसीएल कंपनीचे चेअरपर्सन शिव नडार यांनी आपले पद सोडून सर्व जबाबदाऱ्या आपली मुलगी रोशनी नडार मल्होत्रा यांना सोपवल्या आहेत.\nरोशनी नडार यांचे खासगी जीवन.\n२८ वर्षाची असताना कंपनीची सीईओ बनलेल्या रोशनी नडार यांचा जन्म आणि पालन पोषण हे दिल्लीमध्येच झाले आहे. त्यांनी आपले सुरुवाती शिक्षण हे दिल्लीच्या वसंत वैली स्कूल येथून पूर्ण केले आहे.\nअमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न यूनिवर्सिटी येथून त्यांनी ग्रेजुएशन केले, आणि याच यूनिवर्सिटीच्या केल्लोग स्कूल ऑफ मैनेजमेंटमधून तिने एमबीएची डिग्री मिळवली.\n२००९ मध्ये एचसीएल कॉर्पोरेशनमध्ये रुजू होण्यापूर्वी रोशनीने स्काई न्यूज यूके आणि सीएनएन अमेरिका यांच्यासमवेत वृत्त निर्माता म्हणूनही काम केले आहे. २०१० मध्ये त्यांनी एचसीएल हेल्थकेअरचे व्हाईस चेअरमन शिखर मल्होत्रा यांच्याशी लग्न केले आहे. या जोडप्याला अरमान आणि जहान नावाचे दोन अपत्यही आहेत.\nफोर्ब्सच्या १०० शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये सामील होण्याचा सन्मान.\nवन्यजीव आणि संवर्धनाची आवड असणारी रोशनी नडार मल्होत्रा यांनी २०१८ मध्ये हॅविट्स ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टचा मुख्य उद्देश देशातील नैसर्गिक ठिकाणे आणि स्वदेशी वन्यजीव प्रजातींचे संरक्षण करणे हा आहे.\nरोशनी नडार मल्होत्रा ह्या २०१९ मध्ये फोर्ब्सच्या “ द् वर्ल्ड्स मोस्ट पॉवरफुल वुमेन” च्या यादीमध्ये ५४ व्या क्रमांकावर होत्या. या यादीमध्ये लगातार २०१७ ते २०१९ पर्यंत त्यांचे नाव आलेले आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleमध खाताय तर सावधान तुम्ही खात असलेल्या मधात असू शकते 77 टक्के चायनीज शुगर सिरप…\nNext articleतमिळ अभिनेता विजय सेतुपतीचा सेल्समन ते टाॅलीवुडचा सर्वात व्यस्त अभिनेता बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास….\nपुण्यातील ही तरुणी सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी जन’जागृती’ करतेय…\n७० वर्षीय मीनाताईं १६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’…..\nपुण्यातील हे मुस्लीम कुटुंब देतेय कोरोनाच्या लढाईत योगदान….\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी केलीय….\nचित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे आदर्श मांडलाय…\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्यांने कमवले लाखो रुपये\nनोकरीकरते वेळेस त्यांच्याकडे होते फक्त 39 रुपये,आज चीन मध्ये आहे 8 करोड रुपयांचा व्यवसाय…\nममता बॅनर्जी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित….\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\n‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.\nही आहे रामोशी समाजातील पहिली महिला रिक्���ाचालक…\nज्या नसबंदीच्या जोरावर संजय गांधीने देशात भीतीचे वातावरण निर्माण केले होते,...\nदेवीच्या दर्शनासाठी एवढ्या लांब चक्क सायकलवरून प्रवास करतेय हि आजीबाई..\nहिंदी फिल्म इंडस्ट्रिचे खरे ‘जय विरु’ तर,ओम पुरी आणि नसीरूद्दीन शाह...\nदेवाला फोडलेला नारळ खराब निघाल्यास शुभ समजायचे का अशुभ\nसंजू सॅमसनचे शतक गेले वाया: शेवटच्या चेंडूवर किंग्ज इलेव्हन पंजाबने मिळवला...\nकॉनफ्लोर पासून बनवा ही स्वादिष्ट मिठाई; खायला आहे एकदम टेस्टी: अशी...\nसर्वात महागडा बालकलाकार म्हणून ओळखला जाणारा ज्युनिअर अमिताभ बच्चन सध्या काय...\nमागासलेल्या भागात राहणारा हा क्रिकेटर बनलाय दुनियेतील सर्वांत मोठा टी -२०...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/date/2021/04/", "date_download": "2021-05-18T00:30:27Z", "digest": "sha1:FIOBIKEIYAK5XWE2GMXC3RQHMF3WDJ3T", "length": 13915, "nlines": 112, "source_domain": "aajdinank.com", "title": "April 2021 - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलसीच्या उपलब्धतेची मर्यादा, त्यामुळ��� नागरिकांनी लस केंद्रावर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nराज्यातील जनतेला दिल्या महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा राज्यभरात आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ मुंबई ,३० एप्रिल /प्रतिनिधी : राज्यातील १८ ते\nमंत्र्यांनी संबंधित भागातील लोकांशी संपर्कात राहून त्यांना मदत करावी-पंतप्रधान मोदी\nनवी दिल्ली ,३० एप्रिल /प्रतिनिधी देशात कोविड-19 ची दुसरी लाट सुरू झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी आज मंत्री परिषदेची बैठक झाली.\nतिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी 2.45 कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांची कोविन (Co-WIN) पोर्टलवर नोंदणी पूर्ण\nभारतातील एकूण लसीकरणाची संख्या 15.22 कोटींहून अधिक देशभरात 3,86,452 नवे कोरोनारुग्ण,महाराष्ट्रात सर्वाधिक 66,159 रुग्ण गेल्या 24 तासांत देशभरात 19 लाख कोविड चाचण्या एका दिवसातील\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा होणार\nऔरंगाबाद,३० एप्रिल /प्रतिनिधी :- कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी\nकोरोना परिस्थितीत अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांना मोठा दिलासा\nसंस्थांतील कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिकची २ वर्षे राहता येणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मुंबई ,३० एप्रिल\nऔरंगाबाद जिल्ह्यात 1266 कोरोनाबाधित रुग्णांची भर ,28 मृत्यू\nऔरंगाबाद,३० एप्रिल /प्रतिनिधी : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1176 जणांना (मनपा 564, ग्रामीण 612) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 109700 कोरोनाबाधित रुग्ण बरे\nपत्रकारांचे 1मे रोजी राज्यभर आत्मक्लेष आंदोलन\nमुंबई :अर्ज, विनंत्या, आंदोलनं करूनही सरकार पत्रकारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनानं बाधित झालेल्या पत्रकारांचे मृत्यूचे आकडे वाढत आहेत.. सरकारने\nभारत सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 16.33 कोटी मात्रा मोफत पुरवल्या\nराज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 1 कोटीपेक्षा जास्त मात्रा उपलब्ध नवी दिल्ली ,३० एप्रिल /प्रतिनिधी कोविड-19 महामारी विरोधातल्या लढ्यात केंद्र सरकार अग्रस्थानी आहे.\nवाढत्या कोविड संसर्गाचा सामना कारण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्डांचे नागरी प्रशासनाला सहकार्य\nनवी दिल्ली ,३० एप्रिल /प्रतिनिधी देशभरातील कोविड परिस्थिती लक्षात घेत अनेक भागांतील कॅन्टोन्मेंट बोर्डांनी नागरी प्रशासनाला / राज्य सरकारांना सहकार्य\nधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग काम: गुणवत्तापूर्वक व विहित वेळेत करण्याच्या सूचना\nधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पाहणी करोडी येथील टोल प्लाझावर संपूर्ण सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश औरंगाबाद ,३०\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/nutan-mahrashtra-vidya-prasarak-mandal/", "date_download": "2021-05-18T00:56:00Z", "digest": "sha1:EJLMI3USHRG2R4WU7FF64QG5XAF6DPDV", "length": 3246, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Nutan Mahrashtra Vidya prasarak mandal Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : रोटरी सिटीच्या वतीने सॅनिटायझर फूटरेस्ट उपकरणांचे वाटप\nतळेगाव दाभाडे - रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील नवीन समर्थ विद्यालयात सोशल डिस्टन्स व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या सहा माध्यमिक, दोन प्राथमिक शाळांना व ज्युनिअर कॉलेजला…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/55-overyear-police/", "date_download": "2021-05-18T00:44:54Z", "digest": "sha1:7QT3KDW5UF2YF72U6VWVHSVPXIDA2NRB", "length": 6721, "nlines": 107, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "५५ वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश, पगार राहणार सुरु - Times Of Marathi", "raw_content": "\n५५ वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश, पगार राहणार सुरु\n५५ वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश, पगार राहणार सुरु\nकरोना महामारीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलीसांमधील अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली, अनेकांचे यात मृत्यूही झाले. या पार्श्वभूमीवर ५० ते ५५ वयोगटातील पोलिसांना सॉफ्ट ड्युटीज देण्यात आल्या आहेत. तर ५५ वर्षांवरील १२ हजार पोलिसांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या काळात त्यांचा पगारही सुरु राहणार आहे. दरम्यान, पोलिसांना करोनावर उपचारांसाठी गरज पडल्यास १ लाख रुपयांपर्यंत अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत त्यांना कुठल्याही रुग्णालयात मोफत उपचारही घेता येतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पुण्यात येरवडा येथील कोविड रुग्णालयाला त्यांनी भेट दिली यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.\nअरविंद बंसोड मृत्यू प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सहआरोपी करा \nउद्यपासून मुंबई मधील बेस्ट बस सेवा जनतेसाठी धावणार\nउद्यपासून मुंबई मधील बेस्ट बस सेवा जनतेसाठी धावणार\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/rafael-plane/", "date_download": "2021-05-18T01:48:18Z", "digest": "sha1:33ZNTVDUDCO4MN2PCEV7ZW7UKZWEL4QN", "length": 3460, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Rafael Plane Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nराफेल लढाऊ विमानांच्या स्वागतासाठी भारत सज्ज\nअंबाला हवाई तळ परिसरात जमावबंदी लागू; सुरक्षेत वाढ\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\n‘चौकीदार चोर है’च्या विधानावर सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना सल्ला\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nराफेलबाबतच्या निकालामध्ये कोणतीही चूक नाही – केंद्र सरकार\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nमोदींनी राफेल करार करताच फ्रांस सरकारकडून अनिल अबांनींना 1125 कोटींची करमाफी – फ्रेंच…\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nरोहितने स्वतःला सिद्ध करावे – मांजरेकर\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/payal-rahtagi-share-video-blame-pm-narendra-modi-video-goes-viral-netizens-troll-her-nrst-124674/", "date_download": "2021-05-18T02:06:11Z", "digest": "sha1:U6KMQCUFTGW2DESI2LPAL54ANWV4KAD4", "length": 12119, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Payal Rahtagi Share Video Blame Pm Narendra Modi Video Goes Viral Netizens Troll Her nrst | मोदीजी तुम्हाला लाज वाटत नाही का? व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीला अश्रू अनावर! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासि��ह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nमोदीजी तुम्हाला लाज वाटत नाही का व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीला अश्रू अनावर\nपायलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिची खिल्ली उडवलीय. ” कंगनाचं दीदीचं अकाऊंट सस्पेंड झालं तर पायल दीदी ढसाढसा रडू लागली.\nबंगाल विधानसभा निवडणुकींनंतर बॉलिवूडमधूनही अनेकांनी आपलं मत मांडलं आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतला तर बंगाल निवडणूकींवर परखड मत मांडणं चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलंय. कंगना नंतर अभिनेत्री पायल रोहतगीने व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संताप व्यक्त केलाय.\nकंगना जीजी का अकाउंट सस्पेंड हुआ तो पायल जीजी फूट-फूट कर रोने लगी🤣 pic.twitter.com/AeP23jQkCE\nअभिनेत्री पायल रोहतगीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तीला अश्रू आवरणं कठीण झाल्याचं दिसतंय. ती या व्हिडीओत ओक्साबोक्शी रडतेय आणि ती व्यवस्थेवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना दिसतेय. पायलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायलाही सुरुवात केलीय.\nकंगना जीजी का अकाउंट सस्पेंड हुआ तो पायल जीजी फूट-फूट कर रोने लगी🤣 pic.twitter.com/AeP23jQkCE\nया व्हिडीओत पायल म्हणतेय, “मोदीजी तुम्हाला लाज वाटत नाही. जे लोक तुम्हाला सपोर्ट करतात, त्यांच्यासोबत तुम्ही असे वागता. लोक तुमचे फोटो लावून डॉक्टर बनत आहेत. लोकांची फसवणूक करत आहेत. मोदीजी हे ठिक नाही. आम्ही तुम्हाला सपोर्ट नाही करायचा का आम्हालाच का टार्गेट केलं जात आम्हालाच का टार्गेट केलं जात ” असे सवाल पायलने उपस्थित केले आहेत.\nपायलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिची खिल्ली उडवलीय. ” कंगनाचं दीदीचं अकाऊंट सस्पेंड झालं तर पायल दीदी ढसाढसा रडू लागली.” असं म्हणत पायलला ट्रोल केलं. तर एक युजरने ओव्हर अॅक्टिंगचे ५० रुपये कट कर अशा आशयाच मीम शेअर करत पायलला ट्रोल केलंय.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/05/01/dadasaheb-falke-jayanti/", "date_download": "2021-05-18T00:46:33Z", "digest": "sha1:244FXC2ROWVC36GXK43TVDX2RBILK5EA", "length": 18917, "nlines": 180, "source_domain": "yuvakatta.com", "title": "पत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक - YuvaKatta", "raw_content": "\nHome मनोरंजन पत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\nहिंदी सिनेमाचे पितामह दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 मध्ये झाला. त्यांचे खरे नाव धुंडीराज गोविंद फाळके होते. ते केवळ दिग्दर्शक नव्हते तर एक सुप्रसिद्ध निर्माता आणि स्क्रीन लेखक देखील होते. 19 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी 95 चित्रपट आणि 27 लघु चित्रपट केले.\nदादासाहेब फाळके यांना नेहमीच कलेत रस होता. त्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती. 1885 मध्ये त्यांनी जे जे कॉलेज ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. यासह त्यांनी वडोदरा येथील कलाभवन येथून भाई आर्टचे शिक्षण घेतले.\nत्यानंतर त्यांना नाटक कंपनीत चित्रकार म्हणून काम मिळाले. 1903 मध्ये त्यांनी पुरातत्व विभागात छायाचित्रकार म्हणून काम करण्यास सुरवात केली. पण दादासाहेबा���नाही फोटोग्राफीचा कंटाळा आला आणि त्यांनी चित्रपटसृष्टीत आपली कारकीर्द बनविण्याचा निर्णय घेतला.\nआपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्या मित्राकडून काही पैसे घेऊन 1912 मध्ये लंडनला गेले. लंडनमध्ये सुमारे दोन आठवड्यांपर्यंत चित्रपटाच्या निर्मितीबद्दल शिकले आणि त्याच्याशी संबंधीत उपकरणे खरेदी करून मुंबईला परत आले.\nआधी चित्रपट बनवण्यासाठी पैशांची गरज होती. कला नवीन होती, कलाकारही नवीन होता, म्हणून कोणालाही चित्रपटांमध्ये गुंतवणूक करायची इच्छा नव्हती. लोकांना खात्री नव्हती की, दादा साहेब एखादा चित्रपट बनवतील. पण निर्मात्यांना पटवून देण्यासाठी दादासाहेबांनी वनस्पतींच्या विकासावर एक लघुपट बनविला. मग दोघांनी त्यांना पैसे देण्याचे मान्य केले. पण हे पुरेसे नव्हते. दादासाहेबांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले. मालमत्ता देखील गहाण ठेवले. कर्जही घेतले.\nया चित्रपटामध्ये राजा हरिश्चंद्रची पत्नी तारामतीची भूमिका साकारण्यासाठी महिला अभिनेत्रींची आवश्यकता होती. त्यावेळी चित्रपटांमध्ये काम करणे हा एक उत्तम व्यवसाय मानला जात नव्हता. कोणतीही स्त्री या भूमिकेशी सहमत नव्हती. कंटाळून फाळके रेड लाईटच्या भागात गेले. पण तिथे काहीही झाले नाही. त्यानंतर त्यांनी अन्ना साळुंके यांची निवड केली.\nअसे म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दादासाहेब फाळके यांच्या पत्नीने त्यांना खूप सहकार्य केले. त्या स्वत: चित्रपटात काम करणारे सुमारे 500 लोक स्वयंपाक करत. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 15 हजार रुपये लागले, त्या काळी त्या काळात मोठी रक्कम असायची.\n3 मे, 1913 रोजी पहिल्यांदा या चित्रपटाचे प्रदर्शन मुंबई येथील राज्याभिषेक चित्रपटगृहात करण्यात आले. 40 मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि तो सुपरहिट ठरला.\nराजा हरिश्चंद्र चित्रपटाच्या अपार यशानंतर दादासाहेबांनी मोहिनी भस्मासुर या चित्रपटाची निर्मिती केली. सिनेमा जगाच्या इतिहासात हा चित्रपट खूप महत्वाचा आहे, कारण दुर्गा गोखले आणि कमला गोखले या दोन स्त्रिया असणार्या पहिल्या महिला अभिनेत्री होण्याचा मान या चित्रपटाला मिळाला होता. यानंतर ते थांबला नाहीत आणि एकामागून एक सुपरहिट चित्रपट बनवू लागले. दादा साहेबा��चा शेवटचा मूकपट ‘सेतुबंधन’ होता. 16 फेब्रुवारी 1944 रोजी दादासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला.\nभारतीय चित्रपटसृष्टीत दादासाहेबांच्या ऐतिहासिक योगदानामुळे भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ 1969 पासून ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार सुरू केला. हा पुरस्कार भारतीय सिनेमाचा सर्वोच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. देविका राणी चौधरी यांना हा पुरस्कार मिळाला. तामिळ स्टार रजनीकांत यांना नुकताच 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nपंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…\nलोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो: पायलट म्हणून करतोय काम…\nPrevious articleचार वेळा फेल झाल्यानंतर मिळाली आयपीएलमध्ये संधी: वडील आहेत पंजाब पोलीसात ड्रायव्हर…\nNext articleआपला महागडा स्मार्टफोन हरवलायचिंता नको; गुगलच्या ‘या’ फीचरचा उपयोग करुन मिळवा तुमचा फोन\nया गाण्याचे रातोरात विकले होते ७० लाख कॅसेट, खरेदी करण्यासाठी लोक जायचे दुसर्या गावी….\nकिस्सा: या सुपरहिट चित्रपटाचा एक सीन शूट करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना लागले दोन तास\n‘चिठ्ठी आई है’ या गीताचे गीतकार पंकज उधास संजय दत्तच्या ‘या’ चित्रपटामुळे ठरले हिट….\nइमरान हाश्मीसोबत एकापेक्षा एक हॉट फिल्म देणार्या या अभिनेत्रीची कारकीर्द झाली फ्लॉप….\nHappy birthday विक्की कौशल : दिग्दर्शक पित्याला वाटायचे की मुलाने अभिनेत्याऐवजी इंजिनीअर बनावे..\nराजकपूर आणि नर्गिसच्या प्रेमाच्या चर्चा गावातील म्हातारी मंडळी वट्यावर बसून करायचे…\nकंगनाचे जेवढे स्टेटमेंट व्हायरल असतात तेवढ्याच तिच्या प्रेम कहाण्याही मसालेदार आहेत…\nलग्नानंतरही या बॉलिवूड स्टार्समध्ये चालत होते प्रेम संबंध; वैयक्तिक आयुष्यात मिळवली प्रसिध्दी….\nधकधक गर्ल माधुरीशी लग्न करण्यास गायक सुरेश वाडकरांनी दिला होता ‘या’ कारणासाठी नकार..\n कारगिलच्या युद्धात पाकिस्तानी म्हणाले, “तुम्ही माधुरी दीक्षितला दिलं तर आम्ही काश्मीर सोडून देऊ”\nपुण्यातील ही तरुणी सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी जन’जागृती’ करतेय…\nबीपीओमध्ये काम करत होता ‘हा’ गायक; ए आर रेहमानच्या एका कॉलमुळे चमकले नशीब ….\nसहावीत शिकणार्या ‘गीता’न पोलिसांच्या शिट्टीला सुरक्षा कवच बनवलंय…\nस्वरसम्राज्ञी लतादीदी यांच्याबाबतच्या 5 खास माहिती नसलेल्या गोष्टी….\n2020 मध्ये बॉलिवूडने हे 5 महत्वाचे चेहरे गमावले.\nस्वामी समर्थांनी सांगलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्या.\nया २ विद्यार्थिनीने बनवलाय, रोडरोमियोपासून मुलींची सुरक्षा करणारा स्मार्टचाकू…\nपौराणिक कथांतील ह्या ८ व्यक्ती अमर आहेत\nटिपू सुलतान कोण होता\nजगातील एकमेव देश, ज्याला सिकंदर महान सुद्धा जिंकू शकला नाही..\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11387/", "date_download": "2021-05-18T01:36:58Z", "digest": "sha1:B3NF7LMTJKQVFH6HKLEHQOCD5BQTBDEG", "length": 18083, "nlines": 83, "source_domain": "aajdinank.com", "title": "रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारावे-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nरुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारावे-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nकोवीड उपचारांच्या देयक तपासणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या द्वारे लेखा परिक्षकांची नियुक्ती\nऔरंगाबाद, दिनांक 20- कोवीडच्या वाढत्या संसर्गात ऑक्सीजनची उपलब्धता कायम ठेवण्याच्या दृष्टीने रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प तातडीने उभे करावेत. जेणेकरुन भविष्यात वाढीव रुग्ण संख्येच्या प्रमाणात लागणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा रुग्णांना उपलब्ध करुन देणे शक्य होईल, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खासगी रुग्णालयांमधील ऑक्सीजन, रेमेडीसीवीर इंजेक्शन वापराबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, रिता मेत्रेवार, अप्पासाहेब शिंदे, संगीता चव्हाण यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, खाजगी रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व रुग्णालयांना कोरोना संसर्गाच्या गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवत अधिक सर्तकतेने ऑक्सीजनचा वापर रुग्ण उपचारात करण्याचे आवश्यक असल्यांचे सांगून उपलब्ध ऑक्सीजन अत्यंत काटेकोरपणे आणि काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने रुग्णांना, रुग्णालयातील कर्मचारी, सिस्टर, यांना योग्य त्या सूचना देऊन, ऑक्सीजन वापराचे अधिक प्रभावीपणे नियंत्रण करण्याचे श्री. चव्हाण यांनी सूचित केले. तसेच दिवसेंदिवस रुग्ण संख्येचा वाढता आलेख लक्षात घेऊन आणि आता इतर राज्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक प्रामणात ऑक्सीजन साठा इतर राज्यांकडून मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यादृष्टीने रुग्णालयांनी हवेतून ऑक्सीजन वेगळा करुन साठा करण्याची क्षमता वाढवण्याची, त्यादृष्टीने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याची गरज असून, सिग्मा, माणिक, लाइफलाइन या रुग्णालयांप्रमाणे इतर रुग्णालयांनी ही तातडीने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.\nराज्य शासनाकडे जिल्हयाला लागणाऱ्या ऑक्सीजन साठ्याची मागणी करावयाची आहे, त्यासाठी सर्व रुग्णालयांनी त्यांना आवश्यक असलेल्या ऑक्सीजनची मागणी जिल्हा प्रशासनास तत्परतेने सादर करावी. गरजे इतकीच आणि वस्तूनिष्ठ मागणी नोंदवण्यास रुग्णालयांनी प्राधान्य द्यावे, असे सूचीत करुन जिल्हाधिकारी यांनी रेमेडीसीवीर इंजेक्शनचा साठा ही मर्यादित असून मागणी जास्त आहे.त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणेच कटाक्षाने रेमेडीसीवीर, ऑक्सीजन वापर करण्याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. तसेच कोवीड उपचारासाठी शासन दरानेच देयके आकारावी. अतिरिक्त शुल्क घेऊ नये, अन्यथा अशा वाढीव देयकांची प्रशासना मार्फत चौकशी करुन अतिरिक्त आकारलेले पैसे रुग्णास परत करावे लागतील. तरी रुग्णालयांनी वाजवी दरातच कोवीड उपचार करण्यास प्राधान्य द्यावे. या आरोग्य आपत्तीचे गांर्भीय ओळखून सर्व रुग्णालयांनी परस्पर समन्वयातून ऑक्सीजन, इंजेक्शन, रुग्ण उपचार याबाबत एकमेकास सहकार्य करुन रुग्णांला तातडीने योग्य उपचार द्यावे, अशा सूचना श्री. चव्हाण यांनी यावेळी केल्या.\nखाजगी रुग्णालयातील ऑक्सीजन वितरण व्यवस्थेची पाहणी प्रशासनामार्फत करण्यात येणार असून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच ऑक्सीजन वापर रुग्णांसाठी करावा. तसेच 50 खाटा असलेल्या रुग्णालयांनीही स्वत:चे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याच्या सूचना श्री. गव्हाणे यांनी यावेळी दिल्या.\nबैठकीस धूत रुग्णालय, कमलनयन बजाज रुग्णालय, श्रध्दा रुग्णालय, अजंता रुग्णालय, एमजीएम रुग्णालय ओरीयन सिटी रुग्णालय, एम्स रुग्णालय, जेजे प्लस रुग्णालय, यासह इतर खाजगी रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर उपस्थित होते.\nकोवीड उपचारासाठी शासनाचे धोरण व वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश, मार्गदर्शक सूचनांनुसार खाजगी रुग्णालयांनी देयक आकारणे बंधनकारक असून औरंगाबाद जिल्हयातील खाजगी रुग्णालयांकडून आकारली जात असलेली देयके ही अवाजवी स्वरुपात आकारली जाऊ नये, म्हणून सदर देयकांची तपासणी करण्यासाठी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांच्या आदेशान्वये लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यायामार्फत कळविण्यात आले आहे..\nयानूसार सर्व संबंधीत लेखपरीक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या खाजगी रुग्णालायात (DCHC/DCH) दाखल असलेल्या कोवीड 19 रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर अथवा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक रुग्णांस आकारण्यात आलेल्या देयकाची तपासणी करावयाची आहे. रुग्णालयांनी त्यांचेकडील कोवीड 19 रुणांना डिस्चार्ज दिल्या��ंतर अथवा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक रुग्णांकडून आकारण्यात आलेल्या देयकाची रुग्णनिहाय संपूर्ण माहिती रुग्णांचे नाव, रुग्णाचा एसआरएफ आयडी, रुग्णालयातील वास्तव्याचा कालावधी, बिलाची एकूण रक्कम डिस्चार्ज / मृत्यू, शेरा या नमुन्यात ही माहिती रोज रात्री 9.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या abdcolloffice@gmail.com या ईमेलवर कळवणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी कार्यलयाने यांनी कळविले आहे.\n← मंत्रिमंडळ निर्णय:राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासकीय विभागांच्या माल वाहतुकीची परवानगी\nऔरंगाबाद जिल्ह्यात1337 कोरोनाबाधित रुग्णांची भर,37 मृत्यू →\nऔरंगाबाद पालिकेच्या प्रभागाबाबत “जैसे थे” आदेश ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nदेशभर ऑक्सिजन व रेमडेसिविरचा तुटवडा,न्यायालयाचे खडे बोल\nऔरंगाबादमध्ये डॉक्टरचा अतिप्रसंग; विधानसभेत गदारोळ\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/mamata-sent-clear-message-modi-shah-not-invincible-they-can-defeated-says-sanjay-raut", "date_download": "2021-05-18T02:33:49Z", "digest": "sha1:ZB4CAWMWPST4AWG5QXR4A5UE6TJFX6FW", "length": 16152, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"ममतांनी संदेश दिलाय, मोदी-शहा हे अजिंक्य नाहीत त्यांनाही पराभूत करता येतं\"", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\n\"ममतांनी संदेश दिलाय, मोदी-शहा हे अजिंक्य नाहीत त्यांनाही पराभूत करता येतं\"\nनवी दिल्ली : \"नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजिंक्य नाहीत त्यांनाही पराभूत करता येतं, हा महत्वाचा संदेश ममता बॅनर्जी यांनी दिला आहे,\" अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही टिपण्णी केली.\nपश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, तसेच नंदीग्रामच्या जागेवरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विजय झाला आहे. त्यांनी सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला. या सर्व बाबींवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, \"ममता दीदींनी हा संदेश दिलाय की, मोदी-शहा हे अजिंक्य नाहीत त्यांनाही पराभूत करता येतं.\" ममतांचा हा विजय ऐतिकाहासिक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.\nहेही वाचा: ममतांचा विजय हा भाजपच्या 'दीदी ओ दीदी'ला सडेतोड उत्तर - अखिलेश यादव\n\"पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या नेत्यांनी एक कृत्रीम हवा निर्माण केली होती, त्या पोकळ वादळाचा हा पराभव आहे. एका जखमी वाघिणीनं हा एकहाती विजय खेचून आणला आहे. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा विजय आहे\" असंही राऊत यांनी म्हटलं आहे.\nहेही वाचा: उत्तर प्रदेश : कासावीस झालेल्या रुग्णांना त्यानं पुरवला ऑक्सिजन; पोलिसांनी दाखल केला गुन्हा\nपश्चिम बंगालमध्ये भाजपने केंद्रीय संस्थांनाही कामाला लावले होते. बंगालच्या वाघिणीचा जखमी असतानाही विजय झाला आहे. ममताजींनी एकहाती विजय मिळवला आहे, अशा शब्दांत राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे.\n'लशींचा साठा संपल्यानंतर देशात विक्रीस परवानगी'\nभगनानगोला/मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) - कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लशींची खुल्या बाजारात विक्री करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवानगी दिली. मात्र त्याआधीच त्यांनी विदेशात लशी पाठविल्या असल्याने भारतात साठाच संपलेला आहे,’’ अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळव\n'त��णमूल'च्या उमेदवाराचं कोरोनामुळे निधन\nWest Bengal Assembly Election : कोलकाता : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. उर्वरित राज्यांमध्येही कोरोना हळूहळू शिरकाव करू लागला असून पश्चिम बंगालमध्ये त्याचे पडस\nमृतदेहांबरोबर रॅली काढा, ममतादीदींची ऑडिओ क्लिप व्हायरल\nकोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या काही वेळ आधी शुक्रवारी भाजपने तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांची एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यात त्या टीएमसीच्या एका उमेदवाराबरोबर बोलत आहेत. ममता बॅनर्जींनी या ऑडिओत सीतलकूची येथील पक्षाच्या उमेदवाराला बोलताना\nपश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहून ढसाढसा रडली पायल रोहतगी; मोदींना म्हणाली..\nमुंबई - पश्चिम बंगालमधील निवडणूकांचे निकाल जाहीर होऊन चार दिवस झाले. त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात गोंधळही झाला. यावरुन देशभरातून त्या घटनेचा निषेधही करण्यात आला. आता त्यावरुन बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्या घटनेवर परखड प्रतिक्रिया व्यक्त क\nबंगालमध्ये पुन्हा हिंसा; केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला\nकोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक संपल्यानंतर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यामध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले झाल्याचं दिसून आलं आहे. हे हल्ले तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर तृणमूलने हे आरोप फेटाळून लावले आहेत\nप. बंगालमधील हिंसाचारप्रकरणी भाजपची सुप्रीम कोर्टात धाव\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा (West Bengal assembly election 2021) निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी भाजपने (BJP) मंगळवारी सुप्रीम कोर्टात (Supreme court) धाव घेतली. भाजप प्रवक्ते आणि वरिष्ठ वकील गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी पश\n\"सत्तेसाठी केंद्रीय मंत्री रोज होते बंगालमध्ये, पण राज्यासाठी काहीही केलं नाही\"\nकोलकता - ‘‘केंद्र सरकारने (Central Government) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) गेल्या सहा महिन्यांपासून काहीही काम केलं नाही. पण राज्यात सत्ता काबीज करण्याच्या इ���ाद्याने (snatching power) केंद्रीय मंत्री (central ministers) रोज बंगालची वारी करीत होते,’’ अशी टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या\n\"प. बंगालमधून राज्यघटना संपली\"; हिंसाचारावरून राज्यपालांचे ताशेरे\nकोलकता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या मंत्रिमंडळातील ४३ मंत्र्यांचा शपथविधी आज राजभवनामध्ये साधेपणाने पार पडला. राज्यपाल जगदीप धनकर (Governer Jagdeep Dhankar) यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या कार्यक्रमानंतर बोलताना राज्यपालांनी राज्यातील हिंसाचाराबद्दल\nपश्चिम बंगालमध्ये वाढली रुग्णसंख्या; कोरोनाचा निवडणुकीशी संबंध नसल्याचा शहांचा निर्वाळा\nकोलकाता : देशात सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरु आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी, केरळ आणि तमिळनाडू याठिकाणी या निवडणुका पार पडत आहेत. त्यातल्या त्यात अगदी चुरशीची लढत होत आहे ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये. या ठिकाणी सत्ता स्थापन व्हावी म्हणून भाजप आपल्या जीवाचं रान करत आहे. पंतप्रध\nWest Bengal Election - कोलकात्यात बॉम्बहल्ला; जिवितहानी नाही\nपश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. गुरुवारी 35 मतदारसंघात 283 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होईल. या टप्प्यात 84 लाखांहून अधिक मतदार मतदान करतील अशी अपेक्षा आहे. आधीच्या टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनामुळे कडक सुरक्षा व्यवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/the-optimism-of-the-pune-based-entrepreneur-sanjay-randad-even-during-the-corona-period", "date_download": "2021-05-18T01:20:24Z", "digest": "sha1:OAJBBUCAJI6ST6WWGPLP2N5A3CSHKBFS", "length": 17356, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'तोटा झाला तरी मी खचलेलो नाहीये'; कोरोना काळातही पुण्यातील उद्योजकाचा आशावाद", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\n'तोटा झाला तरी मी खचलेलो नाहीये'; कोरोना काळातही पुण्यातील उद्योजकाचा आशावाद\nपुणे : सहा-सात वर्षांपूर्वी मी लातूरहून पुणे शहरात व्यवसाय करण्यासाठी स्थायिक झालो. या शहरात मी कापड व्यवसायाची दोन शोरूम उघडली. एक लक्ष्मी रास्ता आणि दुसरं ढोले पाटील रस्ता. दोनीही दुकाने छान चालली होती. पण गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थोडसं आम्हाला या व्यवसायात मागे खेचले. लक्ष्मी रस्त्यावर असणाऱ्या कापडाच्या दुकानाला दोन लाख रुप���े भाडे होते. सुरवातीचे आठ महिने तोटा सहन केला पण गेल्या महिन्यात राज्यभरातील एकूण सात कपड्यांच्या शोरूम पैकी चार शोरूम बंद करावे लागले. त्यामध्ये लक्ष्मी रस्त्यावर असणार लिनन होग हे शोरूमही बंद कराव लागलं. पण मी बिलकुल खचलेलो नाही. ही कठीण वेळ निघून जाणार आहे. पुन्हा नव्या दमाने नवीन कपड्यांची शोरूम सुरू करणार आहे. कोरोनाच्या निराशाजनक वातावरणात असा आशावादी सूर शोरूमचे मालक संजय रादंड यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केला .\nहेही वाचा: महाराष्ट्रासाठी खुशखबर सर्वांना मिळणार मोफत लस\nएक वर्षापासून कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. याचा फटका अनेक उद्योग व्यवसायास बसला. तसाच कापड व्यवसायास देखील मोठ्या प्रमाणात खिळ बसली. गेल्या वर्षभरात देशात सतत लॉकडाऊन आणि रोगराईने त्रस्त झालेले नागरिक यामुळे साहजिकच कापड व्यवसायाच्या अर्थकरणास फटका बसला. गेल्यावर्षी आणि यावर्षीची लग्नसराई कोरोनात गेली असल्याने त्याचा फटका कापड व्यवसायास बसला. पण जरी चार कापडांची शोरूम रादंड यांना बंद करावी लागली असली तरी ते खचून गेले नाहीत. हे शोरूम मीच उभे केले होते आणि हा कठीण काळ गेल्यानंतरही मीच उभी करणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जायचं कारण नाही. कठीण वेळ येते आणि जाते त्यामुळे आलेल्या संकटासमोर खचून न जाता पुन्हा एकदा आपल्याला नव्या जोमाने उभे राहावे लागेल असे मत मांडले ...\n'तोटा झाला तरी मी खचलेलो नाहीये'; कोरोना काळातही पुण्यातील उद्योजकाचा आशावाद\nपुणे : सहा-सात वर्षांपूर्वी मी लातूरहून पुणे शहरात व्यवसाय करण्यासाठी स्थायिक झालो. या शहरात मी कापड व्यवसायाची दोन शोरूम उघडली. एक लक्ष्मी रास्ता आणि दुसरं ढोले पाटील रस्ता. दोनीही दुकाने छान चालली होती. पण गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थोडसं आम्हाला या व्यवसायात मागे खेचले. लक्ष्मी रस्त्य\nस्वस्तात टिव्ही खरेदीचा मोह पडला तब्बल सहा लाखांना \nपुणे : तब्बल 32 इंची टिव्ही, दोन वर्षांची वॉरंटी आणि तिही अवघ्या साडे सात हजार रुपयांना, अशी भारी 'ऑफर' कोण स्विकारणार नाही. एका विक्रेत्याला ऑनलाईन माध्यमाद्वारे काही जणांनी टिव्ही खरेदीसाठी ही धमाकेदार जाहिरात असल्याचे सांगितले. त्यानेही एक, दोन नव्हे तर तब्बल 140 टिव्ही खरेदीसाठी ऑनलाईन\nससून 'व्हेंटिलेटरवर'; एकाच बेडवर होतायत तिघांवर उपचार\nपुणे : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने चित्र आणखीच विदारक होत चाललं आहे. काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळेना झाला आहे, तर काही ठिकाणी दोन रुग्णांना एकाच बेडवर उपचारासाठी ठेवण्यात आलं आहे. विद्येचं माघेरघर असणाऱ्या पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.\nपुण्यात ‘ब्रेक द चेन’च्या नियमांबाबत स्पष्टता नाही, नियोजन काय करणार\nपुणे : ‘‘नियमांबाबत कोणतीच स्पष्टता नाही. मंडई सुरू आहे; परंतु संचारबंदीही आहे, मग जायचे कसे, किराणा दुकानातून गहू आणले, परंतु दळून आणायचे कोठून, किराणा दुकानातून गहू आणले, परंतु दळून आणायचे कोठून कारण गिरणीच बंद आहे... असे एक ना अनेक प्रश्न आहेत. ‘ब्रेक द चेन’साठी नियम अत्यावश्यकच आहे, त्यामध्ये अधिक स्पष्टता हवी...’’, असे अनुष्का घारे स\nपुण्यात गुन्हेगारी टोळ्यांची भीती दाखवून वृद्ध व्यापाऱ्याकडून मागितली 3 कोटींची खंडणी\nपुणे : गणेश पेठेतील चार मजली इमारत विक्रीचा बहाणा करून कोटी लाख रूपये घेउन जेष्ठाला प्रॉपर्टीची विक्री न करता सराईत आंदेकर आणि घिसाडी गॅंगची भीती दाखवून व्यवहाराव्यतिरिक्त कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिघांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुण्यात खासगी हॉस्पिटल्सना भाड्याने मिळणार सरकारी व्हेंटिलेटर; विभागीय आयुक्तांची परवानगी\nपुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य संस्थांमधील वापरात नसलेले परंतु वापरण्यायोग्य असलेले सरकारी व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना देण्यास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी परवानगी दिली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत राव यांच्याकडे परवानगी माग\nपुण्यात चंदननगरमध्ये व्हेंटिलेटर बेडअभावी आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू\nरामवाडी : व्हेंटिलेटर बेड अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार काल (ता.13 ) चंदननगर येथे घडला. प्रविण परमार (वय 59 ) रा. सोपाननगर वडगावशेरी, यांना गेल्या आठवड्यात ताप आल्याने जवळच्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. ताप कमी होत नसल्याने खराडी येथील कोविड सेंटर येथे स्वॅब\nपुणे महापालिकेत गावांच्या समावेशाबाबतची सुनावणी व्हावी प्रत्यक्ष; कोळेवाडी ग्रामस्थांची मागणी\nदत्तनगर : नव्याने पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमधून, साधारण ४९१ हरकती संबंधित ग्रामस्थांच्या वतीने दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींवर १९ व २० एप्रिल रोजी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यापुढे होणारी सुनावणी ही वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भामुळे ऑनलाइन पद्धतीने होण\nचंदननगर-खराडी भागात कचर्याचे साम्राज्य; नागरिकांकडून सफाईची मागणी\nरामवाडी : चंदननगर भाजी मंडई येथे महापालिकेकडून लावण्यात आलेल्या स्वच्छता फलका खाली कचर्याचे पोती जमा झाल्याने त्या परिसरात राहणारे तसेच त्या भागातून ये -जा करणार्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा वेळेवर उचला जावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्वच्छ सर्वे\nवाघोलीत पहिला कोरोना रुग्ण सापडण्याला एक वर्ष पूर्ण; वर्षभरात 4470 रुग्णांची भर\nवाघोली : वाघोलीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात 4470 रुग्णांची भर पडली. म्हणजे महिन्याला सरासरी 375 रुग्ण आढळून आले. यावर्षी एप्रिलच्या पंधरवड्यात रुग्णांची खूपच झपाट्याने वाढ झाली. दोन लाखांच्या पुढे लोकसंख्या, शहरालगतचे गाव तरीही कोरोनाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/ayushman-khurana/", "date_download": "2021-05-18T03:10:30Z", "digest": "sha1:JBBGEFXB3IFGSMS5KSGXAJTGAYSPERP4", "length": 31969, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आयुषमान खुराणा मराठी बातम्या | Ayushman Khurana, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर���या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्यान�� त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nवडिलांच्या सांगण्यावरुन आयुषमान खुराणाने 10वीत असताना नावात केला होता बदल अन् मग बदलले त्याचे नशीब\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेता आयुषमान खुराणा (Ayushmann Khurrana)आज बॉलिवूड इंडस्ट्रीचा टॉप स्टार आहे. ... Read More\nअक्षय कुमारनंतर कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे सरसावला आयुषमान खुराणा, मुख्यमंत्री सहायता निधीला केली मदत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यपने कोरोनामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. ... Read More\nAyushman KhuranaTahira Kashyapcorona virusआयुषमान खुराणाताहिरा कश्यपकोरोना वायरस बातम्या\nस्पृहा जोशीने आयुष्मान खुरानासाठी कविता का केली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेत्री स्पृहा जोशीने आयुष्मान खुरानासाठी कोणती कविता केली आहे आणि स्पृहाने फक्त आयुष्यमानसाठीच का कविता केली आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ... Read More\nmarathiCelebritySpruha JoshiAyushman Khuranainterviewमराठीसेलिब्रिटीस्पृहा जोशीआयुषमान खुराणामुलाखत\nव्हॅकेशनदरम्यान प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या-आयुष्यमान खुराणा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAyushmann Khurrana incredible trip to the Northeast: या सफरीमध्ये मी निसर्गाचे सौंदर्य अनुभवले, लोकांचे प्रेम मिळाले, आपल्या देशाचा वैविध्यता ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळाली. हा अनुभव माझ्यासाठी एक स्पेशल अनुभव होता आणि या सहलीमुळे मला आपल्या सु ... Read More\nकविता लिहायला या गोष्टींमुळे मिळते प्रेरणा, सांगतोय आयुषमान खुराणा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआयुषमान हा केवळ खूप चांगला अभिनेताच नव्हे तर चांगला गीतकार आणि गायक देखील आहे. ... Read More\nताहिरा कश्यपने हा स्पेशल व्हिडिओ शेअर करत आयुषमान खुराणाला दिल्या अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nताहिराने शेअर केलेल्या व्हिडिओत ताहिरा आणि आयुषमान यांचा आजपर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळत आहे. यामधील काही फोटों प्रचंड जुने आहेत. ... Read More\nAyushman KhuranaTahira Kashyapआयुषमान खुराणाताहिरा कश्यप\n'दम लगाके हैशा'नंतर मी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही-आयुष्यमान खुराना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविकी डोनर आणि त्यानंतर डीएलकेएचच्या यशाने मला प्रेक्षकांना थिएटरमध्ये एका वेगळ्या अनुभूतीची आवश्यकता असल्याचे आणि त्यांची आवड बदलत असल्याचे सांगितले. ... Read More\nशिलाँगमधील तरुण आयुष्यमानला भेटण्यासाठी हॉटेलात शिरले त्यानंतर काय घडले वाचा सविस्तर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआयुष्यमानने त्याच्या टीमला सांगितलं की तो मुलांना वाट पाहत उभं नाही करणार. त्याला लगेचच खाली जाऊन त्या मुलांना भेटायचं आहे. ... Read More\nया प्रकारचा सिनेमा कोणालाही आवडणार नाही, हेच मला सांगितलं जात होतं -आयुषमान खुराणा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n\"टॅबू समजल्या जाणाऱ्या ���िषयांवर सातत्याने सिनेमांच्या माध्यमातून लक्ष वेधायला हवे. कारण त्यामुळे खरंच लोकांची मानसिकता बदलण्यात साह्य होते. टॅबू समजल्या जाणाऱ्या विषयांना सामान्य करण्यासाठी आणि समाजात त्यासंदर्भात ठोस बदल करण्यासाठी बराच वेळ जातो, फा ... Read More\nआयुष्यमान आजही मानतो त्या व्यक्तिचे आभार, म्हणाला- 'तो' फोन आला अन् नशीबच बदलून गेलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआयुष्यमान हा मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स आहे. चित्रपटात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता. ... Read More\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3671 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2319 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्��प्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक संघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11298/", "date_download": "2021-05-18T00:36:05Z", "digest": "sha1:OTC4G7L444MNJRLINQV2CTAFZV6XJ75F", "length": 14884, "nlines": 82, "source_domain": "aajdinank.com", "title": "केवळ 92 दिवसांत 12 कोटींचे लसीकरण करत भारत ठरला जगातील सर्वात वेगवान देश - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nकेवळ 92 दिवसांत 12 कोटींचे लसीकरण करत भारत ठरला जगातील सर्वात वेगवान देश\nगुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, या राज्यांत प्रत्येकी 1कोटीपेक्षा अधिक लसीकरण\nनवी दिल्ली,१८ एप्रिल / प्रतिनिधी\nजगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा भाग असलेल्या भारतातील लसीकरणाने कोविड -19 च्या लसींच्या जवळपास 12 कोटींच्या एकूण मात्रा देण्याचे काम पूर्ण केले आहे.\nआज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 18,15,325 सत्रांद्वारे 12,26,22,590 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.य���पैकी 91,28,146 आरोग्य कर्मचाऱ्यांनी (HCW) लसीची पहिली मात्रा घेतली, 57,08,223 आरोग्य कर्मचाऱ्यांनी (HCW) लसीची दुसरी मात्रा घेतली, 1,12,33,415 आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW पहिली मात्रा) 55,10,238 आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW लसीची दुसरी मात्रा), वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या 4,55,94,522 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा,तर 38,91,294 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा , तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील 4,04,74,993 लाभार्थ्यांना (पहिली मात्रा) तर 10 ,81,759 लाभार्थ्यांना (दुसरी मात्रा) अशा एकूण लसींच्या मात्रा देण्यात आल्या .\nदेशभरात आतापर्यंत दिलेल्या लसींच्या मात्रांपैकी 59.5% लसींच्या मात्रा आठ राज्यांत दिल्या गेल्या आहेत.गुजरात(1,03,37,448), महाराष्ट्र(1,21,39,453),राजस्थान (1,06,98,771) आणि उत्तरप्रदेश (1,07,12,739) या चार राज्यांत प्रत्येकी एक कोटीपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. गुजरात राज्यात एक कोटी लोकांचे लसीकरण दिनांक 16 एप्रिल रोजी पूर्ण झाले तर इतर राज्यांत ही संख्या दिनांक 14 एप्रिल रोजी पूर्ण झाली.भारताने केवळ 92 दिवसांत 12 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण केले आणि भारत हा सर्वात वेगवान देश ठरला.त्याखालोखाल अमेरिका (यू एस) 97 दिवस आणि चीनमध्ये (108 दिवसांत) एवढे लसीकरण झाले.\nगेल्या 24 तासांत एकूण 26 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या.काल (दिनांक 17 एप्रिल 2021) या लसीकरणाच्या 92- व्या दिवशी 26,84,956 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. त्यात 39,998 सत्रांतून 20,22,599 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली, तर 6,62,357 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.\nभारतातील दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत भर पडत आहे.गेल्या 24 तासांत 2,61,500 नव्या रुग्णांची नोंद झाली.महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्यप्रदेश, केरळ, गुजरात, तामिळनाडू आणि राजस्थान या दहा राज्यांत 78.56% नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.महाराष्ट्रात दैनंदिन बाधित रुग्णांत, सर्वाधिक 67,123 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तरप्रदेशमधे 27,334 तर दिल्लीत 24,375 नव्या रूग्णांची नोंद झाली. गेल्या 12 दिवसांत दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 8.00% यावरून 16.69% इतका म्हणजे दुप्पट वाढला आहे.गेल्या एका महिन्यात साप्ताहिक राष्ट्रीय पॉझिटिव्हीटी दर 3.05% वरून 13.54% वर पोचला आहे. या राज्यांपैकी छत्तीसगडमध्ये हा दर सर्वात जास्त म्हणजे 30.38%वर पोहोचला आहे.\nभारतातील सक्रीय बाधित रूग्णसंख्या आता 18,01,316 वर पोचली आहे. देशाती��� एकूण बाधित रुग्णांपैकी 12.18% रूग्ण सक्रीय आहेत. गेल्या 24 तासांत, बाधित रूग्णसंख्येत 1,21,576 सक्रीय रुग्णांची भर पडल्याची नोंद झाली.\nदेशभरातील एकूण बाधित रुग्णांपैकी 65.02% सक्रीय रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड,उत्तरप्रदेश, कर्नाटक, आणि केरळ या पाच राज्यांत आहेत.देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 38.09% रूग्ण केवळ महाराष्ट्रात आहे.भारतातील बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 1,28,09,643 इतकी आहे. देशाचा बरे होण्याचा राष्ट्रीय सरासरी दर 86.62% आहे.गेल्या 24 तासांत 1,38,423 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.गेल्या 24 तासांत 1,501 मृत्यूंची नोंद झाली.मृत्यु झालेल्यांपैकी एकूण 82.94 % मृत्यु दहा राज्यांत झाले आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक दैनंदिन (419) मृत्यूंची नोंद झाली. त्याखालोखाल दिल्लीमध्ये दैनंदिन 167 मृत्यूंची नोंद झाली\n← केंद्र सरकारने फडणवीस आणि भाजपला रेमडेसिवीरची साठेबाजी करण्याची परवानगी दिली आहे का\n४५ वर्षांवरील नागरिकांनो,लस घेतली तरच घराबाहेर पडण्याची परवानगी →\nकोविड – १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी १४१ कोटी ६४ लाख रुपये निधी वितरित – मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार\nमृत्युदर एक टक्क्यापेक्षा कमी आणण्याचा प्रयत्न – पालकमंत्री राजेश टोपे\nऔरंगाबादेत सर्वाधित ३७९ कोरोनाबाधित, 6 बाधितांचा मृत्यू\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन याव�� प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/11892/", "date_download": "2021-05-18T02:33:01Z", "digest": "sha1:T5NZQK7TT5L55BQHJJLXXFRYSEGHWORK", "length": 9214, "nlines": 78, "source_domain": "aajdinank.com", "title": "लातूर जिल्हा पोलिस दलासाठी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहनांचे वितरण - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलातूर जिल्हा पोलिस दलासाठी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहनांचे वितरण\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण\nलातूर,१ मे /प्रतिनिधी \nमहाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शुभ हस्तें आज सकाळी 8.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण संपन्न झाले.\nयावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महानगर पालिका आयुक्त अमन मित्तल हे उपस्थित होते. हा कार्यक्रम covid-19 च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे झाला.\nत्यानंतर जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर यांना जिल्हा पोलिस दलासाठी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहन वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री. देशमुख यांनी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहनास हिरवा झेंडा दाखवून या वाहनांचे लोकार्पण केले.\n← विद्यापीठात महाराष्ट्र दिन साजरा\nउस्मानाबाद: जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण →\nविलासराव देशमुख यांचे स्मृति संग्रहालय उभारण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेने सांस्कृतिक कार्य विभागाकडे जागा हस्तांतरित करण्याच्या सूचना\nआरोग्याच्या कायमस्वरुपी सोयी-सुविधा उपलब्ध करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘महावितरण’ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/husband-former-lieutenant-commander-complains-external-affairs-minister-over-deepti-kales-arrest/", "date_download": "2021-05-18T01:13:44Z", "digest": "sha1:JDL72BER233ZPIWAJDEEPEPH6OUSCDIF", "length": 12059, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "ससूनच्या 8 मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या दीप्ती काळेच्या अटकेवरुन निवृत्त लेफ्टनंट कमांडर पतीने केली होती थेट परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार - बहुजननामा", "raw_content": "\nससूनच्या 8 मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या दीप्ती काळेच्या अटकेवरुन निवृत्त लेफ्टनंट कमांडर पतीने केली होती थेट परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अॅड. दीप्ती काळे यांना पोलिसांनी मध्यरात्रीनंतर घरी जाऊन अटक केली. अटकेनंतर त्यांचे पती निवृत्त लेफ्टनंट कमांडर श्रीवास्तन रामाणी यांनी पोलीस कोठडीत दिप्ती काळेंच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान आजच मोक्का कारवाई झालेल्या दीप्तीचा ससून रुग्णालयातील 8 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, अॅड. दीप्ती काळे ही पोलीस संरक्षणात असल्याने तिच्या मृत्युची नियमानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.\nदिप्पती काळे यांचे पती रामाणी हे कॅनेडियन नागरिक असून सध्या ते कॅनडामध्ये वास्तव्याला आहेत. रामाणी हे इंडियन नेव्हीमध्ये लेफ्टनंट कमांडर होते. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांना पाठविलेल्या पत्रात रामाणी यांनी आपली पत्नी दीप्ती ही लहान मुलासह पुण्यात राहते. यापूर्वी दीप्तीवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आपण पुणे पोलीस आयुक्तांची 2019 मध्ये भेट घेऊन पुरावे दिले होते. पोलिसांनी आता तिला अटक केली आहे. पोलीस कोठडीत तिच्या जीवाला धोका आहे. आपले कोणी नातेवाईक यावेळी पुण्यात नाहीत. कोरोनामुळे चेन्नईहून नातेवाईकांना पुण्यात येणे अशक्य आहे. माझ्याकडे काही पर्याय नसल्याने आपल्याशी पत्रव्यवहार करत असल्याचे रामाणी यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबतची माहिती अॅड. तौसिफ शेख यांनी दिली आहे.\nTags: arrestscomplaintdeathDeepti KaleForeign MinisterhusbandMilind Marathe of Maratha JewelersRetired Lieutenant CommanderSassoonअटकेतक्रारदीप्ती काळेनिवृत्त लेफ्टनंट कमांडरपतीपरराष्ट्रमंत्र्यांमराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठेमृत्यूससून\nAadhaar सोबतचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर विसरलात का 2 मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या, ‘ही’ आहे पूर्ण प्रक्रिया\nMP डॉ. अमोल कोल्हेंचे PM मोदींना पत्र, म्हणाले – ‘केंद्राकडे पडून असलेला खासदारांचा 196 कोटींचा निधी द्या’\nMP डॉ. अमोल कोल्हेंचे PM मोदींना पत्र, म्हणाले - 'केंद्राकडे पडून असलेला खासदारांचा 196 कोटींचा निधी द्या'\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nससूनच्या 8 मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या दीप्ती काळेच्या अटकेवरुन निवृत्त लेफ्टनंट कमांडर पतीने केली होती थेट परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार\nपालघरमध्ये एका घरात तांत्रिकासह 50 लोकांची सुरू होती काहीतरी ‘भानगड’ पोलिसांनी छापा टाकून केलं 27 जणांना अटक\n‘फडणवीसजी, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा’\nकोरोनावर येतंय प्रभावी औषध 2-DG ठरणार रामबाण, DRDO चा ‘प्राणवायू’ लवकरच येणार\nमंत्री बच्चू कडूंचा केंद्र सरकारवर प्रहार, म्हणाले – ‘PM मोदींचं नियोजन चुकलच’\nभाजपचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले – ‘अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/viral/sleep-internship-bangalore-startup-will-pay-for-sleeping/", "date_download": "2021-05-18T02:10:21Z", "digest": "sha1:HUGC3CHCN4JARCYMWQT5WANDBUPHLILX", "length": 8103, "nlines": 55, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "झोपण्यासाठी मिळू शकतात १ लाख रुपय? बंगलोर मधील स्टार्टअप कडून मिळतेय स्लिप इंटर्नशिप! - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nझोपण्यासाठी मिळू शकतात १ लाख रुपय बं���लोर मधील स्टार्टअप कडून मिळतेय स्लिप इंटर्नशिप\nरविवारचे दिवस तर आपल्याकडे काही जण आरामाच्या नावाखाली सबंधं दिवस अगदी कुंभकरणासारखा झोपून व्यतीत करतात तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल\nअसं म्हणतात ज्या शब्दाला किंवा वाक्याला आपण ‘च’ लावतो त्या शब्दाला महत्व प्राप्त होतं…म्हणून आपण म्हणतो\nबेंगलोरमधील एका स्टार्टअप कंपनीकडून चक्क एक स्लिप इंटर्नशिप देण्यात येत आहे. या इंटर्नशिपमध्ये इंटर्नला १०० दिवस दिवसात ९ तास झोपण्यासाठी १ लाख रुपये दिले जाऊ शकतात.\nवेकेफिट इनोव्हेशन्स तर्फे लोकांच्या झोपेच्या पद्धतींवर लक्ष ठेवण्यासाठी ही “स्लीप इंटर्नशिप” या कंपनीकडून आयोजित केली जात आहे. तसेच यात आणखी भर घालणारी गोष्ट म्हणजे या जगातल्या आगळ्या वेगळ्या नोकरीचा ड्रेस कोड असणार आहे चक्क “पायजामा”\nमित्रांनो लाखो करोडो तरुणांच्या स्वप्नातील नोकरी अगदी हक्काने चालून आली आहे बरं का या संधीचे सोनं आपण करायलाच हवं नाही का\nया कंपनीच्या वेबसाईटवर म्हंटल्याप्रमाणे, ही स्लीप इंटर्नशिप म्हणजे आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा एक प्रयत्न आहे. झोपेमुळे आपले आरोग्य संतुलित राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यासाठीचा हे एक पाऊल आहे.\nस्लीप इंटर्नशिपमध्ये आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे\nइंटर्न्सनी कंपनीकडून प्रदान केलेल्या गाद्यांवर १०० दिवस ९ तास तसेच याचसोबत आठवड्यातून ७ रात्री घरी झोपण्याची अपेक्षा कंपनीकडून केली जाईल.\nसदर कंपनीच्या वेबसाईटवर काय लिहिले आहे\n“तुम्ही फक्त झोपा. जितके शक्य असेल तितके झोपा, याचसोबत जितके शक्य तितके स्पर्धात्मक बनण्याचा विचार करा, आपण फक्त विश्रांती घ्या. बाकी सारं काही आमच्यावर सोडा.”\nइंटर्नशिप म्हणजे काही केवळ झोप नव्हे यांच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे –\nकोणत्याही इंटर्नला त्यांच्या ‘कामाच्या’ वेळी लॅपटॉप वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.\nनिवड झालेल्या इंटर्नला १०० दिवसांनंतर काम योग्य प्रकारे पूर्ण केल्यावरच १ लाख रुपये दिले जाणार आहेत.\nझोपेच्या इंटर्नशिपसाठी आपल्याला कोणकोणत्या कौशल्याची आवश्यकता आहे\nकंपनीच्या वेबसाईटनुसार, आपल्याला इंटर्नशिपसाठी आवश्यक असलेले एकमात्र कौशल्य म्हणजे “मनात असलेली झोपेची कट्टर भावना आणि अगदी कमी संधी मिळाल्यावर झोपी जाण्याची जन��मजात क्षमता.”\nआपल्या स्वतःच्या झोपेच्या नोंदीचा पट तोडून काढण्याचा एक अनोखा उत्साह, या उत्कृष्ट कलेवर प्रभुत्व मिळवण्याची अपेक्षा\nसर्वांत महत्वाचं म्हणजे या इंटर्नशिपचा ड्रेस कोड पायजमा..\nकाय मग आहे कि नाही ही आगळी वेगळी इंटर्नशिप आणि आता तुमच्यापैकी किती जण या आगळ्या वेगळ्या इंटर्नशिपमध्ये सहभागी होणार\nया जॉब ला अप्लाय करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा – Click Here\nसामान्य माणसाचं जाऊद्या इथे राष्ट्र्पती भवन देखील असुरक्षित – इतक्या सुरक्षितेत झाली चोरी\nजिओचे अनलिमिटेड पॅक्स ४०% महागणार – जाणून घ्या तुमच्या खिशाला किती कात्री बसणार\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/heart-health-and-electrocardiogram-or-ecg-test-information-in-marathi/articleshow/81245567.cms", "date_download": "2021-05-18T01:10:15Z", "digest": "sha1:KOZT6KTIKGKNR7TH2OILXKLBQGQRYMOT", "length": 19535, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n डॉ. पंकज हरकुट यांनी तुमच्या मनातील ६ प्रश्नांची दिली आहेत सविस्तर उत्तरे\nHeart Health हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी ईसीजी टेस्टबाबत समज-गैरसमजांबद्दलची सविस्तर माहिती या लेखाद्वारे दिली आहे.\n डॉ. पंकज हरकुट यांनी तुमच्या मनातील ६ प्रश्नांची दिली आहेत सविस्तर उत्तरे\nडॉ. पंकज हरकुट, हृदयरोगतज्ज्ञ\nईसीजी म्हणजे इलेक्ट्रो कार्डियोग्राम अर्थात हृदयालेख. हृदयाच्या (Heart Health)रक्ताभिसरण प्रक्रियेत (पंपिंग) हृदय बंद-सुरू होण्यास ‘इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटी’ अथवा ‘विद्युत क्रियाकलाप’ कारणीभूत असतं. ईसीजी चाचणीद्वारे आपण हृदयाच्या इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटीची नोंद करू करून त्याचा आलेख तयार करतो. ईसीजी काढताना छाती, हात आणि पाय येथे छोटे विद्युतघट (इलेक्ट्रोड) लावतात. विद्युत प्रक्रिया पूर्णत्वास नेल्यावर हृदयाच्या एक आलेख प्राप्त होतो. अर्थात, हा आलेख म्हणजे ईसीजी होय.त्यामुळे हृदयाची गतीची नियमितता व अनियमितता कळते, हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यास ईसीजीमध्ये बदल होतात आणि त्यावरून हार्ट अटॅकचे अथवा इस्चेमिय निदान करता येऊ शकतं.\nशिवाय, हृदयाचे स्नायू जाड झालेत का, सोडियम-पोटॅशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट पदार्थ औषधांमुळे हृदयाची झालेली हानी कळू शकते. हृदयाच्या कप्प्यांचा आकार वाढला का, हे देखील ईसीजीवरून सांगता येणं शक्य आहे. जरी हृदयरोगाचं प्राथमिक निदान करण्यासाठी ईसीजी डॉक्टरांना साहाय्यभूत ठरत असलं आणि फार सामान्यतः ही चाचणी केल्या जात असेल, तरी त्याबद्दल मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. प्रस्तुत लेखातून गैरसमज खोडून काढत वास्तविक माहिती आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.\nगैरसमज १: ईसीजी नॉर्मल तर हृदय तंदुरुस्त\nईसीजी नॉर्मल असेल, तर हृदय तंदुरुस्त असतं, हा फार मोठा गैरसमज आहे. एखाद्या व्यक्तीचा ईसीजी नॉर्मल असला तरी त्यास हृदयाच्या समस्या असू शकतात. याउलट एखाद्या व्यक्तीचा ईसीजी अॅबनॉर्मल आढळून आला तरी त्याला समस्या असतेच असं नव्हे. त्यामुळे रुग्णाच्या शारीरिक वैद्यकीय तपासणी आणि हृदयालेख या दोघांचा अभ्यास करून हृदयरोगतज्ज्ञ निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतात अथवा पुढील चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात. ईसीजी नॉर्मल असेल तेव्हा हृदय तंदुरुस्त असेलच असं नव्हे.\n(डोळ्याचा पडदा सरकणे घातक, ही लक्षणे आढळल्यास करू नका दुर्लक्ष)\nगैरसमज २: ईसीजी ‘नेहमीच’ हार्ट अटॅकचं निदान करतं\nईसीजी हार्ट अटॅकचं निदान करायला मदत करतं, हे निश्चितच खरं आहे. पण ‘नेहमीच’ हा शब्द योग्य नव्हे. कारण हार्ट अटॅकच्या सुरुवातीच्या टप्प्यात ईसीजी नॉर्मल असू शकतो. म्हणूनच अशा वेळेस ओळीने ईसीजी करावा लागतो. काही वेळाने पुन्हा केलेल्या ईसीजीमध्ये हार्ट अटॅकचं निदान होऊ शकतं. त्यामुळे ईसीजीमध्ये प्रत्येक वेळेस हार्ट अटॅक निदान होईलच असं नव्हे.\n(मोतिबिंदू होणे म्हणजे नेमकं काय जाणून घ्या या विकाराबाबत तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती)\nगैरसमज ३: ईसीजीमुळे हार्ट फेल्युअरचं निदान होतं\nहार्ट फेल्युअर म्हणजे हृदयाची रक्ताभिसरण करण्याची क्षमता कमी होणं. त्याची अनेक कारणं आहेत. पण जर हृदयाच्या कप्प्यांमध्ये (चेंबर्स) काही असामान्यता अथवा दोष नसतील आणि तरी हृदयाचं रक्ताभिसरण कमी झालं असेल तर ईसीजीवरून त्याचं निदान होणार नाही. त्यामुळे अशा वेळेस ईसीजीमुळ�� हार्ट फेल्युअरचं निदान होऊ शकत नाही.\n(मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार, युवावस्थेतही उद्भवू शकतात या समस्या)\nगैरसमज ४: ईसीजी नॉर्मल तर उच्च रक्तदाब नाही\nईसीजी आणि रक्तदाब यांचा तसा संबंध नाही. रक्तदाब मोजण्यासाठी स्पायग्नोमॅनोमीटर नावाचे उपकरण वापरल्या जाते. त्यामुळे ईसीजी नॉर्मल असेल तर रक्तदाबाचा त्रास नसतो, हा गैरसमज आहे. जर दीर्घकालीन उच्चरक्तदाबामुळे हृदयावर काही परिणाम झाला तर ईसीजीमध्ये ते आढळू शकते.\n(वयोमानानुसार होणारे मॅक्युलर डिजनरेशन, जाणून घ्या या डोळ्यांच्या आजाराची लक्षणे)\nगैरसमज ५: ईसीजी ही वस्तूनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) चाचणी आहे\nईसीजी ही रोगनिदानाला (क्लिनिकल डायग्नोसिस) पुरक चाचणी आहे. जसं रक्ततपासणीच्या निकालात कमी-जास्त काही आढळलं तर रोगनिदान करता येऊ शकतं. पण ईसीजी रिपोर्ट्स आल्यावर त्याची तुलना शारीरिक तपासणीसोबत करूनच निश्चित अर्थ लावता येतो. त्यामुळे ही चाचणी म्हणजे दोन अधिक दोन चार होतात, अशी वस्तूनिष्ठ नव्हे. त्यामुळे ईसीजी बघून तो नॉर्मल आहे असं म्हणू शकतो. पण रुग्ण नॉर्मल आहे का, हे त्यावरून ठामपणे सांगता येणार नाही. त्यासाठी शारीरिक तपासणीचीच आवश्यकता असते.\nगैरसमज ६: ईसीजी नॉर्मल तर ब्लॉकेजेस नाहीत\nहा देखील गैरसमज आहे की, ईसीजी नॉर्मल असेल हृदयात ब्लॉकेजेस नाहीत. हृदयाच्या तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असले तरी देखील ईसीजी नॉर्मल असू शकतो. कारण ही ब्लॉकेजेस हळूहळू तयार होत असतात. ईसीजी काढताना रुग्णास आरामदायक अवस्थेत झोपवलं जातं. अशा परिस्थितीत ब्लॉकेजेस कमी असेल तर हृदयाला होणारा रक्तपुरवठ्यास अवरोध होत नाही आणि ईसीजी नॉर्मल येतो. त्यामुळे अशा रुग्णांना ट्रेड मील टेस्टची आवश्यकता असते. रुग्णाला थोडा व्यायाम करायला सांगून ईसीजीचं योग्य रिडिंग मिळू शकतं. त्यामुळे नॉर्मल ईसीजी म्हणजे नो ब्लॉकेजेस हे विधान चुकीचं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nWeight Loss या ४ संकेतांद्वारे ओळखा शरीरातील हार्मोन्सचं बिघडतंय संतुलन, असं कमी करा वजन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nवास्तू'या' उपायांचा मुख्य दरवाज्यात अवलंब केल्यास असा होईल फायदा\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nमोबाइलApple चा युजर्संना जोरदार झटका, 'हे' तीन डिव्हाइस स्टॉक असेपर्यंतच मार्केटमध्ये राहणार\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ उभारणार ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nक्रिकेट न्यूजकरोनाच्या काळात अश्विनकडून झाली मोठी चुक, मागावी लागली जाहीर माफी\nक्रिकेट न्यूजक्रिकेटमध्ये होणार मोठा भूकंप; क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बॉल टॅम्परिंगची पुन्हा चौकशी\nमुंबईमोठा दिलासा; करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मृत्यूतही झाली घट\nपुणेपुणे जिल्ह्याला 'असा' बसला तौत्के चक्रीवादळाचा फटका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%AA", "date_download": "2021-05-18T02:22:51Z", "digest": "sha1:Q6Q56F3P27IXRN2JTWGFKG3AI76UQ2SM", "length": 5957, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाही करून भारताविरुद्ध जिंकायचे आहे; खेळपट्टीवर कचरा टाकून सुरू आहे न्यूझीलंडचा सराव\nभारताविरुद्धच्या WTC फायनलनंतर निवृत्ती घेणार हा दिग्गज खेळाडू\nपृथ्वी शॉला पोलिसांनी रोखले; नियम धाब्यावर बसवून गोव्याला जात होता, पाहा काय झाले\nभारतीय संघाला मोठा झटका; इंग्लंड दौऱ्यावर जाणारा खेळाडू पुन्हा करोना पॉझिटिव्ह\nटी-२० क्रिकेटम���्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; दिग्गजांना जमले नाही ते या खेळाडूने केले\nविश्वास बसणार नाही; या खेळाडूने चक्क धोनीच्या वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी\nटी-२० वर्ल्डकपसाठी बीसीसीआयचे खास नियोजन; टीम इंडियाला होऊ शकतो फायदा\nYusuf Pathan Retirement: पदार्पणात देशाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या जगातल्या एकमेव क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती\nआज टी-२०ची फायनल; यामुळे भारताविरुद्ध इंग्लंडची प्रतिष्ठापणाला\nIPL 2021च्या पहिल्याच सामन्यात झालाय वर्ल्ड रेकॉर्ड\nधोनीचा विक्रम मागे टाकत हा खेळाडू ठरला टी-२०च्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार\nमोहम्मद अझरुद्दीनची अफलातून कामगिरी; धोनीसह दिग्गजांना जमले नाही, Video\nIND vs ENG पहिली टी-२०: टीम इंडियामध्ये कोणाला मिळणार संधी, जाणून घ्या संभाव्य संघ\nभारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा हा संघ असेल मुख्य दावेदार, इंग्लंडच्या खेळाडूने केली भविष्यवाणी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/ipl-2021/ipl-2021-2nd-match-live-score-csk-vs-dc-live-match-scorecard-chennai-super-kings-delhi-capitals-121041000043_1.html", "date_download": "2021-05-18T00:34:13Z", "digest": "sha1:DQC2BPA3K2FEHGSAWNSBQO5QBWTCCL5Z", "length": 10758, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "IPL 2021, CSK vs DC: धवन-पृथ्वीने तुफानी डाव खेळला, दिल्लीने चेन्नईला 7 गडी राखून पराभूत केले | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nIPL 2021, CSK vs DC: धवन-पृथ्वीने तुफानी डाव खेळला, दिल्लीने चेन्नईला 7 गडी राखून पराभूत केले\nइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021च्या दुसर्याद सामन्यात दिल्ली कॅपिटलने शनिवारी चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला आणि दिल्लीने तीन विकेट गमावून 18.4 षटकांत 189 धावांचे लक्ष्य गाठले. दिल्लीकडून शिखर धवनने 85 आणि पृथ्वी शॉने 72 धावा केल्या. तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली राजधानी जिंकण्यासाठी 189 धावांचे लक्ष्य दिले आहे. सीएसकेकडून सुरेश रैनाने सर्वाधिक 54 धावा केल्या. दिल्ली राजधानीसाठी वेगवान गोलंदाज ख्रिस वॉक्स आणि अवेश खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.\nCSK vs DC IPL 2021 : चेन्नई विरुद्ध दिल्ली दरम्यानचा दुसरा सामना\nIPL: वानखेडे येथे शासनाच्या परव���नगीने रात्री आठ नंतर खेळाडू सराव करू शकतील\nआजपासून 9 वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने 100वे आंतरराष्ट्रीय शतक साकारले होते, अजूनही विक्रम कायम आहे\nIND vs ENG, 4th Test Day -3: भारताने डाव आणि 25 धावांनी विजय मिळवत चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले\nIndvsEng: इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायरचं काय झालं\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nअभिनेत्री सयाली संजीवसोबत जोडण्यात आले ऋतुराज गायकवाडचे ...\nगेल्या हंगामात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये फलंदाजी करणार्या चेन्नई सुपर किंग्जचा ...\nवेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट खेळू इच्छित ...\nवेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची इंग्लंडमधील न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट ...\nसुनील गावसकर यांची भविष्यवाणी : पंत होऊ शकतो टीम इंडियाचा ...\nआयपीएलचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा हुशार आहे. तो त्याच्या चुकांमधून शिकतो आणि ...\nआयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट ...\nडेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि स्टीव्हनं या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएल 2021 मधील ...\nमलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार\nश्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्य���बद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/ipl-2021-delhi-capitals-player-axar-patel-tests-positive-for-covid-19-121040300020_1.html", "date_download": "2021-05-18T01:42:44Z", "digest": "sha1:IQNKD57V7CTWNTMOCNR7BANZRXT3BECE", "length": 13636, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला, अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह ठरला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nIPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला, अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह ठरला\nआयपीएल 2021 सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला. दिल्ली कॅपिटलकडून खेळणारा फिरकीपटू अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आयपीएलची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. अशा परिस्थितीत संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. दिल्ली राजधानीचे कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे यापूर्वीच आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत अक्षर पटेलला कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे संघावर संकट आले आहे.\nवृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, दिल्ली राजधानीचे सूत्रांनी याची पुष्टी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षर पटेल हे आईसोलेशनमध्ये गेले आहेत आणि सर्व प्रोटोकॉलचे अनुसरणं केले जात आहे. कोविड पॉझिटिव्ह असणारा कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणा नंतर अक्षर पटेल दुसरा खेळाडू आहे. 22 मार्च रोजी नितीश राणा यांची कोविड टेस्ट झाली होती जी सकारात्मक होती. यानंतर, त्याने गुरुवारी पुन्हा चाचणी केली, जी नकारात्मक ठरली. आयपीएल या वेळी भारतातील सहा शहरांमध्ये खेळला जाईल. 9 एप्रिल रोजी चेन्नई येथे आयपीएल 2021 चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.\nदिल्ली राजधानी दिल्लीत 10 एप्रिलपासून मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मोहिमेला सुरुवात करणार आहे. या हंगामात दिल्लीच्या कॅपिटल्सचा ऋषभ पंतला आपला कर्णधार म्हणून निवडले आहे. 27 वर्षीय अक्षर पटेलने आयपीएलमधील 97 सामन्यात 80 विकेट्स घेत 913 धावा केल्या आहेत. अक्षर पटेलने नुकताच इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने या मालिकेत तीन कसोटी सामने खेळले आणि 27 बळी घेतले. यासह पटेल पदार्पण कसोटी मालिकेत (किमान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत) सर्वाधिक विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला. त्याच वेळी नितीश राणा यांचा दुसरा अहवाल नकारात्मक झाल्यावर त्याला आपल्या सहकाऱ्यासह प्रशिक्षणाची परवानगी मिळाली.\nइंग्लंडचे सर्व खेळाडू यंदा आयपीएलचा पूर्ण हंगाम खेळणार\nBBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2020 : विजेता कोण\nISWOTY: महिला खेळाडूंना पुरुष खेळाडूंच्या तुलनेत मिळते केवळ एक तृतीयांश प्रसिद्धी : बीबीसी रिसर्च\nपुनीत बालनमराठी सेलेब्रिटी लीग स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव; युसुफ पठाणच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण\nIPL 2021 Auction लाइव स्ट्रीमिंग : केव्हा, कोठे आणि कसे पाहावे जाणून घ्या\nयावर अधिक वाचा :\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nअभिनेत्री सयाली संजीवसोबत जोडण्यात आले ऋतुराज गायकवाडचे ...\nगेल्या हंगामात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये फलंदाजी करणार्या चेन्नई सुपर किंग्जचा ...\nवेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट खेळू इच्छित ...\nवेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची इंग्लंडमधील न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट ...\nसुनील गावसकर यांची भविष्यवाणी : पंत होऊ शकतो टीम इंडियाचा ...\nआयपीएलचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा हुशार आहे. तो त्याच्या चुकांमधून शिकतो आणि ...\nआयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट ...\nडेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि स्टीव्हनं या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएल 2021 मधील ...\nमलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार\nश्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/03/apghat-3/", "date_download": "2021-05-18T00:52:21Z", "digest": "sha1:JL3APMHCFANXH7ZFOGAAZAZXA7FIBWEZ", "length": 6927, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "शिराळ्यात दोन मोटरसायकल ची समोरासमोर धडक : १ ठार ,तर २ गंभीर जखमी – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nशिराळ्यात दोन मोटरसायकल ची समोरासमोर धडक : १ ठार ,तर २ गंभीर जखमी\nशिराळा : येथील गोरक्षनाथ मंदीरानजीक शिराऴा बाहयवळण रस्त्यावरील चैाकात मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत रमेश राजाराम आलुगडे (३५) रा.भाटशिरगाव ता.शिराळा हा युवक जागीच ठार झाला, तर शिवाजी नारायण सुर्यवंशी व मोहन बाबासाहेब सुर्यवंशी रा.बोरगाव ता.वाळवा हे दोघे गंभार जखमी झाले.\nही घटना शुक्रवारी रात्री साडेबारा वाजनेच्या सुमारास घडली.\nया बाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी की, मयत रमेश आलुगडे हा मोटरसायकल वरून शिराळ्या कडून भाटशिरगावाकडे निघाला होता. तर शिवाजी सुर्यवंशी व मोहन सुर्यवंशी हे दोघे मोटरसायकल वरून इस्लामपूरकडे निघाले होते. त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये रमेश हा जागीच ठार झाला,तर शिवाजी व मोहन हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शिराळा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना कराड येथील खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताची नोंद शिराळा पोलीसात झाली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस फैाजदार बी.एम.घुले करत आहेत.\n← शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या घोषणा\nशेतकऱ्याच्या हाकेला भक्कम प्रतिसाद : बांबवडे,सरूड बाजारपेठ कडकडीत बंद →\nपोहाळे येथील नवनाथ स्कूलमध्ये संगणकाची चोर�� प्रकरणी एकास अटक\n…अखेर सापडल्या : लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई\nशिरगावात पुरुष जातीचे एक महिन्याचे अर्भक\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/diidd-divsaancaa-khel/3jxzrrlj", "date_download": "2021-05-18T00:32:26Z", "digest": "sha1:JS4SIAHPGXIFXASKRQ34JPUVVBKSPD5S", "length": 34049, "nlines": 231, "source_domain": "storymirror.com", "title": "दीड दिवसांचा खेळ | Marathi Inspirational Story | Dr Anjushree Metkar", "raw_content": "\nभारत आयुष्य ऑक्सिजन हाॅस्पिटल डाॅक्टर कोरोना व्हेंटिलेटर लाॅकडाउन रुग्णवाहिका रूग्ण\nहॅलो डाॅक्टर, मी दिपिका बापट बोलते. मॅम मला तुमची मदत हवी होती. दिपिका खूपच घाबरलेली वाटत होती तिच्या बोलण्यावरून. तसं आमचे डाॅक्टर-पेशंट नात तिच्या आईपासून जवळपास ३० वर्षांपासून.\nपलिकडून आवाज आला, मॅम मला तुमच्या ओळखीने पास मिळवून द्याल का माझ्या बहिणीला, रागिणीला तातडीने मुंबईला निघायचे आहे आणि आता नेमके लाॅकडाऊन लागले आहे. कृपा करून बघा ना, तुमच्या क्लिनिकमध्ये पोलिस खात्यातील बरेच रूग्ण नेहमीच मी बघते आणि काकांनाही विचाराल, ते सकाळनगर पोलिस डिस्पेंसरीला होते ना बरीच वर्षे त्यांचे ओळखीने काही जमले तर.\nदिपिका अखंड बोलत होती श्वास गच्च दाबून हुंदके देतच. मी तिला मधेच थांबवत म्हटले, अगं आता काय काम आहे मुंबईला एवढे तातडीचे, ते तर सांगशील\nतशी ती सांगू लागली, रागिणीचे यजमान सुनिल हे टिटवाळ्याला फ्लॅटवर एकटेच असतात आणि रागिणीही मुलीसह थेरगावला आई-बाबांबरोबर राहते. सुनिलना गेल्या ४-५ दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला झाला आहे. स्थानिक डाॅक्टरांकडून त्यांनी औषधोपचारही करून पाहिले पण काहीच फरक पडला नाही. तेव्हा डाॅक्टरांचे सल्ल्यानुसार त्यांचे शेजारी त्यांना x-ray काढण्यासाठी घेऊन गेले होते. त्या शेजारच्याच काकांनी फोन करून सांगितले की case serous आहे. तर ताबडतोब येऊन तुमच्या यजमानांना येथून घेऊन जा. मी दुपारपासून सगळीकडे प्रयत्न करून थकले पण लाॅकडाऊन कडक असल्याने कुणी पासचे नावही काढू देत नाही, आम्ही फार चिंतेत आहोत. अचानक आई म्हणाली डाॅक्टरा��ना फोन करून विचार.\nतेवढ्यात माझ्या डोक्यात विचार आला आणि मी तिला म्हटले, थांब बघते पण पासचे काम नाही झाले तरी त्यांना कुठे ऍडमिट करायचे जमते का ते बघुयात. मी माझा वर्गमित्र एसीपी सुरेंद्रला फोन लावला आणि घाईने त्याला सर्व प्रकार कथन केला. त्याला हेही सांगितले की, रूग्णाचा x-ray माझ्याकडे आला आहे. ते बघून रूग्णाची अवस्था जरा अत्यवस्थ दिसते तो Covid-19 suspect वाटतो मला. तू इतकी वर्षे मुंबईला होतास तर तुझ्या ओळखीने आपण रूग्णाला ऍडमिट करू शकतो का रूग्णाची पत्नी मुंबईला पोहोचेपर्यंत एखाद्या मोठ्या हाॅस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट चालू झाली तर बरे होईल आणि तसं जर जमणार नसेल तर पासची काय पोझिशन तेही मला सांग. पण कसंही करून तुझ्या परिचयाच्या व्यक्तींशी संपर्क साधून तू याबाबतीत काय मदत करू शकशील ते कृपा करून मला तत्काळ कळवशील.\nतसा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरेंद्र मला म्हणाला, अंजली तू रूग्णाचे पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर सारे मला तातडीने पाठव. आपण पेशंटला ऍडमिट करावयाची व्यवस्था करूयात पण पासचे नावही काढू नकोस. मी तुला व्यवस्था झाली की कॉल करतोच.\nमी थोडी निश्चिंत झाले पण दिपिकाला सदर माहिती तातडीने माझ्याकडे पाठव आणि मी प्रयत्नात आहेच तुमचेही प्रयत्न चालू असू देत असे सांगत फोन ठेवला आणि सुरेंद्रकडे माहिती पोहोच करत माझा मोर्चा पुढील कामाकडे वळवला.\nएवढ्यात डाॅकला त्याच्या ठाण्याच्या डाॅक्टर मित्राची आठवण झाली. त्याने डाॅक्टर राजन पोरेंना फोन लावला आणि डाॅकने त्यांना state control room चा नंबर विचारला control room मधून msg गेल्यास रूग्णाची लवकर मदत होईल हा विचार होता त्याचा. समोरून डाॅक्टर पोरे आवाक् होत विचारू लागले, अरे तू आता निवृत्त झालास तर तुला कशाला हवा आहे हा नंबर\nतेव्हा घडला प्रकार डाॅकने डाॅक्टर पोरेंना विदीत केला. डाॅ. पोरेंनी म्हटले, तुला माहिती आहेच मुंबईची परिस्थिती किती अवघड आहे ते. कोरोनाची साखळी दिवसेंदिवस वाढतेच आहे पण तू मला ५ मिनीटे दे मी बघतो, असे म्हणून डाॅक्टर पोरेंनी फोन ठेवला.\n५ मिनीट पूर्ण व्हायच्या आतच मला, प्रमोद नांदगावकरचा फोन आला. हे प्रमोद नांदगावकर स्वत:ची नोकरी सांभाळून समाजसेवा म्हणून अडल्या-नडलेल्यांना योग्य ती मदत पोहोचवणारे गृहस्थ. डाॅक्टर पोरेंनी निवृत्तीनंतर समाजसेवा करण्यासाठी red Swastik ही ंसंस्था join केली तेथेच त्यांची या नांदगावकरांबरोबर ओळख झाली होती. मी नांदगावकरांना माझा अल्पपरिचय करून देत रूग्णाची परिस्थिती अत्यवस्थ असल्याचे विदीत केले व लवकरात लवकर रूग्णाला ऍडमिट करणे गरजेचे असून रूग्ण एकटाच असल्याने काळजी व्यक्त केली. रूग्णाची सर्व माहिती देवून x-ray नांदगावकरांना forward केला. नांदगावकरांनी थोड्याच वेळात आपल्याला update करतो म्हणत फोन ठेवला.\nनांदगावकरांनी तो x-ray डाॅ. नितीन इंगळेंना दाखवला. तेव्हा कोविड तज्ज्ञ डाॅ. इंगळेंनी हा रूग्ण खूप अत्यवस्थ असून त्याला तत्परतेने रूग्णालयात भरती करण्याची आवशकता प्रतिपादीत केली. तसेच या रूग्णास कल्याण, डोंबिवली येथील एखाद्या अद्ययावत हाॅस्पिटलला नेण्याची गरजही बोलून दाखवली तसेच रुग्णाचा x-ray काढून बराच वेळ गेला असल्याने आता रूग्णाची परिस्थिती अधिकच गंभीर झाली असण्याची शक्यताही बोलून दाखवली. कल्याणला एखाद्या हाॅस्पिटल जेथे व्हेंटीलेटरसहीत बेड रिकामे असेल त्याची position पाहून तुम्हाला लगेच कळवतो, असे नांदगावकरांना सांगितले.\nनांदगावकरांनी रूग्णाच्या पुण्यातील कुटूंबाशी संपर्क साधला आणि रूग्णाच्या बायकोला सर्व परिस्थितीची कल्पना देत तुम्ही वेळ न दवडता असाल तशा निघा व पास नसल्याने वाटेत तुमची कार पोलिसांनी अडवल्यास मला लगेच फोन करा मी पोलिसांशी बोलेन, असे आश्वासन दिले व स्वत: नांदगावकर रूग्णाच्या दिलेल्या पत्त्याच्या दिशेने रवाना झाले. या सगळ्या फोनाफोनीत आणि प्रयत्नात नांदगावकर रूग्णाचे घरी पोहोचण्यात ४-५ तासांचा अवधी निघून गेला होता. मुंबईतला धुवांधार पाऊस, तेथील दमट हवामानामुळे रूग्ण अधिकच अत्यवस्थ झालाच होता.\nदरम्यान, मला सुरेंद्रचा फोन आला दोन माणसे रूग्णांचे घरी पाठवतो ते रूग्णास ऍडमिट करतील असे त्याने सांगताच रुग्णाची ऍडमिशनची व्यवस्था झाली असून काही मदत लागली, अडचण आल्यास तुला कळवते असे सांगून मी फोन ठेवला. मला तर कधी एकदा रूग्ण ऍडमिट होऊन त्याला योग्य ती मदत मिळते, औषधोपचार चालू होतात असे झाले होते. रूग्णाला वेळेत मदत मिळणे गरजेचे होते. आपण स्वत: डाॅक्टर असूनही या परिस्थितीत काही करू शकत नाही याचे वैषम्य वाटत होते.\nमाझा नांदगावकरांशी रूग्णाच्या नातेवाईकांशी सतत संपर्क चालूच होता. विशेष म्हणजे रूग्णाचे सख्खे भाऊ-बहिणी कल्याण, डोंबिवली, कोपरखैरणे, पनवेल येथ��� वास्तव्यास असूनही रूग्णाचे पत्नीने परोपरीने त्यांना विनवूनही तुम्ही कृपा करून रूग्णास ऍडमिट करा मी पोहोचतेच आहे, असे फोन करूनही रूग्णाचा एकही भाऊ-बहीण मदतीसाठी पुढे सरसावले नाहीत ही अतिशय खेदाची गोष्ट निदर्शनास आली. काय वेळ आणली होती या कोविडने सख्खी, रक्ताची माणसे विचारायला तयार नाहीत, पुढे होऊन मदतीचा हात द्यायला तयार नाहीत हा किती मोठा दैवदूर्विलास, किती दुर्भाग्यकारक आहे हे. आणि हे नांदगावकर नावाचे गृहस्थ केवळ पोटतिडकीने समाजसेवेच्या अत्यंतिक आवडीने स्वत:चा कामधंदा सांभाळून पुढे येतात रूग्णांचे नातेवाईकांना आधार देतात, त्यांना रूग्ण ऍडमिट करण्याचे आश्वासन देतात. नांदगावकरांसारख्या व्यक्तींमधून आजही या भयावह परिस्थितीत माणुसकीचे दर्शन घडते, जणू परमेश्वरच माणसाचे रूपात प्रकट होतो आहे, अशी जाणीव झाली आणि विश्वास “पानिपत“ मधे मारला गेला असे म्हणणे उचित नाही याचाही प्रत्यय आला.\nरात्री साडेबारापर्यंत आमची फोनाफोनी चालूच होती. मी न राहवून रागिणीला झाला का रूग्ण ऍडमिट म्हणून फोन केला तेव्हा ती म्हणाली, मॅम मी मुंबईचे वाटेवर आहे, कल्याण येथील “विठ्ठलकृपा हाॅस्पिटल”मध्ये बेड रिकामे असून नांदगावकरानी ते reserve केले असून स्वतः नांदगावकर ambulance मध्ये सुनिलबरोबर निघाले आहेत असा त्यांचा फोन आला होता. तुम्ही काळजी करू नका मी admit केल्यावर तुम्हाला msg करीनच. संध्याकाळपासूनच्या फोनाफोनीमुळे व मनावरच्या ताणामुळे मलाही श्रांत झाल्यासारखे वाटत होते रात्री १ नंतर मीही शांत झोपून गेले.\nसकाळी ६ वाजताच मला जाग आली. मी उठल्याबरोबर दिपिकाला फोन केला. दिपिका म्हणाली, मी रात्रीच तुम्हाला मेसेज पाठवला आहे. माझे यजमान रागिणीबरोबर गेले आणि ते तिला हाॅस्पिटलमध्ये सोडवून परतही आले. जिजूंना रात्री दीड वाजताच ऍडमिट केले आहे पण त्यांची oxygen level ५० पर्यंत खाली आली होती आणि आताही खूप अस्थिर आहे. जिजू अत्यवस्थ आहेत, असे डाॅक्टराचे म्हणणे आहे. आम्ही खूप काळजीत आहोत.\nमी नित्य दिनक्रमाला सुरुवात केली पण मनात विचार रूग्णाचेच चालू होते. Oxygen level एवढी कमी होत असेल तर रूग्ण वाचणे कठीणच होते हे कळत होते तरी मी दिपिकाच्या प्रत्येक फोनला तिला होईल बरे, होईल बरे म्हणून आश्वस्त करत होते. दुपारी दोनच्या सुमारास मला नांदगावकरांचा फोन आला रूग्ण खूपच अत्यवस्थ असून डाॅक्टरांनी त्यांना Wockhardt hospital ला ऍडमिट करा असे सांगितले आहे. थोड्याच वेळात रागिणीनेही मला डाॅक्टरांचा तातडीने मोठ्या हाॅस्पिटलला हालवण्याविषयीचा निर्णय सांगितला व माझे मत विचारले. डाॅक्टरांनी खूपच घाई केली रूग्ण हलविण्याची म्हणून मीही तिला सल्ला दिला की, आधी ventilator bed कोणत्याही हाॅस्पिटलमध्ये रिकामे आहे का हेबघूनच रूग्णास हलवा. मग पुन्हा एकवार आमची मुंबईस्थित डाॅक्टर मित्रांकडे फोनाफोनी सुरू झाली. एखाद्या हाॅस्पिटलमध्ये असे ventilator सहित bed उपलब्ध आहे का ते आजमावण्यासाठी पण व्यर्थ. शेवटी रूग्णाला सायन हाॅस्पिटलला घेऊन जावे लागले. रूग्णाला व रूग्णांचे नातेवाईकांना तेथील अनुभव काही चांगला आला नाही. कोरोनाच्या या संकटात कक्षसेवक, तातडीच्या सेवेचे डाॅक्टर्स यांच्या भावनाशून्य कृतीचे वर्णन ऐकून मन मात्र विषण्ण झाले. त्यांचे रूग्णांप्रतीचे सौहार्द नष्ट झाल्याचे ऐकून खूप वाईटही वाटले. अत्यवस्थ अवस्थेमुळे आमच्या पेशंटचे प्राणोत्क्रमण मात्र झाले. इतक्या प्रयत्नांनंतरही रूग्ण वाचू शकला नाही याची बोच मात्र जीवाला लागून राहिली.\nएक मात्र खरे, कोरोनाने आपली माणसे दूर ढकलली गेली व दूरची जवळ आणली. What’s up, Fb च्या या तंत्रकुशल जमान्यात माणसं माणसांपासून दूर गेली. पण कोरोनाच्या या लॉकडाऊनमुळे ती घरात एकटी कोंडली गेली तेव्हा त्यांना एकमेकांना भेटण्याची तीव्र ओढ निर्माण झाली. आपले सुख-दु:ख शेअर करण्याची गरज वाटू लागली. सामाजिक जाणीवा वाढीस लागल्या. एकमेकांना मदत करण्यासाठी मदतीचा हात सरसावू लागले. आतापर्यंत self cantered जगणारी माणसे मी नि माझे या मनोवृत्तीतून बाहेर पडताना दिसत आहेत. मग ते गरीबांना मदत करणे असो, संकटात सापडलेल्यांना साथ देणे असो नाही तर मुक्याप्राण्यांची सेवा करणे असो.\nFriend in need friend indeed हे मात्र खरेच आहे. कोरोनाचे काळात अशी अनेक उदार, दिलदार माणसे मला बघायला मिळाली. एरवी “परदु:ख शितल असते“ असे म्हणणारी माणसे मात्र दुसऱ्याचे दु:ख आपले समजून एकमेकांसाठी झटताना पाहून खूप समाधान वाटले. “मला काय त्याचे“ या मानसिकतेतून समाजमन बाहेर पडताना पाहून खूप आनंदही वाटतो. घरातील वृद्धांची काळजी घेणे, त्यांचेबरोबर वार्तालाप करणे, त्यांचेबरोबर सुख-दुःख वाटणे या गोष्टी घराघरात घडताना पाहून, वृद्धांचे हासरे भाव पाहून मन सुपाएवढे मोठे झाले. प��ल्य-पालक सामंजस्यही या कोरोनाने वाढीस लावले. आपल्या लहानग्यांना आपल्या प्रेमाची, मायेची गरज आहे, आपल्या पैशांची किंवा महागड्या खेळण्यांची नाही याची जाणीव पालकांच्या मनांत रूजू लागली आहे. हा तर नात्यांसाठी सुगीचा काळच म्हणावा लागेल. सहवासाने प्रेम वाढते या लाॅकडाऊनमुळे सहवास वाढला आणि नात्यांचे पदर एकएक करून मोकळे होऊ लागले. जीवनाची अशाश्वतता या कोरोनामुळे अधिकच गडद झाली. त्यामुळे जाती, धर्म, पंथाचे पगडा बहिष्कारून लोकांमध्ये माणूस म्हणून माणसाप्रती आस्था निर्माण झाली. “लहू का एक रंग, चलो साथ चले संग संग” हे ब्रीदवाक्य झाले तर आयुष्य आनंदी होईल विसाव्या शतकाचे उंबरठ्यावर.\nकोरोनामुक्त स्वयंसिद्ध, उत्कट मानवतावादी, दिलदार अशा भारताची पहाट किती सुखकर असेल ना मित्रांनो.\n“रात्रीचे उदरात वसे उद्याचा उष:काल.” ही पहाट पाहाण्यास तयार आहात ना मित्रांनो.\nहोऊ कशी मी उत...\nहोऊ कशी मी उत...\nOriginal Titleवसंत ऋतू Original Content लेख... \"अद्भुत वसंतऋतू आनंदाची अनुभूती \" या निसर्गाच्या किमया बघा मनुष्...\nपालाचं घर ते डॉक्...\nप्रबळ इच्छाशक्ती, जिद्द सोबत तिची मेहनत,श्रम या सगळ्यांनी तिचं स्वप्न तिने पूर्ण केलं. आपल्या जिद्दी सोबत श्रमाच महत्वही...\nपरदेशातील मुलीला आईचे पत्र\nडोळ्यात अंजन घालणारी कथा\nसकाळी सकाळी एक वाईट स्वप्न बघितलं. मला दिसलं, मी कोणत्या तरी धबधब्यावरून खाली पडलीये\nस्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात\nमाझ्या मनाला प्रेरणा देणाऱ्या बऱ्याच घटना घडत गेल्या. मला आजही प्रश्न पडतो की, मी शिकलो कसा. काय होत माझ्या जवळ\nकधी कधी दु:ख आणि वेदनेने कळवळायचे, लोक त्यालाही विनोद समजून हसायचे. वाईट वाटायचं, पण नंतर सवय झाली.\nअपमान न पचवता राजेशाही कुटुंबाच्या सोनेरी पिंजऱ्यातून बाहेर पडणाऱ्या रणरागिणीची कथा\nत्या दोघा पक्क्या मुंबईकरांना सुरुवातीला हा मोठा फरक पचवणं अवघड वाटलं होतं, पण हळूहळू खोपोलीच्या शांत आणि निसर्गरम्य वात...\nनिर्णय तिचा होता, तिच्यासाठी.....आता फक्त ती सकाळ होण्याची वाट बघत होती. उडण्यासाठी\nमंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला अन आंगनवटा झाडू लागली.\nसर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा दिला.\nतळ्याच्या काठावर बसून उम���कांत तळ्यातील वलयाला न्याहळीत होता.ते वलय त्याला गुढ वाटत होते.बराच वेळ तिथे बसला होता.\nबरेचसे भाडेकरू आपापल्या खोल्यांमधून तात्पुरते कुठे-कुठे निघून गेले.\nएका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. प्रेमाला वय नसतं.\nदैनंदिन आयुष्यात अनेक कडू गोड आठवणी असतात... वेगवेगळे अनुभव येत असतात..\nप्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा\nआधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावून घेते. त्यांना समुपदेशन करून योग्य म...\nकुठेतरी त्याच्या कार्याचं सार्थक झालं होतं. शेवटी हा एक बदल आहे, तो एका दिवसात होणे शक्य नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/02/04/caves-under-the-great-pyramid-of-egypt/", "date_download": "2021-05-18T01:32:49Z", "digest": "sha1:USIYZMSTGUUTWJBYG5RD4OLPD44MUFIX", "length": 16211, "nlines": 196, "source_domain": "yuvakatta.com", "title": "इजिप्तच्या ग्रेट पिरामिडखाली मृत लोकांच्या लेण्यांचे जाळे असल्याचा दावा करण्यात येतोय... - YuvaKatta", "raw_content": "\nHome ऐतिहासिक इजिप्तच्या ग्रेट पिरामिडखाली मृत लोकांच्या लेण्यांचे जाळे असल्याचा दावा करण्यात येतोय…\nइजिप्तच्या ग्रेट पिरामिडखाली मृत लोकांच्या लेण्यांचे जाळे असल्याचा दावा करण्यात येतोय…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nइजिप्तच्या ग्रेट पिरामिडखाली मृत लोकांच्या लेण्यांचे जाळे असल्याचा दावा करण्यात येतोय…\nइजिप्शियन गिझामध्ये पिरॅमिड्सच्या खाली गुहा, चेंबर आणि बोगदे आहेत असा दावा एका अन्वेषकांनी\nकेला आहे. आपल्या मृत्यू नंतर येथूनच जगाचा मार्ग उघडतो असे त्यांनी म्हटले आहे.\nगीजा – गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या खाली गुहेत जाळे, कोठारे आणि बोगदे आहेत. मिस्त्र च्या अंडरवर्ल्डच्या\nशोधादरम्यान हे जाळे सापडले आहे. असा विश्वास आहे की ग्रेट पिरॅमिड 20 वर्षात तयार केले गेले आहे.\nयाविषयीची अद्याप अनेक रहस्ये आणि कोड़े अजूनही उलगडलेले नाहीत. ही इमारत प्राचीन जगाच्या\nसात आश्चर्यामध्ये समाविष्ट आहे. एका ब्रिटीश एक्सप्लोररच्या मते, हे मकबरे पिरॅमिड्सच्या खाली\nइजिप्शियन तपासनीस अॅन्ड्र्यू कॉलिन्स यांचा असा विश्वास आहे की या पिरॅमिड्सच्या खाली पुरातत्व\nपुरावे आहेत ज्यांना अद्याप स्पर्शदेखील झालेला नाही. या कबरच्या प्रवेशद्वारा विषयीच उल्लेख 19 व्या\nशतकातील मुत्सद्दी व अन्वेषकांच्या लेखनात सापडला आहे असा त्यांचा दावा आहे. इटालियन अन्वेषक\nजिओव्हानी कॅविलिया यांच्यासमवेत गीझा येथे १९७१ मध्ये या यंत्रणेची तपासणी कशी केली याविषयी\nब्रिटिश कॉन्सुल जनरल हेनरी साल्ट आपल्या आठवणी सांगतात.\nआपण मृत्यू नंतर कुठे जातो किंवा आपले काय होते \nकॉलिन्स सांगतात की त्यांनी ब्रिटनच्या इजिप्शोलॉजिस्ट तज्ज्ञ नाइजेल स्किन सिम्पसन यांच्याबरोबर\nसाल्टच्या कार्याचा अभ्यास आणि शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना एका खडकावर एक दरी दिसली\nज्याच्या मागे एक गुहा होती. त्यांनी असा दावा केला की, इजिप्त मधील गिज़ा खलील गुहा,चेम्बर्स\nनंतरच्या जीवनाचा संदर्भ म्हणजेच मृतात्म्यांच्या जगाचा संदर्भ देतात.\nइजिप्तमध्ये सापडलेल्या ३६०० वर्षापूर्वीच्या मुलीच्या दागिन्यांनी तज्ञांना चकित केले.\nती एक लाकडापासून बनविलेली शवपेटी होटी. त्यातील मृत मुलीने दुहेरी घेर असलेली इयररिंग्ज घातली\nहोती. इजिप्शियन पर्यटन मंत्रालयाचे म्हणणे आहे की, त्यावर एक तांब्याचा थर चढवलेला असावा. मृत\nशरीरावर सिरीमिक क्लिपद्वारे सामील झालेल्या हाडांची अंगठी, निळ्या काचेची अंगठी आणि चार हार\nदेखील आहेत. हे हार 24-27.5 इंच लांब असून त्यावर निळ्या मोत्याच्या वेगवेगळ्या छटा आहेत. या\nशोधाचे दिग्दर्शक होजे गॅलन म्हणतात की इतके जुने वय असूनही सर्व कपडे अगदी व्यवस्थित जतन\nकॉलिन्स आपल्या अहवालात पुढे नमूद करतात की, वारा कमी होईपर्यंत या लेण्यांचे परीक्षण केले गेले.\nया लेण्यांचे वर्णन त्याने अतिशय धोकादायक लेण्या म्हणून केले आहे कारण त्यात अचानक खड्डे,\nवटवाघूळ तसेच विषारी कोळी समोर येतात. ते म्हणतात की, प्राचीन लिखाणात गिझाच्या पिरॅमिड्स\nजवळ अशा जगाचा उल्लेख केलेला आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleकृषी कायद्याच्या विरोधात ट्वीट करणारी रिहाना आहे तरी कोण.\nNext articleअरबपती असूनही रतन टाटा यांनी लग्न का नाही केले अखेर त्यांनीच केला खुलासा.\nकहाणी भारतातील एका रहस्यमय मंदिराची: येथे रात्री थांबल्यास माणसे होतात दगड\nचित्तोडगड: ७०० एकर परिसरात वसलेल्या भारतातील सर्वांत मोठ्या किल्याचा इतिहास…\nछ.संभाजीराजे चरित्रातून आज आपण काय शिकावे : डॉ.विकास पाटील ��ांचा विशेष लेख..\nया कारणामुळे इतिहासात भारताला विश्वगुरू म्हटले जायचे…\nयुरोपीय देशाने पहिल्यांदा भारतावर आक्रमण या मसाल्यामुळे केले होते….\nयुद्धाच्या सर्व सीमा ओलांडून या देशातील सैनिकांनी 40000 महिलांच्या इज्जतीवर हात टाकला होता.. \nऐतिहासिक स्थळांना भेटी देत या ‘इतिहासप्रेमीने’ 52 शिलालेखाचे संशोधन केलंय…\nलेपाक्षी मंदिर: कोणत्याही साहाय्याविना उभे आहेत या मंदिराचे खांब..\nपाकशास्त्रातही तरबेज असलेल्या बाबासाहेबांना स्वयंपाक तयार करून मित्रांना खाऊ घालण्याने विलक्षण आनंद व्हायचा..\nपहिल्या मुस्लिम महिला शासकाच्या रुपात रजिया सुलतानने इतिहास रचला होता…\nलोहारु रियासत वाचवण्यासाठी एक कुत्रा मुघलांच्या सैन्याशी लढला होता…\n मुगल बादशहा अकबरची बायको नादिराच सलीमची ‘अनारकली’होती…\nआयपीएल 13 मध्ये विराट कोहली किंवा धोनी नव्हे तर हा...\nसरोज खान “मदर ऑफ कोरिओग्राफी” काळाच्या पडद्याआड…\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी वापरा ह्या सोप्या पद्धती..\nजेवण केल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर व्हा सावधान , तुम्हालाही...\nशाहरुखचा संघ केकेआर आयपीएलचे तिसऱ्यांदा जेतेपद पटकावणार जाणून घ्या सविस्तर माहिती\nवाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल ऐवजी पाणी वापरू शकण्याचा दावा या कंपन्यांनी...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे, वाचाकुठे काय बंद असेल.\nभगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ह्या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी अस��ल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://agririse.com/2021/02/18/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-18T01:41:52Z", "digest": "sha1:WKJD4ED7RFWXZIGD4OESEBZO6U562TRF", "length": 18075, "nlines": 101, "source_domain": "agririse.com", "title": "बदलत्या शेतीतील संरक्षित शेती पध्द्तीचा यशस्वी पर्याय", "raw_content": "\nUncategorizedबदलत्या शेतीतील संरक्षित शेती पध्द्तीचा यशस्वी पर्याय\nबदलत्या शेतीतील संरक्षित शेती पध्द्तीचा यशस्वी पर्याय\nहवामान बदल, नैसर्गिक आपत्ती अशा विविध अडचणींचा सामना सध्या शेतीत करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे फलोत्पादन क्षेत्रात उत्पादन खर्च अधिक असल्याने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर उत्पादन, पीक संरक्षण व किमान खर्च यात मोठी कसरत करावी लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतीत यशस्वी होण्यासाठी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून पुढे जाणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे संरक्षित शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nसध्या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी,गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना मुकावे लागते. त्यामुळे संरक्षित शेती पध्दतीत तापमान कमी करण्यासह वातावरणातील अन्य घटकांचे नियंत्रण करण्यासाठी हरितगृह,शेडनेटगृह,प्लस्टिक टनेल, मल्चिंग पेपर या पध्द्तीचा वापर होऊ लागला आहे. त्यामध्ये शेतकरी भाजीपाला, फुलपीके यशस्वीपणे घेणे शक्य झाले आहे.\nसंरक्षित शेतीमध्ये सर्वांत कमी खर्चात फलोत्पादन पिके घेताना पीक संरक्षण हा महत्वाचा मुद्दा असतो. किड-रोगांचा प्रादुर्भाव, हवामान बदलांची जोखीम कमी करण्यात या पद्धतीचे फायदे समोर आहेत. पिकाच्या आवश्यकतेप्रमाणे अनुकूल वातावरण निर्मिती केल्यामुळे संरक्षित शेती पध्द्तीचा अवलंब शेतकरी करू लागले आहेत.\nपारंपरिक पध्द्तीच्या तुलनेत शेतमाल उत्पादन व गुणवत्ता यांच्यात सुधारणा झाल्याचे परिणाम शेतकऱ्यांनी अनुभवले आहेत. पीकवाढीसाठी आवश्यक असणारी वातावरण निर्मिती करता येऊ शकते. पीक उत्पादन व गुणवत्ता यांच्यात सुधारणा होत असल्याने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये रुजू लागले आहे.\nहरितगृहात वातावरणातील तापमान, आर्द्रता, प्रकाश आदी घटकांचा वापर गरजेनुसार केला जातो. कार्बन ���ायऑक्साइड वायूचे प्रमाणही राखता येते. शेडनेटगृहात मुख्यतः वातावरणातील तापमान कमी केले जाते. आर्द्रता, वारा यांचेही नियंत्रण करता येते.\n* संरक्षित शेतीकडे वाढतोय कल:\nसध्या शेतकरी वर्ग अडचणीवर मात करताना बदलत्या शेती पद्धतीचा विचार करू लागला आहे. हे तंत्रज्ञान समजून घेणे अन किफायतशीर शेती करणे, हे संरक्षित शेतीत करताना शेतकरी यशस्वी होऊ लागले आहेत. संरक्षित शेतीच्या उभारणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन, लागणारे साहित्य, येणारा खर्च, शासनाचे अनुदान, पीक रचना यांची संपूर्ण माहिती, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे, कृषी विभाग यांच्यामार्फत उपलब्ध होऊ लागले आहे. राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी या माध्यमातून प्रगती साधून अर्थकारणही उंचावले आहे.\n* संरक्षित वातावरणातील शेतीचे फायदे: (Benefits of Protective Farming)\nपीक घेताना कमीत कमी निविष्ठांचा वापर व त्यावर -नियंत्रण पिकाच्या वाढीच्या अवस्थेत योग्य सिंचन करताना पाण्याची गरजेचे मात्र कमी होऊन पाणीबचत\nपिकांवर किडी-रोगांच्या प्रादुर्भाव तुलनेत कमी\nशेतमालाच्या उत्पादनात गुणवत्ता सुधारण्यासह वजन, रंग व चव असल्याने बाजारात मागणीसह अधिकचा दर.\nवातावरण बदल व कीटक यांच्यापासून संरक्षण\nकमी पाणी व कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पन्न मिळण्याची हमी\n* शासकीय यंत्रणांचा संरक्षित शेतीसाठी पुढाकार:\nनैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व फलोत्पादन शेती शाश्वत होण्यासाठी शासकीय यंत्रणा व कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने विविध योजना राज्यात राबविण्यात येत आहेत. फलोत्पादन क्षेत्रात बिगर हंगामी पिके घेण्यासह उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कृषी क्षेत्राच्या माध्यमातून शाश्वत शेतीतून रोजगार निर्मिती व गुणवत्ता पूर्ण व निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घेणे शक्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\n* संरक्षित शेतीत वापरल्या जाणारी साधने व त्यांचे फायदे\n-मल्चिंग पेपरचा वापर केल्याने पिकाजवळ आर्द्रता कायम राहून होणारे बाष्पीभवन कमी प्रमाणात होण्यास मदत होते. यासह पिकात तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमीन कडक न होता केलेल्या लागवडीत मुळांचा विकास अधिक कार्यक्षम होतो. यामुळे पीक संरक्षण होण्यासह उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.काळा, स���नेरी व पारदर्शी अशा स्वरूपात हा पेपर उपलब्ध असतो.\n२.पॉलिहाऊस फिल्म: (Polyhouse Films)\n-वातावरण बदलत असताना धोके वाढत असल्याने नियंत्रित वातावरणात कमी पाणी, मर्यादित सूर्यकिरण, कमी कीटकनाशके आणि निविष्ठांचा वापर करून पिके घेणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे पॉलिहाऊस फिल्म च्या माध्यमातून शेती पिके घेताना अनेक बदल होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ असल्याचे पाहायला मिळते\nबदलत्या हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही.\nहंगामी व बिगरहंगामी पिके वर्षभर घेता येतात.\nगारपीट, अतिवृष्टी या संकटांपासून पिके वाचविता येतात. तर थेट पिकांवर पडणाऱ्या अतिनील सूर्यकिरणापासून बचाव होतो. तर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो.परिणामी काढणीच्या अवस्थेत मिळणारे उत्पादन वाढ होण्यासह टिकवणक्षमता चांगली असते.\n३.क्रॉप कव्हर: (Crop Cover)\n-अलीकडील काळात भाजीपाला पिकांत ‘क्रॉप कव्हर’ तंत्राला शेतकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून पिकांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर असते. त्या पार्श्वभूमीवर विविध पिकांमध्ये ‘क्रॉप कव्हर’चा वापर करू लागले आहेत. शेडनेटप्रमाणाचे हे क्रॉप कव्हर पिकावर लागवडीपश्चात झाकले जाते. याच्या वापरामुळे पिकाच्या आतील बाजूस वातावरण नियंत्रण तयार करणे शक्य होते.\nयासह किडी-रोगांना प्रतिबंध करण्यासह पिकाचा दर्जा सुधारून शेतमालाचे वजन वाढते. तीव्र उन्हाळ्यात ‘सनबर्न’ ही समस्या डाळिंबात जाणवते. त्यामुळे फळाची गुणवत्ता कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे दरावर परिणाम होतो. या समस्येवर मात करण्यासाठी त्यामुळे फुलोरा अवस्थेनंतर या कव्हरचा वापर फळांचे संरक्षण करण्यासाठी करतात.\n४.क्रॉप सपोर्ट नेट: (Crop Net)\n– क्रॉप सपोर्ट नेट म्हणजे जाळ्यासारखी रचना असते. प्रामुख्याने या नेटचा वापर वेलवर्गीय पिकांमध्ये होतो. त्यामुळे पीक वाढीच्या अवस्थेत त्याचा फायदा तर होतोच. शिवाय फवारणी करतांना त्याचे परिणाम चांगले मिळतात. यासह फळधारणा चांगली होऊन उत्पादनात वाढ करणे शक्य होते. एकदा क्रॉप नेट वापर करण्यास आल्यानंतर ३ हंगाम ती वापरता येते.\nमल्चिंग पेपर अस्तरल्यानंतर रोपांची लागवड करण्यासाठी गरजेनुसार होल पाडावे लागतात. यासाठी मल्चिंग होल मेकरचा वापर सुलभरित्या करता असल्याने त्याचा फायदा होतो आहे. ज्यांच्याकडे मजुरटंचाई आहे. त्यांना हे यंत्र वापरण्यास सुलभ व हलके आहे.या यंत्राच्या वापरातून मल्चिंग पेपरवर एकसारखे होल पाडता येतात. त्यामुळे कमी वेळात काम तर होतेच मात्र मजूर खर्च वाचतो.\n६.वीड रिमोव्हर (Weed Remover)\nतण काढणी हा मजुराअभावी अडचणीचा मुद्दा असतो.त्यामुळे कमी श्रमात झाड, शेत व पिकाच्या लागवडीतील तण काढण्यासाठी विड रिमोव्हरचा वापर होतो. अगदी कमी किंमत असून कुठल्याही मातीत अन पिकात वापरण्यासाठी सोपे असते. त्यामुळे मजुरी वाचविने शक्य होते.\nवरील माहितीशी आपण संतुष्ट असाल तर इतर शेतकरी बांधवासोबत हि लिंक शेअर जरून त्यांचाही फायदा करून द्यावा. तसेच आपल्याला देखील काही प्रश्न असतील तर आमच्या एक्स्पर्ट टीमशी संपर्क करून विनामुल्य माहिती मिळवू शकता : 7720050077 किंवा 7720050079\nबदलत्या शेतीतील संरक्षित शेती पध्द्तीचा यशस्वी पर्याय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/pune-medals-awarded-to-779-policemen-in-the-state-for-outstanding-and-commendable-performance-pune-joint-commissioner-dr-shisve-deputy-commissioner-pournima-gaikwad-acp-laxman-borate-and-others/", "date_download": "2021-05-18T01:28:01Z", "digest": "sha1:BGKISIAEPSW6PGUJXK7DHQOZ4U26UTOR", "length": 13278, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरीसाठी राज्यातील 779 पोलिसांना पदके जाहीर; पुण्यातील सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, ACP लक्ष्मण बोराटे, Sr. PI वैशाली चांदगुडे यांच्यासह 30 जणांचा समावेश - बहुजननामा", "raw_content": "\nउल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरीसाठी राज्यातील 779 पोलिसांना पदके जाहीर; पुण्यातील सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, ACP लक्ष्मण बोराटे, Sr. PI वैशाली चांदगुडे यांच्यासह 30 जणांचा समावेश\nin ताज्या बातम्या, पुणे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आज राज्यातील पोलीस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस पदक व पोलीस शॉर्य पदक जाहीर झाले आहेत. राज्यातील 779 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा पदक मिळाले आहे.\nपुणे शहर पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहे. परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांना सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेव���अभिलेख यांना मिळाले आहे. तर पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांना विशेष शाखेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल पदक मिळाले आहे.\nपोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड यांना दरोडा व गुन्हेगाऱ्यांच्या टोळ्यांवर केलेल्या कारवाईमुळे पदक झाले आहे. उपनिरीक्षक अरविंद चव्हाण, शिवदास गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद भोसले, शिवाजी शेळके, राजेंद्र जगताप, दिलीप काची, दत्तात्रय शेळके आणि पोलीस हवालदार विजय भोंग, प्रदीप शितोळे, सुनील शिंदे, राजकुमार बारबोले, किरण देशमुख, कृष्णा बढे, विजय कदम, यशवंत खंदारे तर पोलीस नाईक मनोज जाधव, मंगेश बोऱ्हाडे, दिपक दिवेकर यांना सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाअभिलेख आणि महिला पोलीस शिपाई हेमलता घोडके यांना राष्ट्रीय स्थरावर खेळात प्राविण्य मिळवल्याने पदक मिळाले आहे.\nपुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, अशोक धुमाळ, प्रताप मानकर तसेच सहाय्यक उपनिरीक्षक शब्बीर पठाण आणि पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर यांना सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाअभिलेख तसेच पोलीस शिपाई सुलतान डांगे यांना राष्ट्रीय स्थरावर खेळात प्राविण्य मिळवल्याने पदक मिळाले आहे.\nलाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपनिरीक्षक (सध्या एक टप्पा सहाय्यक निरीक्षक) गिरीश सोनवणे यांना सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाअभिलेख आणि यतीन संकपाळ यांना विशेष शाखेत उत्तम कामगिरी यासाठी पदक जाहीर झाले आहे.\nराज्यात जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची 3 री लाट; CM उध्दव ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश\n‘राजकीय नेते कर्तव्य पार पाडण्यात कमी पडले’, हायकोर्टाने फटकारल्यानंतर EC ची याचीका\n'राजकीय नेते कर्तव्य पार पाडण्यात कमी पडले', हायकोर्टाने फटकारल्यानंतर EC ची याचीका\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nउल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरीसाठी राज्यातील 779 पोलिसांना पदके जाहीर; पुण्यातील सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, ACP लक्ष्मण बोराटे, Sr. PI वैशाली चांदगुडे यांच्यासह 30 जणांचा समावेश\nपुणे महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चोरी\nकोरोना संकटातही ‘या’ सेक्टरमधील कर्मचार्यांना मोठा दिलासा, पगारात झाली भरघोस वाढ\nपोलिसांकडून E-Pass हवांय तर Online अॅप्लीकेशन करताना ‘या’ 5 चुका करू नका; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांनी सांगितलं\n तुमचं सेव्हींग Account जनधन खात्यामध्ये वर्ग करायचंयः जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रोसेस\nराज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन\nरेशन कार्डमध्ये ‘या’ पध्दतीनं समाविष्ट करा घरातील नवीन सदस्याचे नाव, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/thane/coronavirus-thane-new-increase-5167-corona-patients-district-18-died-a607/", "date_download": "2021-05-18T02:55:31Z", "digest": "sha1:5PHN7C456LQOOCN4RJL5XSU3ZBS2ASPQ", "length": 31345, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus in Thane: जिल्ह्यात कोरोनाचे ५१६७ रुग्णांची नव्याने वाढ; १८ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus in Thane: New increase of 5167 corona patients in the district; 18 died | Latest thane News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus in Thane: जिल्ह्यात कोरोनाचे ५१६७ रुग्णांची नव्याने वाढ; १८ जणांचा मृत्यू\nCoronaVirus in Thane: ठाणे शहरात एक हजार ८२९ रुग्ण नव्याने सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ९० हजार ७३७ रुग्ण नोंदले असून आज सात मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ४८७ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार २२४ रुग्ण आढळून आले असून चार मृत्यू आहे.\nCoronaVirus in Thane: जिल्ह्यात कोरोनाचे ५१६७ रुग्णांची नव्याने वाढ; १८ जणांचा मृत्यू\nठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार १६७ रुग्णांची गुरुवारी नव्याने वाढ झाली आहे. तर १८ जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या तीन लाख ६१ हजार ४३४ झाली असून सहा हजार ६३८ मृतांची संख्या झाली आहे.\nठाणे शहरात एक हजार ८२९ रुग्ण नव्याने सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ९० हजार ७३७ रुग्ण नोंदले असून आज सात मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ४८७ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार २२४ रुग्ण आढळून आले असून चार मृत्यू आहे. या शहरात आता८९ हजार ७५८ बाधीत असून एक हजार २८२ मृत्यूची नोंद आहे.\nउल्हासनगरला १७७ रुग्ण शोधले असून मृत्यू नाही. आता या शहरात १५ हजार ३३१ बाधीत असून मृत्यू संख्या ३८५ आहे. भिवंडीला २६ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे सात हजार ३९९ बाधितांसह ३६७ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला ४०१ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू आहे. या शहरात आता ३३ हजार ७७७ बाधितांसह ८४७ मृतांची संख्या झाली आहे.\nअंबरनाथला २६५ रुग्ण सापडले आहे. तर, एक मृत्यू आहे. या शहरात आता १२ हजार ७८५ बाधितांसह मृतांची संख्या ३२२ नोंदली आहे. बदलापूरला १९० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १४ हजार ८३ असून एकही मृत्यू नाही. आता मृत्यूची संख्या १२६ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १४४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत २१ हजार ७८५ बाधीत झाले असून मृत्यू ६१६ आहे.\nCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nUddhav Thackeray: कोरोना लढ्यात राजकारण नकाे, राजकीय पक्षांना समज द्या; उद्धव ठाकरेंची 'नाव न घेता' पंतप्रधानांकडे विनंती\n राज्यात 56,286 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 32 लाखांवर\nCorona Vaccine : कोरोना लसीचा साठा नसल्याने मीरा भाईंदर पालिकेची ६ लसीकरण केंद्र बंद\nCoronavirus Pune कॉर्मोबीडीटी नसतानाही मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले\nCoronaVirus: रेमडेसीवीरचे उत्पादन दुप्पट करा; राजेश टोपेंची ७ क��पन्यांसोबत बैठक\nCorona Vaccine : \"महाराष्ट्र लोकसंख्येच्या तुलनेत गुजरातपेक्षा जास्त असल्याने केंद्र सरकारने लवकरात लवकर पुरवावी लस\"\nभाईंदरच्या पाली येथील न्यू हेल्प मेरी मच्छिमार बोट चक्रीवादळात अडकली\nखारेगाव येथील कोविड सेंटरपाणी शिरल्याने २२ रुग्णांना हलविले\nकल्याणमध्ये होर्डिग्ज पडण्याच्या तीन घटना, दहा जखमी\nमीरा भाईंदरमध्ये चक्रीवादळाचा कहर\nठाण्यात धावत्या कारवर झाड कोसळले : डॉक्टरची सुखरूप सुटका\nमुसळधार वृष्टीमुळे मीरा भाईंदर जलमय\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3670 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2318 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून व���शेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://hindijaankaari.in/marathi-bhasha-din/", "date_download": "2021-05-18T01:42:37Z", "digest": "sha1:P3NLJUCSS7GHOMIYG5IDJV5VNSBVUXUM", "length": 10049, "nlines": 117, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "Marathi Bhasha Din - मराठी भाषा दिवस मराठी माहिती", "raw_content": "\nMarathi Bhasha Din – मराठी भाषा दिवस मराठी माहिती\n27 फरवरी को मराठी भाषा दिवस के रूप में मनाया जाता है और यह महाराष्ट्र और गोवा के राज्यों में बहुत महत्वपूर्ण दिनों में से एक है यह प्रख्यात मराठी कवि विष्णु वामन शिरवाडकर की जयंती मनाने के लिए चिह्नित है, जिन्हें कुसुमाग्रज के नाम से अधिक जाना जाता था यह प्रख्यात मराठी कवि विष्णु वामन शिरवाडकर की जयंती मनाने के लिए चिह्नित है, जिन्हें कुसुमाग्रज के नाम से अधिक जाना जाता था इसे मराठी भाषा दिवस या मराठी भाषा दिवस भी कहा जाता है इसे मराठी भाषा दिवस या मराठी भाषा दिवस भी कहा जाता है मुख्य रूप से महाराष्ट्र राज्य में मनाया जाता है, यह कर्नाटक और मध्य प्रदेश के कुछ हिस्सों में भी मनाया जाता है\n27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन म्हणून उत्सव साजरा केला जातो आणि महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत उल्लेख केलेला हा महत्त्वाचा दिवस आहे. विख्यात मराठी कवी विष्णु वामन शिरवाडकर यांच्या जयंतीच्या जयंतीचे चिन्ह म्हणून ओळखले जाते, जे कुसुमाग्रज म्हणून लोकप्रिय होते. याला मराठी भाषा दिवा किंवा मराठी भाषा दिवस असेही म्हणतात. मुख्यत्वे महाराष्ट्राच्या राज्यात साजरा केला जातो, तो कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील काही भागांत साजरा केला जातो. मराठी बोलणार्या समाजासाठी, समृद्ध संस्कृती आणि त्यांच्या भाषेच्या सौंदर्याचे गर्वाने गौरव करण्याचा दिवस आहे.\nविष्णु वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणूनही ओळखले जाते 27 फेब्रुवारी 1 9 12 रोजी त्यांचा जन्म झाला. ते एक प्रसिद्ध मराठी कवी, नाटककार, उपन्यासकार आणि लघु कथा लेखक होते, त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि वंचितपणाचे स्वातंत्र्य यावर भरपूर लिहिले. त्यांचे साहित्य भारतीय साहित्य उत्कृष्ट कृती समजले जाते. नाटसम्राट हे मराठी साहित्यातील प्रसिद्ध प्रख्यात लोकांपैकी एक आहे. 1 99 1 मध्ये त्यांनी पद्मभूषण समवेत अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कारदेखील घेतले आहेत. मराठी साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे कार्य खूप महत्वाचे होते आणि त्यांचे कार्य सन्मान करण्यासाठी दरवर्षी त्यांचे जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून चिन्हांकित होते.\nमराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी 2016 मध्ये सरकारने दोन पुरस्कारांचे शुभारंभ केले. महाराष्ट्रात महाराष्ट्र ही अधिकृत भाषा आहे. हिंदी, बंगाली आणि तेलगू नंतर ती चौथी सर्वात मोठी बोलीभाषा आहे. जगातील सर्वात बोलीभाषा असलेल्या यादीत यादी 1 9 व्या स्थानावर आहे.\nहा दिवस साजरा करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. शाळांमध्ये भाषेचे महत्त्व दर्शविण्यासाठी निबंध व भाषण स्पर्धा आयोजित केली जातात. इतर काही संस्था किंवा निवासी संस्था देखील लोकांमध्ये मराठीचे महत्त्व वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात.\nअभिमान आहे मराठी असल्याचा,\nगर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nपवित्र माती लावू कपाळी,\nधरती मातेच्या चरणी माथा….,\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nअभिमान आहे मराठी असल्याचा\n१ मे – महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nदगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन\nमाती झालो तर “महाराष्ट्राची” होईन\nतलवार झालो तर “भवानी मातेची” होईन\nपुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%AA(%E0%A4%87)_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A1", "date_download": "2021-05-18T02:49:17Z", "digest": "sha1:NH5Y2CPLFQ7ZCB3ZV3Q3ITPSPKGOLZSE", "length": 5990, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "४७४(इ) ब्रिगेड - विकिपीडिया", "raw_content": "\n४७४( इन्डीपेन्डन्ट ) ब्रिगेड\nब्रीदवाक्य भारत माता कि जय\n४७४(इ) ब्रिगेड ही भारताच्या सैन्यातील एक डिव्हिजन आहे.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nभारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल डिव्हीजनचे नेतृत्व करतो. ४७४(इ) ब्रिगेड नेतृत्व मेजर करत आहेत.(इ.स. २०१९)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०१९ रोजी २०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/in-mumbai-weeck-5000/", "date_download": "2021-05-18T01:39:53Z", "digest": "sha1:R5XWDHWJB3EVKOPEEN4OFUMVNKIHFRTK", "length": 7079, "nlines": 106, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "मुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे - Times Of Marathi", "raw_content": "\nमुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई, दि. ११: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसी��ू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधित वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली\nराज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के असून मुंबईतील धारावी बागातून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मदावली आहे, असे श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले. अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना सेव्हन हिल, सेंट जॉर्ज येथे आठवडभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले\nपोलिसांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे :- गृहमंत्री अनिल देशमुख\nअखेर जळगाव आजीच्या मृत्यू प्रकरणी सर्वांचेच निलंबन :- राजेश टोपे\nअखेर जळगाव आजीच्या मृत्यू प्रकरणी सर्वांचेच निलंबन :- राजेश टोपे\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://vidyarthimitra.org/news/Electrical-Engineering-Job-Career", "date_download": "2021-05-18T01:36:39Z", "digest": "sha1:MGXWBSALRG6OHOSRQ7HSJPL2P6PE675R", "length": 18318, "nlines": 153, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग क्षेत्रात भविष्यातील संधी", "raw_content": "\nइलेक्ट्रिकल इंजिनियरिंग क्षेत्रात भविष्यातील संधी\nविद्युत अभियांत्रिकी म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग ही आभियांत्रिकीतील मूलभूत (कोअर) शाखा असल्यामुळे या शाखेचे आकर्षण, उत्सुकता व अभिमान हा सर्व काळात सारखाच आहे.\nइलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही सर्वातमोठी व सर्व क्षेत्रांवर प्रभाव टाकणारी प्रगतिशील अभियांत्रिकीची शाखा आहे. असे म्हंटले जाते कि, अर्थव्यवस्थेचा विकास हा विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडित असतो. हीच काळाची गरज ओळखून विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) ही फक्त पारंपारिक शाखा न राहता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड असलेली, अखंड विकसित होत जाणारी अभियांत्रिकीच्या प्रमुख शाखांमधील एक शाखा आहे.\nभारत सरकारच्या डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया या सारख्या भारताला प्रगत व आत्मनिर्भर बनवणाऱ्या उपक्रमांमुळे तसेच उत्पादन क्षेत्र, वाहन उद्योग, अपारंपरिक ऊर्जास्रोत (रिन्यूएबल एनर्जी) यांची निर्मिती व संशोधन ह्या सारख्या क्षेत्रांतील घडामोडींमुळे विद्युत अभियंत्यांना प्रचंड मागणी व उद्योजक बनण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत.\nवाढती लोकसंख्या, उद्योगधंदे, आधुनिक उपकरणांचा वापर व उत्पादन, कारखान्यातील यंत्रे व मशिनरी, शेती उद्योग, वैद्यकीय व्यवसाय, ऑटोमोबाईल, स्पेस अँप्लिकेशन्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन या व इतरही सर्व क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्याची मोठी संधी विद्युत अभियंत्यांना आहे.\nपाया भक्कम असेल तर उंच इमारत सहज बांधता येते, ही उक्ती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेला तंतोतंत लागू आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही अशीच मूलभूत तत्वांवर (बेसिक काँसेप्ट) भर देणारी कोअर शाखा आहे. या शाखेची पाळेमुळे इतर शाखांमध्ये सुद्धा पसरली आहेत. त्यामुळेच या अभियांत्रिकीच्या शाखेकडे बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत आहे. ही फक्त पारंपारिक विद्युत अभियांत्रिकी ब्रांच न राहता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड असलेली, काळाची गरज ओळखून विकसित होत जाणारी अभियांत्रिकीच्या प्रमुख शाखां मधील एक शाखा बनली आहे.\nइलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असे उच्चारताच डोळ्यासमोर येतात ते म्हणजे, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक मशीन, इलेकट्रोमॅग्नेटिझम या सारखे शब्द. पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही शाखा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही, काळाबरोबर या शाखेची यशस्वीवाटचाल व विकास अखंड चालू आहे. या सारख्या अनेक कारणां��ुळे व आपल्या इलेक्ट्रिसिटीवर अधिकाधिक अवलंबून असण्यामुळे, इलेक्ट्रिसिटी ही तर आपल्या बदलत्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक बनली आहे.\nयशस्वी वाटचाल व भविष्यातील संधी\nभारत सरकारच्या नियोजना नुसार, 2030 हे इलेक्ट्रिक वाहनांचे युग असेल. प्रदूषणापासून मुक्तता, पर्यावरण रक्षण, देशांतर्गंत सुरक्षा व उत्पादन क्षमतेला चालना यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती तसेच खाजगी वाहन व पब्लिक वाहतूक क्षेत्रांतील 30 टक्के बाजारपेठ काबिज करणे हे भारताचे उद्दीष्ठ आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहने, हायब्रीड वेहिकल्स अशा क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्याची व संशोधन करण्याची संधी विद्युत अभियंत्यांना उपलब्ध आहे.\nअपारंपारिक ऊर्जास्रोत (रिन्यूएबल एनर्जी) निर्मिती, प्रचार व प्रसार ह्यांचा कल्पकतेने वापर करून देशाला आर्थिक संपन्न बनविण्यात इलेक्ट्रिक अभियंत्यांचा मोलाचा सहभाग असेल. 2030 पर्यंत पारंपारीक ऊर्जा स्रोतांना (नॉन रिन्यूएबल एनर्जी) शाश्वत अशा अपारंपारिक ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी) स्रोतांनी बदललेले असेल, यात इलेक्ट्रिक अभियंत्यांचा वाट लक्षणीय राहील.\nवेगाने चार्ज होणाऱ्या, दीर्घकाळ टिकणाऱ्या, अधिक क्षमतेच्या बॅटरीची निर्मिती व संशोधन हे विद्युत अभियंत्यांसमोर कायमच आव्हान असेल. संगणक प्रणालीचा वाढत वापर, स्वयंचलित वाहने, स्वयंचलित उद्योग प्रणाली व उत्पादन यंत्रणा, रोबोटिक्स, अवकाशयानाचे कक्षेतील नियंत्रण ह्या सारख्या गोष्टीनं साठी विद्युत अभियांत्रिकीतील कंट्रोल अभियंत्यांना प्रचंड वाव आहे.\nस्मार्ट ग्रीडसारखे शब्द आता सामान्य माणसाच्या ओळखीचे वाटू लागले आहेत. यामध्ये अपारंपरिक ऊर्जा, ऑटोमेशन, कम्युनिकेशन व माहिती तंत्रज्ञानाचा समावेश विद्युत निर्मितीपासून ते वितरणापर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जातो. अखंडित विद्युत पॉवर, उच्च दर्जाची विद्युत निर्मिती व वितरण, स्वयं नियंत्रित विजेचा वापर व दुरुस्ती यांसारखे आमूलाग्र बदल आधुनिक तंत्रज्ञानाने इलेक्ट्रिकल क्षेत्रात झाले आहेत व होत आहेत. ग्रामीण स्तरांपासून ते शहरी भागां पर्यंत सर्वच स्तरांमध्ये विकास, सुविधा, उन्नती तसेच देशाला आर्थिक संपन्न बनविण्यात इलेकट्रीकल अभियंत्यांचा सहभाग, त्यांचे महत्व आपल्याला जाणवून देतात.\nकमी खर्चात चांगल्या दर्जाचे उत्पादन क���णे , कामातील अचूकता व वेग वाढवण्यासाठी रोबोटिक्स व ऑटोमेशन हे शब्द उद्योगधंद्यात परवलीचे आहेत. विद्युत अभियंत्यांची या क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय आहे.\nपुरेशी विद्युत निर्मिती, उच्चदाबाचा वापर, आधुनिक तंत्रज्ञनाची जोड यांचा वापर करून विद्युत शक्तीचे वहन व वितरण तसेच इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स सिग्नल्सवर आधारित नवनवीन उपकरणे, सर्किट्स यांचे उत्पादन आणि विकास यावरही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये सतत संशोधन चालू असते.\nविद्युत अभियंत्यांना स्वयंरोजगाराबरोबर शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा अनेक क्षेत्रांत रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध. उदाहरणादाखल सांगायचेच झाले तर सुझलॉन इंडिया, टाटा पॉवर, सिमेन्स, क्रॉम्प्टन ग्रीव्हस, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन इंडिया, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, अदानी पॉवर, एबीबी, ऑइल अँड नॅचरल गॅस एजन्सी (ओएनजीसी), विद्युत मंडळे, कोल पॉवर ऑफ इंडिया, भारत हेवी इलेक्ट्रिक व्हेइकल्स लिमिटेड, इरिगेशन डिपार्टमेंट, टेलिफोन एक्सचेंज, वाहन निर्मिती उद्योग व इतर अनेक सॉफ्टवेअर कंपन्या.\nभविष्यातील अभ्यास व संशोधन\nभारत व भारत बाहेर अमेरिका , कॅनडा , इंग्लंड ,ऑस्ट्रलिया , जर्मनी सारख्या नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षण, संशोधन तसेच करियरच्या संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. या सर्वांचा मतितार्थ म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी तंत्रज्ञान आत्मसात करणे व त्याचे अवलंबन करणे ही काळाची गरज ओळखणे गरजेचे आहे. विद्युत अभियांत्रिकीचे महत्व व गरज कायम असणार आहे. भविष्यात अभ्यासासाठी व संशोधनासाठी विद्युत अभियंत्यांना बराच वाव आहे. म्हणूनच विद्युतभियांत्रिकी शाखेची निवड गुणवान विद्यार्थी नक्कीच करतील.\n- अंजली मिलिंद पुरोहित(सहयोगी अध्यापक, एमआयटी विश्व शांती विद्यापीठ\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nइंजिनीअरिंग प्रवेशासाठी बारावीत मॅथ्स व फिजिक्स विषय असणे बंधनकारक नाही: एआयसीटीई\nदहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१\nऔरंगाबाद जेएनईसीत अभियांत्रिकी प्रवेशाची प्���क्रिया सुरू\nबीई-बीटेकसह अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशअर्जांना मुदतवाढ: जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2021-05-18T02:24:08Z", "digest": "sha1:LY3KHDGB7Y2U6JHES44KJVFSYSSM7GBI", "length": 10370, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "पत्र सूचना कार्यालयाकडून संपादक परिषदेचे आयोजन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर पत्र सूचना कार्यालयाकडून संपादक परिषदेचे आयोजन\nपत्र सूचना कार्यालयाकडून संपादक परिषदेचे आयोजन\nगोवा खबर:पत्र सूचना कार्यालयाकडून आज राज्यात प्रथमच संपादकांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील मुद्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांनी या परिषदेत सहभाग घेतला. पत्रकारिता, माध्यमे तसेच राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या मुद्यांवर या परिषदेत तपशीलवार सादरीकरण करुन उहापोह करण्यात आला.\nगोवा विभागाचे पोस्ट मास्तर जनरल डॉ एन विनोदकुमार यांच्या हस्ते संपादक परिषदेचे उदघाटन करण्यात आले. गोवा माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संचालक श्रीमती मेघना शेटगावकर, पत्र सूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती अर्मेलिंदा डायस, पत्र सूचना कार्यालयाचे उप संचालक श्री विनोदकुमार यांची याप्रसंगी उपस्थिती होती.\nइंग्रजी दैनिक हेराल्डचे संपादक अलेक्झांडर बार्बोसा यांनी राज्यातील पर्यावरणीय समस्या या विषयावर सादरीकरण केले. तर, द टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक राजेश मेनन यांनी टॅक्सी, कचरा, आणि ड्रग्जचा विळखा या विषयावर सादरीकरण केले. प्रत्येकाने राज्याच्या विकासात सहभाग नोंदवण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.\nतरुण भारत, गोव्याचे संपादक सागर जावडेकर यांनी स्थलांतरितांच्या मुद्यावर सादरीकरण केले. स्थलांतर ही समस्या नसून कौशल्य संपादन करण्याची संधी आहे, असे जावडेकर म्हणाले. राज्याच्या विधानसभेत या विषयावर झालेल्या चर्चांचा तपशीलही त्यांनी आपल्या सादरीकरणात मांडला.\nनवप्रभा दैनिकाचे संपादक परेश प्रभू यांनी मराठी आणि कोकणी भाषेतील पत्रकारिता आणि नवमाध्यमे या विषयावर आपले मत मांडले. पत्रकारितेने आपले तत्व पाळून काळासोबत बदलले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. तसेच समाजमाध्यम ही काळाची गरज आहे, त्याचा य���ग्य वापर केला पाहिजे, असे ते म्हणाले.\nपणजी दूरदर्शनचे उपसंचालक रवीराज सरतापे, पणजी आकाशवाणी केंद्राच्या प्रमुख श्रीमती मिनाक्षी बॅनर्जी, इन्क्रीडेबल गोवाचे संपादक राजेश घादगे, बिझनेस गोवाचे संपादक हर्ष भटकुळे, गोवा-365 वाहिनीचे संपादक संदेश प्रभूदेसाई, भांगरभूईचे संपादक दामोदर घाणेकर यांनीही संपादक परिषदेत सादरीकरण केले.\nराज्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेबद्दल संपादकांनी पत्र सूचना कार्यालयाचे कौतुक केले. तसेच विचारांची आदान-प्रदान होण्यासाठी विविध विषयांवर अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे विचार संपादकांनी व्यक्त केले.\nPrevious articleमुख्यमंत्र्यांच्याहस्ते देवस्थान नियम पुस्तकाचे प्रकाशन\nNext article‘अवर स्टेज युवर टॅलेंट’ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील २० स्पर्धकांची नावे बिग डॅडी एंटरटेनमेंटकडून जाहीर\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nसाखळीतील व्यापार्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा\nहडफडे येथे मोफत आयुर्वेदिक न्युरोथेरपी शिबिराचे उद्घाटन\nआयुष्मान भारत योजने अंतर्गत कोविड-19 वरील उपचार\nविन्सन वर्ल्डच्या ‘स्थलपुराण’ मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nऑक्टोबर २०२० च्या रस्त्यावरील अपघातांची आकडेवारी\nगर्दी कराल तर याद राखा पोलिसांना कडक कारवाईसाठी मोकळीक; लॉकडाउन नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/04/19/babasaheb-ambedkar-playing-violin/", "date_download": "2021-05-18T02:23:10Z", "digest": "sha1:P5BVP7QKSYHEIBTZGPBX23IQCLPY7CMO", "length": 17682, "nlines": 182, "source_domain": "yuvakatta.com", "title": "जेव्हा बाबासाहेब व्हायोलिन वाजवतात... - YuvaKatta", "raw_content": "\nHome व्यक्तिविशेष जेव्हा बाबासाहेब व्हायोलिन वाजवतात…\nजेव्हा बाबासाहेब व्हायोलिन वाजवतात…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब\nडॉ बाबासाहेब आंबेडकरांना काही विशिष्ट विषयांची आवड होती असे नव्हे. जे चांगले दिसेल आणि जे-जे शिकण्यासारखे असेल ते सर्व काही शिकण्याचा ते प्रयत्न करत असत. एखादा नवीन विषय शिकण्याचे त्यांनी मनावर घेतले तर ते परिपूर्ण आपले सर्व विचार अन् लक्ष्य त्यादृष्टीनेच केंद्रित करत असत.\n१९३७-३८ च्या सुमारास बाबासाहेबांना गायन कला आणि वादन कला शिकण्याची इच्छा झाली. बाबासाहेबांना संगीत विषयात ही खूप गोडी होती. त्यांना संगीतातील काही वाद्ये चांगल्या प्रकारे वाजवता येत होती.\nबाबासाहेबांना संगीताची खूप आवड होती. पण बालपण अभ्यासात आणि तरुणपण आंदोलन, लढे, राजकारणात गेल्याने त्यांना आपले छंद दाबून ठेवावे लागले. पण आपल्या उतार वयातही असलेल्या वादळी आयुष्यात ते आपल्या आवडीचे संगीत ऐकायला वेळ काढत असत. ते गाणी ही अगदी तालासुरात म्हणायचे. मोटारीत बसले की गुणगुणायचे. प्र\nत्येक व्यक्तीने संगीतामधील मधुरता आणि कलेतील सौंदर्य यावर प्रेम करावे, असे त्यांचे मत होते.\nबाबासाहेबांनी दादर भागातून वैद्य नावाच्या गृहस्थाला बोलावून त्यांना गायन आणि वादन कला राजगृह येथे येऊन शिकवण्यास सांगितले. त्याच दिवशी वैद्य यांच्याकडे पैसे देऊन फिडल आणायला सांगितले. ते दररोज सकाळी ऑफिसला जाण्याच्या अगोदर ८ ते ९ या वेळेत फिडल वाजवण्याचे धडे घेत होते.\nसकाळी फिडल वाजवत बसले म्हणजे त्यांना कशाचेही भान राहत नसे. ते इतके तल्लीन होत की, त्यांच्याकडे कुणीही आल्या गेल्याचे भान त्यांना राहत नव्हते. राजगृहात वैद्य शिकवण्यास येण्यापूर्वी बाबासाहेब लुंगी, पांढरा शुभ्र शर्ट परिधान करून आपल्या खाेलीत बसायचे.\nवयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी व्हायोलीन शिकण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थ विद्यालयातील ग्रंथालय अधिकारी रेगे यांनी बळवंत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवण्यासाठी पाठवले. त्यांनी मुंबईत दोन वर्ष नाना आणि बाळ साठे या बंधूंकडून व्हायोलिनचे धडे घेतले होते. तेव्हा ते पहिल्या भारतीय मंत्रिमंडळात होते.\nआपल्या फावल्या वेळेत ते वाद्य वाजवायचे. उतरत्या वयात या महामानवाला व्हायोलिन तंतुवाद्य का शिकावं वाटले याविषयी मानसिकता अभ्यासली तर असे कळते की, तंतुवाद्यातून निघालेले सूर मनुष्याचे ताणतणाव कमी करायला मदत करतात.\n२ वर्षात केली कला आत्मसात.\nसाठे यांनी बाबासाहेबांना सांगितले की, व्हायोलीन हे तंतू वाद्य प्रका���ातला सर्वात कठीण प्रकार आहे. बाबासाहेबांनी लागलीच व्हायोलीन बद्दलची सर्व साहित्य मागवली आणि रीतसर अभ्यास सुरु केला, “व्हायोलीन : हाऊ टू मास्टर इट” हे पुस्तक स्वतः साठे यांनी बाबासाहेबांना दिले होते. संगीताबद्दलचे त्यांचे प्रेम आणि शिकण्याची प्रबळ इच्छा मी पहिल्यांदा कुणामध्ये पाहत होतो असे साठे सांगत असे. पण त्यांचे शरीर त्यांच्या मेहनतीला साथ देत नव्हते.\nव्हायोलीन खूप वेळ ते धरू शकत नव्हते. त्यांचा हात दुखून येई मग ते थोडी विश्रांती घेत आणि पुन्हा सराव करत. थोड्याच कालावधीत बाबासाहेब फार उत्तम व्हायोलीन वाजवू लागले, असे साठे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nसुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी\nशिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत.\nIND vs AUS सामन्यात हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या नावावर नवा रेकॉर्ड, २१ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला.\nIPL 2021 चेन्नई सुपर किंगच्या या 4 धडाकेबाज खेळाडूसाठी ठरू शकते शेवटचं सीजन..\nPrevious article‘भरपेट खा, स्वेच्छेने बिल द्या’ या तत्वावर गेल्या २७ वर्षापासून हॉटेल चालवतात सोलापूरचे हे गृहस्थ …\nNext articleऐतिहासिक स्थळांना भेटी देत या ‘इतिहासप्रेमीने’ 52 शिलालेखाचे संशोधन केलंय…\nपुण्यातील ही तरुणी सीएची परीक्षा सोडून प्लाझ्मा दानाविषयी जन’जागृती’ करतेय…\n७० वर्षीय मीनाताईं १६ वर्षापासून बनवतात घरच्या घरी ‘कंपोस्ट खत’…..\nपुण्यातील हे मुस्लीम कुटुंब देतेय कोरोनाच्या लढाईत योगदान….\nया बास्केटबॉल खेळाडूंने आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 करोडची बस कंपनी उभी केलीय….\nचित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श\nनशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे आदर्श मांडलाय…\nनशीब बदलले: केशरच्या उत्पादनामधून गोकुळपुराच्या या शेतकर्यांने कमवले लाखो रुपये\nनोकरीकरते वेळेस त्यांच्याकडे होते फक्त 39 रुपये,आज चीन मध्ये आहे 8 करोड रुपयांचा व्यवसाय…\nममता बॅनर्जी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित….\nपत्नीचे दागिने गहाण ठेवून बनवला पहिला चित्रपट: झाले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक\n‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.\nही आहे रामोशी समाजातील पहिली महिला रिक्षाचालक…\nवृद्ध व्यक्तींनी आपली रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी करावा ‘या’आसनाचा सराव….\nसहावीत शिकणार्या ‘गीता’न पोलिसांच्या शिट्टीला सुरक्षा कवच बनवलंय…\nअमृता फडणवीस यांचे व्हॅलेंटाईन फोटोशूट…सोबत दिला हा खास संदेश..\nहे पाच भारतीय क्रिकेटपटू आहेत निवृत्तीच्या वाटेवर; लवकरच करु शकतात घाेषणा ….\n75 पैश्यांचा शांपु पाऊच विकून सुरु केलेली ही कंपनी आज करोडोंची...\nअर्धा एकर शेतीमध्ये 4-5 लाखांचे उत्पन्न काढतोय हा आधुनिक शेतकरी.\nमुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करणाऱ्या वागज दाम्पत्यावर सोशल मिडीयातुन कौतुकाचा वर्षाव...\nमुरारबाजी देशपांडे : मोठ्या तडफेने पुरंदर किल्ला लढवणारा योद्धा \nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2021/01/blog-post_9.html", "date_download": "2021-05-18T02:25:52Z", "digest": "sha1:LMTDPYUZ36J3VZVBBDSCSJD52DH455LU", "length": 8553, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा मिशन साहसी उपक्रम - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा मिशन साहसी उपक्रम\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा मिशन साहसी उपक्रम\nकल्याण , कुणाल म्हात्रे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अंबरनाथ “द कराटे क्लब ११” ह्यांच्या सहयोगाने अंबरनाथ येथील शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय येथे विद्यार्थीनींच्या सेल्फ डिफेन्स साठी मिशन साहसी हा कार्यक्रम घेण्यात आला. ३० विद्यार्थीनी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.\nतर कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार, कल्याण जिल्हा संयोजक तन्मय धर्माधिकारी, जिल्हा सहसंयोजक श्रेया कर्पे, कल्याण जिल्हा महाविद्यालय प्रमुख कमलेश सोनावने आदी उपस्थित होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) च्या 'मिशन साहसी' कार्यक्रमच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना साहसी आणि आत्मनिर्भर बनवण्याचा मुख्य हेतू आहे. या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा मिशन साहसी उपक्रम Reviewed by News1 Marathi on January 04, 2021 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/dont-give-up-be-patient-lets-be-determined-to-fight-adversity-message-given-by-a-young-maratha-youth-from-powada/", "date_download": "2021-05-18T01:46:32Z", "digest": "sha1:INO5XHKENBQJZO62XYLPTBJ4PVEZFVG4", "length": 11488, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "सोडू नको तू धीर...राहूया खंबीर म्हणत संकटांशी लढण्याचा निर्धार ! मराठमोळ्या युवकाने पोवाड्यातून दिला संदेश (Video) - बहुजननामा", "raw_content": "\nसोडू नको तू धीर…राहूया खंबीर म्हणत संकटांशी लढण्याचा निर्धार मराठमोळ्या युवकाने पोवाड्यातून दिला संदेश (Video)\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nबहुजननामा ऑनलाईन – सोडू नको तू धीर, राहूया खंबीर म्हणत अभिषेक शिरीष खेडकर या मराठमोळ्या ���ुवकाने आपल्या पोवाड्यातून समाजाला संकटांशी धैर्याने सामना करण्याचा संदेश दिला आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी हा पोवाडा सोशल मीडियावर वायरल केला आहे.\nया संदर्भात त्यांनी सांगितले की, कोरोना हे अनेक संकंटापैकी एक संकट आहे. त्यामुळे मनातली भीती घालवून आणि चुकीच्या गोष्टींना बळी न पडता धैर्याने या संकटाशी लढा देणे हे मराठी माणसाचे परम कर्तव्य आहे, ते विसरता कामा नये. महत्वाचे म्हणजे सर्व संकटे झेलणे, पेलणे हे मराठी रक्तातच आहे. त्यामुळे किती ही खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी न खचता, न डगमगता कुठल्याही संकटाची किती ही मोठी लाट आली तरी आपला कणा ताठ ठेवणे हे आपले मराठी संस्कार आहेत.\nही आपल्या छत्रपती शिवरायांची, माता जिजाऊंची, आपल्या मराठी मातीची शिकवण आहे. कुठल्याही संकटासाठी एकमेकांना दोष न देता आपल्या स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडवून आणावा अशी अपेक्षा आहे. सध्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीशी लढण्यासाठी लोकांना प्रेरित करणे, त्यांचे प्रबोधन करणे तसेच येणारी पुढची पीढी शरीराने, मनाने, विचारांनी सुदृढ व्हावी या निर्मळ हेतूने पोवाडा लिहिला आहे. हा पोवाडा मी माझी सहा वर्षाची मुलगी इरा खेडकर हिच्या समवेत गायला आहे. तिने या पोवाड्याचा अर्थ समजून घेऊन तो गायला आहे. मी माझी नोकरी सांभाळून लिखाण, अभिनय आणि दिग्दशर्न ह्याचा छंद जोपासत आहे आणि याच माध्यमातून समाजातील विविध विषयांवर जनजागृती करत राहणे हे देखील मी माझे कर्तव्यच समजतो.\nTags: Abhishek Shirish KhedkarcourageCrisis to SocietyMarathmolyaMessageOn the occasion of Maharashtra DayPowadyasocial mediayouthअभिषेक शिरीष खेडकरधैर्यापोवाड्यामराठमोळ्यामहाराष्ट्र दिनानिमित्तयुवकासंदेशसमाजाला संकटांसोशल मीडिया\n‘स्पेशल सिक्युरिटी’ विना PM नरेंद्र मोदी यांची ‘गुरुद्वारा’ला भेट\nअजित पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘…तर लशींचा तुटवडा निर्माण झाला नसता’\nअजित पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, म्हणाले - '...तर लशींचा तुटवडा निर्माण झाला नसता'\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प���रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nसोडू नको तू धीर…राहूया खंबीर म्हणत संकटांशी लढण्याचा निर्धार मराठमोळ्या युवकाने पोवाड्यातून दिला संदेश (Video)\nCoronavirus सोबत लढण्यासाठी भारताला मिळणार आणखी 5 व्हॅक्सीनची साथ, डिसेंबरपर्यंत तयार होतील 2 अरब डोस\n‘कोणत्या राज्यांना किती ऑक्सिजनचा पुरवठा केला याची माहिती जाहीर करा’\nआता 2 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुलांच्या Covaxin ची दुसऱ्या अन् तिसऱ्या टप्प्यातील trials सुरु होणार\nप्रवाशी संख्या घटल्याने इंद्रायणी एक्सप्रेसनंतर डेक्कन क्वीनही रद्द\nउत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान, म्हणाले – ‘इतर लोकांप्रमाणे कोरोनालाही जगण्याचा अधिकार’\nउन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/indapur-bharat-shah-big-supporter-of-harshvardhan-patil-resigned-today/", "date_download": "2021-05-18T01:23:47Z", "digest": "sha1:ACQMRRS7UDFC3WNFANKOF2MXXWA7VQCO", "length": 11480, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "हर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक भरत शहा यांचा तडकाफडकी राजीनामा - बहुजननामा", "raw_content": "\nहर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक भरत शहा यांचा तडकाफडकी राजीनामा\nइंदापूर : बहुजननामा ऑनलाईन – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक आणि इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नगरसेवक ��रत शहा यांनी घरगुती कारण सांगत त्यांच्याकडील विविध पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे इंदापूरच्या राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला आहे. शहा यांच्या राजीनाम्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीला तसेच सहकार क्षेत्राला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्याकडून शहा यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.\nमी माझ्या घरगुती अडचणीमुळे थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजीनामा दिला आहे. नवीन माणसांना सर्व क्षेत्रात संधी मिळावी असे मला वाटते अशी प्रतिक्रिया शहा यांनी दिला. सलग पंधरा वर्षे ते इंदापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. तसेच ते गेल्या दहा वर्षांपासून कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते कार्यरत आहेत. सन 2012- ते 17 या कालावधीत ते इंदापूर उपनगराध्यक्ष होते.\nसध्या ते नगरसेवक आहेत. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत यश खेचून आणण्यात शहा यांचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करताना शहा परिवाराचे प्रचंड मोठे योगदान आहे. नुसते योगदान नाही तर गरीबांच्या झोपडीतील मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची जमी शहा परिवाराने दान दिली आहे. परंतू, या संस्थेतील अधिकार जाणून बुजवून हिरावून घेतल्यामुळे, चक्क राजकारणाच्या वाटा बंद करून राजीनामे देत शहा यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. यामुळे शहा परिवाराचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मातीमोल झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.\nआता तुमच्या लघवीतूनच होणार गंभीर कोरोनाचे निदान\nमे च्या पहिल्या दिवशी आहे सिद्धयोग, या 5 राशींना नोकरी-व्यापारात यश, इतरांसाठी असा आहे शनिवार\nमे च्या पहिल्या दिवशी आहे सिद्धयोग, या 5 राशींना नोकरी-व्यापारात यश, इतरांसाठी असा आहे शनिवार\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउं��ेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nहर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक भरत शहा यांचा तडकाफडकी राजीनामा\n‘शिवसेना भवनातून बॉलिवूड कलाकारांना फोन केले जातात, प्रतिमा संवर्धनासाठी पैसे देऊन ट्विट करवून घेतात’\nअक्षयतृतीयानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आंब्याची आकर्षक ‘आरास’ \nराहुल गांधी यांचे ‘विश्वासू’ सहकारी आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं पुण्यात उपचारादरम्यान निधन\nसोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nपुढील आठवड्यापासून भारतात मिळेल Sputnik V व्हॅक्सीन, जुलैपासून देशातच सुरू होईल उत्पादन\nपेट्रोल डिझेलच्या दरातील भाववाढ सुरुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/pfizer-talks-india-over-expedited-approval-covid-19-vaccine-will-send-medicines/", "date_download": "2021-05-18T02:22:57Z", "digest": "sha1:DIY7FMOWLUVDPEELFMRXHQH2ENA45DFT", "length": 10512, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "Pfizer कंपनीची मोठी घोषणा, म्हणाले - 'भारताला 7 कोटी डॉलर्सची औषध पाठवणार' - बहुजननामा", "raw_content": "\nPfizer कंपनीची मोठी घोषणा, म्हणाले – ‘भारताला 7 कोटी डॉलर्सची औषध पाठवणार’\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nबहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, इंजेक्शन, बेडचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. या दरम्यान, भारताला मदत करण्यासाठी अनेक देशांनी हात पुढे केला आहे. अशातच कोरोनाशी मुकाबला करण्यास��ठी अमेरिकेच्या Pfizer या कंपनीने मदत केली आहे. फायझर कंपनीने तब्बल 7 कोटी अमेरिकन डॉलर्सचे औषध भारतात पाठवणार आहे. तसेच लसीसंदर्भातही कंपनी भारताशी चर्चा करत असल्याची माहिती कंपनीचे सीईओ अलबर्ट बॉरला यांनी दिली.\nदेशात कोरोनाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकन फार्मा कंपनी Pfizer ने मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनीचे सीईओ अलबर्ट बॉरला म्हणाले की, आपल्या लसीला भारतात परवानगी देण्यासाठीही सरकारशी चर्चा सुरू आहे. आमचा अर्ज महिन्याभरापूर्वीच सादर केला आहे. परंतु लसीची भारतात नोंदणी झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. लसीला मंजुरी मिळाल्यास देशात त्याच्या वापरास सुरूवात करता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान देशात गेल्या 24 तासात 3 लाख 68 हजार 147 रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात कोरोनामुळे 3417 जणांचा मृत्यू झाला. तसेच 3 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात दिवसेंदिवस सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे.\nTags: bedCEO Albert BohrDollarsinjectionOxygenPfizer CompanyPharmaceuticalsshortageUSAअमेरिकेइंजेक्शनऑक्सिजनऔषधडॉलर्सतुटवडाफायझर कंपनीबेडसीईओ अलबर्ट बॉर\nभाजप नेत्याचा नवाब मलिक यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘अजितदादांचा राजीनामा मागायचा तर सरळसरळ मागा, द्राविडी प्राणायम कशाला\n‘…तर भाजपासमोर तुमचा निभावही लागणार नाही’\n'...तर भाजपासमोर तुमचा निभावही लागणार नाही'\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्��े ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nPfizer कंपनीची मोठी घोषणा, म्हणाले – ‘भारताला 7 कोटी डॉलर्सची औषध पाठवणार’\nदिशा पाटनीच्या ओठांवर टेप लावून दिला सलमानने Kissing सीन; त्याचं सांगितलं कारण…\nBank of Baroda चे खातेदार आहात तर आता WhatsApp वर मिळणार ‘या’ सुविधा\n17 वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात युवकाविरूध्द FIR\n गरिबांना मोफत अन्न मिळण्यासाठी आठवड्याचे सातही दिवस सरकारी रेशन दुकाने उशीरापर्यंत उघडी ठेवा – केंद्राकडून राज्यांना निर्देश\nराज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन\nसरकारी कर्मचार्यांसाठी मोठी बातमी आता पुढच्या महिन्यात होईल महागाई भत्त्यामध्ये 4 % वाढीची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/05/21/warananivedan/", "date_download": "2021-05-18T02:27:48Z", "digest": "sha1:KC2CF63E7YB4YRZSOUTHLZR4QP5FPWIY", "length": 8409, "nlines": 99, "source_domain": "spsnews.in", "title": "दुसरा हफ्ता ५०० चा द्या , अन्यथा आंदोलन-स्वाभिमानी संघटना – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nदुसरा हफ्ता ५०० चा द्या , अन्यथा आंदोलन-स्वाभिमानी संघटना\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला निवेदन देण्यात आले.गतवर्षी तोडलेल्या उसाचा दुसरा हप्ता ५०० रुपये द्यावा अन्यथा येत्या २३ मे पासून राज्यभर साखर रोको आंदोलन केले जाईल असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. याबाबत संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये योग्य तो निर्णय घेऊ असे कारखाना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.\nखाजदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक २८ एप्रिल ते ४ मे पर्यंत जिल्ह्यातून मोटरसायकल रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले हिते. त्या निवेदनानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामातील उसाचा दुसरा हप्ता ५०० रुपयाने मिळणे स्वाभाविक आहे आणि तो द्यावा अन्यथा येत्या दिनांक २२ मे नंतर राज्यभर साखर रोका आंदोलन केले जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. सध्या साखरेचे वाढलेले दर, बँकांनी साखरेचं वाढवलेला मूल्यांकन,स्पिरिट आणि इथेनॉलचे वाढलेले दर,मोल्यासिस आणि बग्यासचे वाढलेले दर आणि राजशासनाने कमी केलेला ५ टक्के ऊस खरेदी कर,या सर्व बाबींचा विचार करता गतवर्षीच्या उसाला ५०० रुपये प्रति टन दुसरा हप्ता मिळाला पाहिजे असे निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारणा कारखान्याला देण्यात आले.\nयावेळी कारखाना प्रशासनाकडून प्रभारी कार्यकारी संचालक व्ही.एस.कोले व कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर शेट्ये,सचिन शिंदे, विजय भोसले, संपत पोवार,अजित पाटील,राम शिंदे आदी उपस्थित होते\n← नागपंचमी केवळ शिराळ्याची नव्हे , तर महाराष्ट्राची अस्मिता – नाम. सदाभाऊ खोत\nशेतकऱ्यांसाठी आमदारकी पणाला लावू – आम.सत्यजित पाटील →\nशिंपे येथील स्व. दत्तू यशवंत पाटील यांचे उद्या २ ऑक्टोबर रोजी उत्तरकार्य\nस्मार्ट फोन खरेदी करा आणि मिळवा मोफत घड्याळ :माऊली खुटाळे मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स\nआनंदा चौगुले (सरूड- डाकवेवाडी ) यांचे निधन : रक्षाविसर्जन दि.३ जानेवारी २०१८\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/prime-minister-modis-direct-warning-to-china-from-the-border-the-era-of-expansionism-is-over-now/", "date_download": "2021-05-18T02:27:26Z", "digest": "sha1:VEHVE5Y3PKAOFC7IOTMXEJGPWBG7JIHF", "length": 8146, "nlines": 111, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "पंतप्रधान मोदी यांचा थेट सीमेवरून चीनला इशारा, ‘विस्तारवादाचं युग संपलं आता….’ - Times Of Marathi", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी यांचा थेट सीमेवरून चीनला इशारा, ‘विस्तारवादाचं युग संपलं आता….’\nलेह-लडा�� | पंतप्रधान मोदी यांनी आज लडाखमध्ये येथे जाऊन जवानांना भेट दिली. तसेच भारत आणि चीनची सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर जवानांचे मनोधैर्य वाढवले.याच वेळी पंतप्रधान मोदींनी जवानांची संवाद साधत चीनला थेट सीमेवरून इशारा दिला.\nआताचे युग हे विकास वादाचे युग आहे. विस्तारवाद चे युग संपले , असा इशारा देत हे युग विकासवादाच आहे आणि विस्तारवादावरून संपूर्ण जग आता एकवटलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसंच या काळात विकासवादच भविष्याचा आधार आहे, असंही मोदी म्हणाले.\nविस्तार वादामुळे संपूर्ण जगाला धोका आहे तसेच विस्तारवादाणे माणूस की चे मोठे नुकसान झालेले आहे.विस्तारवादाने माणुसकीचं मोठं नुकसान झालेलं आहे. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता सीमेवरचा खर्चही आता तिपटीने वाढवलं आहे, असंही मोदींनी सांगितलं.\nमी कोणत्याही संरक्षणात्मक बाबीचा विचार करत असताना किंवा निर्णय घेत असताना प्रथम दोन मतांचा विचार करत असतो. एक म्हणजे भारत माता आणि दुसरं म्हणजे जवानांच्या वीर माता .या दोन्ही बाबींचा मी विचार करतो. दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेबद्दल जवानांच्या शौर्या चा संपूर्ण देशाला अभिमान आहे. असे म्हणत नरेंद्र मोदींनी जवानांचे मनोबल वाढवले.\nइंदुरीकर महाराजांना चढावी लागणार कोर्टाची पायरी….\nCA परीक्षेबाबत निर्णयाची शक्यता….\nभाजप नेत्यांनी प्रियांका गांधींवर केली टीका,”नातीन आजीच नाक कापलं…”\nइंदुरीकर महाराजांना चढावी लागणार कोर्टाची पायरी….\nरिलीजपूर्वीच ‘सडक 2’ वादाच्या भोवऱ्यात, हिंदु समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप\nरिलीजपूर्वीच ‘सडक 2’ वादाच्या भोवऱ्यात, हिंदु समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे प���िले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/you-have-killed-humanity-not-elephants-kerala/", "date_download": "2021-05-18T01:04:49Z", "digest": "sha1:6AKIQNZNKTLDFV3YEOSLPHEP22IMZQFE", "length": 12605, "nlines": 127, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "तुम्ही हत्तीचा नाही माणुसकिचा खून केला आहे - Times Of Marathi", "raw_content": "\nतुम्ही हत्तीचा नाही माणुसकिचा खून केला आहे\nकेरला निसर्गासाठी छोट्या मुंगी पासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत, छोट्या पक्षा पासून ते माणसा पर्यंत सगळे प्रिय असतात. सृष्टी हीच शक्ती आणि सगळी तिची लेकरे तिच्यासाठी समान. हा न्याय निसर्गातील सगळे प्राणी पाळतात फक्त माणूस सोडून\nकुठलाही प्राणी मादीच्या इच्छेशिवाय तिचा उपभोग घेत नाही , कुठलाही प्राणी भूक नसताना दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करत नाही पण\nस्वतःच्या महत्वाकांक्षे साठी आई बापाच्या डोक्यात दगड घालणारी क्रूर हंडगी जात फक्त माणसाची असतेत्याला हत्तीच्या जीवाचं काय पडतंय\nनदीच्या मधोमध निश्चल उभी राहिलेल्या हत्तीचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय. त्या फोटोबाबतची कहाणी अत्यंत करूण आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदीत उभा राहिलेल्या गर्भवती हत्तीणीचा तो फोटो आहे. 27 में 2020 ला केरळ राज्याच्या एका फॉरेस्ट ऑफिसर ने मोहन कृष्णन ने माफ कर बहिणी म्हणून एक पोस्ट त्याबद्दल शेअर केली\nसायलेंट वॅली मधुन एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात भुकेने व्याकुळ होऊन फिरत होती. तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. फटाके तोंडात फुटल्यामुळे तिचे तोंड आणि जीभ फाटली.\nत्याही अवस्थेत तिने आजुबाजुच्या कुठल्याही माणसाला मारले नाही, कुठल्याही इमारतीला इजा केली नाही, रागाने कसली नासधूस केली नाही, शांतपणे पाण्याच्या शोधत ती चालत राहिली\nशेवटी तिला नदी दिसल्यावर नदीच्या मधोमध जाऊन ती शांत उभी राहिली. वन विभागाला माहिती कळल्यावर मोहन कृष्णन तिथे पोचले. तिने बाहेर यावं म्हणून दोन हत्ती सुद्धा पाण्यात सोडले गेले तिला वाट दाखवण्या करता पण ती बाहेर आली नाही. पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली दिवसभर वन विभागाने प्रयत्न केले पण 5 च्या सुमारास तिने जलसमाधी घेतली.पोस्टमोर्टम मध्ये कळलं ती गर्��वती होती.\nमोहन कृष्णन ने लिहिलंय आम्ही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तिने तो नाकारला माणसाच्या कृतीचा तिने केलेला तो निषेध होता माणसाच्या कृतीचा तिने केलेला तो निषेध होता तिला त्यांच्यावर विश्वास ठेवावा वाटला नाही तिला त्यांच्यावर विश्वास ठेवावा वाटला नाही तिने नदीतून बाहेर येण्याचं नाकारलं😢\n20 महिने लागतात एक हत्तीचं बाळ बाहेर यायला. नदीत उभी राहिली तेंव्हा काय भावना असतील तिच्या तिच्या पोटातल्या बाळाला फटाक्याच्या वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल का आली ती तिच्या पोटातल्या बाळाला फटाक्याच्या वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल का आली ती वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या म्हणून बाळ सुरक्षित राहील पाहिजे म्हणून पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली असेल का ती वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या म्हणून बाळ सुरक्षित राहील पाहिजे म्हणून पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली असेल का ती 1200 फुटांचा कडा हिरकणी फक्त बाळाला दूध पाजता यावं म्हणून चढुन गेली होती. आईपण निभावण्यासाठी आई स्वतः चे प्राण पणाला लावते मग ती माणसातली आई असो नाहीतर प्राण्यांमधली\nएका गर्भार हत्तीणीला फटाके चारून काय मिळवलं आपण असं समजू नका तुम्ही घरात बसला आहात म्हणून तुम्ही जबाबदार नाही असं समजू नका तुम्ही घरात बसला आहात म्हणून तुम्ही जबाबदार नाही माणूस म्हणून केलेल्या असल्या हीन अत्याचाराची फळे collective fate सामूहिक नशिबाच्या रूपाने प्रत्येक माणसाच्या वाट्याला भोगायची येतात\nकोरोना, चक्रीवादळ, आग ही सगळी प्रलयाची रूपे भूतकाळात केलेल्या पापाची गोळाबेरीज असेल का असा प्रश्न मी फालतू म्हणून उडवून लावणार तेव्हढ्यात नदीच्या पाण्यात निश्चल उभा राहिलेल्या हिरकणी हत्तीणीचा चेहरा माझ्या समोर येतो\nडोळ्यात खळणारं पाणी थांबवण मुश्किल होऊन जातं\nएका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय कदाचित माणसांनी बनवलेल्या कोर्टात होणार नाही पण लक्षात ठेवा जेंव्हा निसर्ग न्याय करायला उतरेल तेंव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही या मृत्यूचा न्याय व्हावा\n– कधी न भेटलेल्या प्रिय हिरकणीसाठी\n129 वर्षानंतर मुंबईने अनुभवल चक्रीवादळ आणि मुंबई मध्ये झालेले नुकसान\nतुम्ही कोरोनाचा आलेख खाली आणायचा सोडून अर्थव्यवस्थेचाच आणला- राजीव बजाज\nतुम्ही कोरोनाचा आलेख खाली आणायचा सोडून अर्थव्यवस्थेचाच आणला- राजीव बजाज\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21050", "date_download": "2021-05-18T01:48:42Z", "digest": "sha1:AUS3BML4VAI5S47JAAADE6CF7BZ3PC2N", "length": 12381, "nlines": 162, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "अन्नदात्यावर उपासमारीची व आत्महत्येची पाळी. ग्रामसभेची मागणी मंजूर करा. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली अन्नदात्यावर उपासमारीची व आत्महत्येची पाळी. ग्रामसभेची मागणी मंजूर करा.\nअन्नदात्यावर उपासमारीची व आत्महत्येची पाळी. ग्रामसभेची मागणी मंजूर करा.\nशेतकरी हा अन्नदाता असून तो देशातील जनतेचे पोट भरण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करतो पण नैसर्गिक आपत्तीमुळे कधीकधी त्यांच्यावरच उपासमारीची व आत्महत्या करण्याची पाळी येते. कोरची तालुक्यात यावर्षी प्रचंड दुष्काळ पडला आहे. एक तर उशिरा पाऊस पडल्यामुळे लोकांची पेरणी उशिरा झाली आणि त्यातल्या त्यात पावसाने नंतर दडी मारल्यामुळे दरवर्षी च्या सरासरी फक्त 30 ते 40 टक्केच उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात आले. त्यामुळे कोरची तालुक्यातील शेतकरी बांधव खालील बाबींसाठी निवेदन करत आहेत. आपण राज्याचे प्रमुख म्हणून विशेष लक्ष करून मागणीची पूर्तता कराल ही अपेक्षा ठेवून निवेदन सादर.\nकोरची तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या खालील प्रमाणे\n1) अनियमित पावसामुळे कोरची तालुक्यात 30 ते 40 टक्के उत्पन्न आल्यामुळे दुष्काळग्रस्त कोरची तालुक्यातील शेतकर्यांना कोरची तालुका दुष्काळ घोषित करून हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत घ्यावे.\n2) दुष्काळग्रस्त कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत काढलेल्या विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी.\n3) दुष्काळग्रस्त कोरची तालुक्यातील चालू हंगामाचे पिक कर्ज माफ करण्यात यावे.\n4) प्रत्येक कुटुंबाला काम मिळावे यासाठी मनरेगा योजनेची कामे लवकरात लवकर सुरू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.\n5) रोजगार हमी कामाचे व सर्व योजनेचे व्यवहार बँक मार्फत होत असतात आणि कोरची तालुक्यात फक्त एक राष्ट्रीयीकृत बँक व एक कॉपरेटिव बँक आणि एक ग्रामीण बँक आहे त्यामुळे बँकांचे आर्थिक व्यवहार करताना कोरची परिसरातून 40 ते 50 किलोमीटर अंतरावरुन येणाऱ्या लाभार्थ्यांना अडचणी येतात म्हणून जवळच्या ठिकाणी मसेली कोटगुल कोटला या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा मंजूर करावे.\n6) कोरची येथील बँक ऑफ इंडिया इमारतीच्या अपुऱ्या जागेमुळे व गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व ग्राहकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी बँक ऑफ इंडियाची शाखा कोरची मध्ये स्थलांतरित करण्यात यावी.\n7) कोरची येथील राष्ट्रीयीकृत बँकेकडे फक्त सत्तावीस गावांचे कामे केली जातात उर्वरित गावाच्या बँक व्यवहारासाठी भारतीय स्टेट बँकेची शाखा तात्काळ मंजूर करण्यात यावी.\n8) कोरची मधील गावाकडे अध्यात्म महसुली गाव घोषित झाले नाहीत त्यांना वन हक्क कायद्यांतर्गत महसुली गावांचा दर्जा देण्यात यावा.\n9) 13 डिसेंबर 2005 च्या अगोदर अतिक्रमण धारकांना वनहक्क कायद्याअंतर्गत तातडीने अधिकार पत्र देऊन सिंचनाची सोय करून द्यावे.\n10) कोटगुल येथील मंजूर असलेले 33 kv विद्युत सब सेंटरचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.\n11) कोरची तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे.\nवरील मागण्या 27 डिसेंबर 2020 पर्यंत मंजूर न झाल्यास शेतकरी शेतमजुरांचा व ग्रामसभांचा विशाल धडक मोर्चा तहसील कार्यालयावर 28 डिसेंबर 2020 ला काढण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.\nPrevious articleशैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बसेस ची व्यवस्था करा – जिल्हाध्यक्ष हंसराज बडोले\nNext articleआरमोरी तालुक्यातील दवंडी येथे धान खरेदी सुरू\nदेसाईगंज पोलिसांच्या कारवाईत 22400 रुपयांचा दारू साठा जप्त\nधानोरा येथे विजेचा लपंडाव\nआरमोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन\nदखल न���यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nवडधा परिसरातील बससेवा सुरू करा परिसरातील प्रवाशांची मागणी\nमहात्मा गांधी महाविद्यालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ‘मी आय. ए. एस. होणारच’ या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-18T02:03:33Z", "digest": "sha1:A6LSYAPY4SVMMZO4B75HIQP7GYBTXNMX", "length": 6587, "nlines": 119, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "ब्लॅकबेरीचा ‘कीवन’ भारतात | गोवा खबर", "raw_content": "\nHome डिजिटल खबर ब्लॅकबेरीचा ‘कीवन’ भारतात\nब्लॅकबेरीने भारतीय बाजारात पुन्हा एन्ट्री केली आहे. क्वेर्टी (QWERTY) कीपॅड असलेला ‘कीवन’ हा नवीन मोबाइल फोन ब्लॅकबेरीने भारतात लाँच केला आहे. या मोबाइलच्या लिमिटेड एडिशन बाजारात येणार आहेत.\n‘कीवन’ या मोबाइल फोनची खास बात म्हणजे हा फोन अँड्रॉइड असूनही त्यात ब्लॅकबेरी कीबोर्ड, ब्लॅकबेरी हब आणि ब्लॅकबेरी डी-टेक वापरता येणार आहेत. ब्लॅकबेरीने या मोबाइलच्या विक्रीसाठी अमेरिकन एक्स्प्रेस आणि वोडाफोन सोबत भागिदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने ग्राहकांसाठी दमदार ऑफर्सही आणल्या आहेत.\nअमेरिकन एक्सप्रेसचे क्रेडिट कार्ड असलेल्यांना व अॅमेझॅानवरुन मोबाइल खरेदी करणाऱ्यांना विशेष बोनस पॉइंट्स मिळणार आहेत. याबरोबर वोडाफोन युजर्सना ७५ जीबी डेटा ३ महीन्यांसाठी मोफत मिळणार आहे.\nPrevious article‘करण’ने शेअर केला यश आणि रूहीचा फोटो\nNext articleअर्थ मंत्रालयाकडून सुमारे साडे 11 लाख पॅन कार्ड रद्द\nआकाश आयएसीएसटी आता देऊ करत आहे ९० टक्के स्कॉलरशिप\nमनुष्यबळ आणि कौशल्य विकासावरच भर\nगोवा येथे रिलायन्स डिजीटलच्या पहिल्या स्ट��अरचे उद्घाटन\nमुकेश कुमार गुप्ता आणि राज कुमार यांची एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती\nबाणशेच्या जंगलात कुडतरीच्या महिलेचा खुन\nब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी\nपर्रिकर मंत्रीमंडळातून आजारी मंत्र्यांना वगळले;2 नव्या मंत्र्यांचा आज होणार शपथविधी\nपणजीला मॉडल शहर बनवणार:पर्रिकर\nरोजगार निर्मितीत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल – सुरेश प्रभू\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nआत्मनिर्भर भारत अॅप नवोन्मेष आव्हानात सहभागी व्हा :पंतप्रधान\nभारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करेल : मुकेश अंबानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/sakhi/mind-soul/world-bipolar-day-2021-what-bipolar-disorder-a300/", "date_download": "2021-05-18T01:11:39Z", "digest": "sha1:BMFUFIR4ZJHCAYREJUKF52C5IPCCARJP", "length": 18751, "nlines": 79, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बायपोलर डिसऑर्डर: कधी खूप आनंदी तर कधी खूप उदास, ही कसली लक्षणं? त्याविषयी बोला.. - Marathi News | world Bipolar Day 2021-What is a bipolar disorder? | Latest sakhi News at Lokmat.com", "raw_content": "\n>सुखाचा शोध > बायपोलर डिसऑर्डर: कधी खूप आनंदी तर कधी खूप उदास, ही कसली लक्षणं\nबायपोलर डिसऑर्डर: कधी खूप आनंदी तर कधी खूप उदास, ही कसली लक्षणं\nबायपोलर डिसऑर्डर: कधी खूप आनंदी तर कधी खूप उदास, ही कसली लक्षणं\nही अशी स्थिती आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीची मनःस्थिती उन्मादक आनंद आणि गंभीर औदासिन्य या दरम्यान झुलत राहते. तांत्रिक भाषेत सांगायचं तर हा एक मूड डिसऑर्डर आहे. जिथे मुख्य लक्षण म्हणजे मूडमध्ये उन्माद पासून उदासिनतापर्यंत अत्यंत चढउतार होतात.\nही अशी स्थिती आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीची मनःस्थिती उन्मादक आनंद आणि गंभीर औदासिन्य या दरम्यान झुलत राहते. तांत्रिक भाषेत सांगायचं तर हा एक मूड डिसऑर्डर आहे. जिथे मुख्य लक्षण म्हणजे मूडमध्ये उन्माद पासून उदासिनतापर्यंत अत्यंत चढउतार होतात.\nबायपोलर डिसऑर्डर: कधी खूप आनंदी तर कधी खूप उदास, ही कसली लक्षणं\nHighlightsडिप्रेशन आणि मॅनिया हे दोन्ही मूड आलटून पालटून अनुभवले जातात.दुर्दैवानं, द्विध्रुवीय डिसऑर्डरसाठी कोणतेही सोपे, सरळ' इलाज' नाही. ही एक तीव्र स्थिती आहे. यासाठी दीर्घकालीन व्यवस्थापन आणि बहु-स्तरीय उपचार पद्धती आवश्यक आहे.उपचारांची पहिली पायरी म्हणजे औषधं. औषधं प्रामुख्याने न्यूरोकेमिकल असंतुलन दुरुस्त करण्यासाठी आणि त्याद्वारे लक्षणं नियंत्रित करण्यासाठी कार्य करतात.\nभावनांचा उदय-व्यय हा आपण सर्वांनीच अनुभवला आहे. कधी कधी आपल्या नकळत आपल्या भावना बदलत असतात, अचानक आपला मूड बदलतो. कधीकधी, अज्ञात कारणास्तव, आपल्याला उदास वाटतं, आणि कधी कधी उगीचच आनंदी वाटतं. भावनिक चढ-उतार हे जीवनाचा एक भाग आहेत. परंतु जेव्हा आपले मूड सतत आपल्या मानसिकतेवर नियंत्रण ठेवत असतात, जेव्हा यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होतं, तेव्हा मात्र बाब वेगळी असते. बायपोलर डिसऑर्डर हा असाच मूडचा विकार आहे.\nतर बायपोलर डिसऑर्डर म्हणजे नक्की काय\nसोप्या भाषेत सांगायचं तर, ही अशी स्थिती आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीची मनःस्थिती उन्मादक आनंद आणि गंभीर औदासिन्य या दरम्यान झुलत राहते. तांत्रिक भाषेत सांगायचं तर हा एक मूड डिसऑर्डर आहे. जिथे मुख्य लक्षण म्हणजे मूडमध्ये उन्माद पासून उदासिनतापर्यंत अत्यंत चढउतार होतात. हा एक मानसिक आजार आहे, आणि त्यातून त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या सामान्य कामात अनेक अडथळे येतात, रोजचं जीवन जगणं कठीण होऊ शकतं. त्या व्यक्तीच्या सामाजिक, व्यावसायिक किंवा शैक्षणिक जीवनात व्यत्यय निर्माण होऊ शकतो.\nआता या दोन अगदी भिन्न लक्षण नमुन्यांचा बारकाईनं विचार करूया. डिप्रेशन आणि मॅनिया हे दोन्ही मूड आलटून पालटून अनुभवले जातात. प्रत्येक टप्पा काही तासांपासून काही आठवड्यांपर्यंत टिकतो.\nआपल्यातील बहुतेक लोक आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर अनुभवणार्या विशिष्ट 'निम्न' भावनांशी परिचित असाल. आज, आपल्यापैकी बर्याचजणांना क्लिनिकल नैराश्याबद्दल देखील माहिती आहे, जे आपल्या रोजच्या नैराश्यापेक्षाही तीव्र आणि दुर्बल करणारे आहे.\nउदासीन मनोवृत्तीत असण्याची विशिष्ट लक्षणं\n• असहाय्यता आणि निराशेच्या भावना\n• दैनंदिन कामांमध्ये रस कमी होणे\n• भूक मध्ये लक्षणीय बदल (एकतर कमी किंवा जास्त)\n• वजन बऱ्यापैकी वाढणे किंवा कमी होणे\n• झोपेत बदल (निद्रानाश किंवा हायपरसोम्निया)\n• उर्जा गमावणे किंवा सर्वकाळ थकवा जाणवणे\n• राग किंवा चिडचिड\nया मूडमध्ये व्यक्तीची ऊर्जा अगदी सर्वोच्च पातळीवर असते. मॅनिक व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणा�� सक्रिय असण्याची प्रवृत्ती असते, उर्जाची पातळी जास्त असते आणि पुढील काही किंवा सर्व लक्षणे दर्शवू शकतात:\n• आवेगपूर्ण, बेपर्वा वर्तन\n• अत्यधिक आणि वेगवान भाष्य (अति वेगाने बोलणे)\n• झोप कमी होणं\n• उच्च उर्जा पातळी\n• विचारांचा वेग अतिशय तीव्र होणे\n• स्वत: विषयी अवास्तववादी विचार\nहे दोन्ही मूड तसेच त्या मूडच्या आहारी असतानाचे वर्तन त्या व्यक्तीच्या सामान्य व्यक्तिमत्त्वाचे आणि वागण्याचे वैशिष्ट्य नसतात. जेव्हा एखादी व्यक्ती या मूड्सना त्यांच्या नियमित मूडपेक्षा काही वेगळं म्हणून दर्शवू लागते तेव्हा ती बायपोलार डिसऑर्डर चे लक्षण असू शकते.\nएक महत्त्वाचे म्हणजे आत्महानी तसेच आत्महत्येचे विचार अनेकदा या लोकांच्या मनामध्ये येतात आणि याबाबत जागरूक राहणं अतिशय महत्त्वाचं आहे.\nडिसऑर्डरचे काय कारण आहे\nयाचं कोणतंही स्पष्ट कारण ज्ञात नाही. तथापि, अनेक घटक याला कारणीभूत आहेत, त्यातील काही आहेत:\n• न्यूरोकेमिकल असंतुलन: मेंदूतील काही विशिष्ट रसायनं(नॉरपेनिफ्रिन आणि सेरोटोनिन), असंतुलित झाल्यास मूड डिसऑर्डरची लक्षणं उद्भवतात.\n• अनुवांशिक कारणं: संशोधनात असं दिसून आलं आहे की मूड डिसऑर्डर कुटुंबात चालतात आणि संभाव्य अनुवांशिक जोड्याकडे लक्ष वेधतात. तथापि, अद्यापपर्यंत, लक्षणांच्या प्रकटतेत सामील झालेल्या विशिष्ट जनुक किंवा गुणसूत्र ओळखले गेले नाही. आपल्याला फक्त इतकंच माहिती आहे की बायपोलर डिसऑर्डरची अनुवंशिक प्रवृत्ती असू शकते.\n• पर्यावरणीय घटक: काही संशोधनात असंही दिसून आलं आहे की पर्यावरणातील काही घटक बायपोलरला कारणीभूत ठरू शकतात. बिघडलेलं किंवा असंतुलित कौटुंबिक वातावरण, शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार, मद्यपान यासारखे वातावरणीय घटक कारणीभूत ठरतात.\nउपचार पर्याय काय आहेत\nदुर्दैवानं, द्विध्रुवीय डिसऑर्डरसाठी कोणतेही सोपे, सरळ' इलाज' नाही. ही एक तीव्र स्थिती आहे. यासाठी दीर्घकालीन व्यवस्थापन आणि बहु-स्तरीय उपचार पद्धती आवश्यक आहे.\n• औषधोपचार: उपचारांची पहिली पायरी म्हणजे औषधं. औषधं प्रामुख्याने न्यूरोकेमिकल असंतुलन दुरुस्त करण्यासाठी आणि त्याद्वारे लक्षणं नियंत्रित करण्यासाठी कार्य करतात. कधीकधी औषधोपचार देखील आंदोलन, चिंता आणि कधीकधी डिसऑर्डरसह आक्रमकता शांत करण्यासाठी आवश्यक असू शकतात.\n• सायकोथेरपी: समुपदेशन आणि थेरपी उपचार योजनेच्या इतर प्रमुख बाजू आहेत. समुपदेशन रुग्णांना आणि कुटुंबियांना डिसऑर्डर आणि त्याच्या आयुष्यावर त्याचा अल्प आणि दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यास आणि त्यांच्यात सामोरे जाण्यास मदत करते.\n• वैकल्पिक उपचार पद्धती: अधिकाधिक लोक पर्यायी उपचार पद्धतींकडेही वळत आहेत. होमिओपॅथी, आयुर्वेद, रेकी, हिप्नोथेरपी हे असे काही उपचार पर्याय आहेत जे की मॅनिक आणि औदासिनिक भागांची वारंवारता आणि तीव्रता कमी करण्यासाठी परिणाम झाल्याबाबत ज्ञात आहेत. यातील कोणतीही उपचार पद्धती औषधांची जागा घेऊ शकत नाही. थोडक्यात म्हणजे, औषधाला पर्याय नाही.\nबायपोलर डिसऑर्डर नक्कीच व्यवस्थापित केले जाऊ शकते, जेणेकरून त्यातून पीडित व्यक्ती निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकेल. डिसऑर्डर स्वीकारणं आणि त्याच्या व्यवस्थापनाकडे सकारात्मक, सक्रिय दृष्टिकोन बाळगणं ही वरील गोष्टी साध्य करण्याची गुरुकिल्ली आहे.\n(लेखिका मानसशास्त्रज्ञ & मानसोपचारतज्ञ आहेत.सह-संस्थापक, दिशा समुपदेशन केंद्र )\nप्रियांका चोप्रा सांगतेय, उत्तम मेंटल हेल्थचे सिक्रेट्स - कुढण्यापलिकडच्या 'दिसण्याची' गोष्ट\nरेखाच्या सौंदर्याला वयाची अटच नाही, काय असावं या मूर्तीमंत सौंदर्याचं रहस्य \nआइस्क्रीम आणि पौष्टिक.... काहीतरीच काय असं वाटत असेल तर आइस्क्रीममधील गुण वाचून तर पाहा\nविद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला \nविद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला \n ‘कोरोना पॉझिटीव्ह’ पतीसोबत शिल्पा शेट्टीचा अनोखा रोमान्स\nइंडस्ट्रीतल्या मित्रांनीच पाठीत सुरा खुपसला... श्रेयस तळपदेचा धक्कादायक खुलासा\nसुधा चंद्रन यांचे वडिल के. डी. चंद्रन यांचे निधन, अनेक चित्रपटांत केले होते काम\n‘लागीरं झालं जी’ फेम अज्याचे Reels Video लावतील याडं, तुम्ही पाहिलेत का\n लॉकडाऊनमध्ये वाढलं अनुष्का शेट्टीचं वजन जाणून घ्या ‘या’ व्हायरल फोटोमागचं सत्य\nब्यूटी आहार -विहारफिटनेससुखाचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/07/05/ghoshnayudh/", "date_download": "2021-05-18T02:51:12Z", "digest": "sha1:6FLSSJ35AB64A6XJHEI3L2SOYOMUU56T", "length": 6254, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "“मोदी-मोदी ” ” चोर है ,चोर है ” मुंबई महापालिकेत घोषणा युद्ध – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफ��स लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n“मोदी-मोदी ” ” चोर है ,चोर है ” मुंबई महापालिकेत घोषणा युद्ध\nमुंबई : मुंबई महानगर पालिका सभागृहात शिवसेना- भाजप या मित्रपक्षांमध्ये एकमेकांच्या विरोधात घोषणा युद्ध रंगलेलं पहायला मिळालं. विशेष म्हणजे हे घोषणा युद्ध नेत्यांच्या उपस्थितीतंच रंगलं गेलं. एकीकड “मोदी-मोदी ” , या भाजपाच्या घोषणेचा समाचार ,शिवसेनेच्या नगरसेवकांनी ” चोर है ,चोर है ” असे प्रत्युत्तर दिले गेल्यानं घडलेल्या घोषणा युद्धाचं पर्यावसान धक्काबुक्कीत झालं .\nराज्य सरकारकडून मुंबई महापालिकेला देण्यात येणारा जीएसटी चा पहिला धनादेश शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार महापालिकेत आले होते. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंकडे ६४७.३४ कोटींचा धनादेश सुपूर्द केला. हे दोन्ही नेते येतानाच हे घोषणा युद्ध सुरु झालं होतं.\n← जि.प.बांधकाम शाहुवाडी यांच्यावतीने बांबवडे इथं वृक्षारोपण\nअवकाशात ” तिसरा डोळा ” : रुक्मिणी →\nपद्मसिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमुकुंद पवार यांचा बांबवडे व्यापारी असोसिएशन च्या वतीने सत्कार\nभैरवनाथ मंदिराचा कलशारोहन सोहळा\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/lockdown-is-most-important-for-break-the-chain-of-corona-virus-nrms-124144/", "date_download": "2021-05-18T01:25:58Z", "digest": "sha1:MMUVLQGJO5EWI2PIY76OU5DU36BL4HHM", "length": 10527, "nlines": 167, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "lockdown is most important for break the chain of corona virus nrms | कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची आवश्यकता, एम्सच्या संचालकांनी मांडली भूमिका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nलॉकडाऊनचा इशारा...कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची आवश्यकता, एम्सच्या संचालकांनी मांडली भूमिका\n‘एम्स’चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील परिस्थिती, त्यामागील कारणं, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन आणि कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत भूमिका मांडली.\nकोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन उपयोगी नसून, विषाणूची साखळी तोडायची असेल, तर कडकडीत लॉकडाऊन लाग करण्याची आवश्यकता आहे, असं गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.\n‘एम्स’चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील परिस्थिती, त्यामागील कारणं, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन आणि कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत भूमिका मांडली.\nडॉ. गुलेरिया म्हणाले की, आता तीन गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. पहिली म्हणजे रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं. दुसरी, आक्रमक कार्यपद्धती स्वीकारून रुग्णसंख्या कमी करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात लसीचं उत्पादन. आपल्याला विषाणू संसर्गाची साखळी तोडावी लागणार आहे. असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, क���ँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/salute-to-docter-by-cm/", "date_download": "2021-05-18T02:15:55Z", "digest": "sha1:UCBYKY46V5YN7Q5YP2CKLPMWJYBSOM23", "length": 3232, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Salute to Docter By Cm Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai: कोरोना युद्धातील डॉक्टरांच्या सेवा, समर्पणाला सलाम – मुख्यमंत्री\nराष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पत्राद्वारे शुभेच्छा एमपीसी न्यूज - कोरोना विषाणुच्या युद्धातील बिनीचे शिलेदार म्हणून राज्यातील डॉक्टर योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून आभार मानले आहेत. तसेच…\nTalegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी\nTauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित\nMaval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज\nChakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त\nFake News : स्थलांतरित कामगार व कोविड साथीने त्रस्त नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही\nPCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://vidyarthimitra.org/news/Civil-engineering-study-2020", "date_download": "2021-05-18T02:36:12Z", "digest": "sha1:3NUY7ZLQMVNMMCOCTEVZTALOA6IGKSGV", "length": 14484, "nlines": 142, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "सिव्हिल इंजिनियरिंग: बारावीनंतर करिअरसाठी उत्तम पर्याय", "raw_content": "\nसिव्हिल इंजिनियरिंग: बारावीनंतर करिअरसाठी उत्तम पर्याय\nसिव्हिल इंजिनिअरिंगला मराठीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी म्हणतात. ही अभियांत्रिकीची अशी शाखा आहे की ज्यामध्ये विविध क्षेत्रे, नोकऱ्या, कौशल्य आणि लोक समाविष्ट होतात. स्थापत्य अभियांत्रिकी ही यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग), रसायन अभियांत्रिकी (केमिकल इंजिनिअरिंग) आणि विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) समवेत अभियांत्रिकीच्या इतर सर्व शाखांची मातृशाखा आहे.\nतसेच जल संसाधन, सिंचन आणि बांधकाम अभियांत्रिकी या स्थापत्य अभियांत्रिकीच्या शाखांद्वारे अन्न, वस्त्रे आणि निवारा यासारख्या मानवाच्या तिन्ही मूलभूत गरजा पूर्ण होतात. स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये इमारती, पूल, रस्ते, रेल्वे, धरणे आणि सिंचन (डॅम व इरिगेशन) व्यवस्था, घुमट (डोम), चिमणी, मायक्रोवेव्ह टॉवर्स, मास्ट, पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (वॉटर व वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट) आदींचा समावेश होतो. पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामात जगभरातील गुंतवणूकीचा दर खूपच जास्त आहे. तेल आणि वायू (ऑईल अँड गॅस) प्रकल्प, अणु उर्जा (ॲटॉमिक एनर्जी) प्रकल्प, कोळसा आणि पाण्या पासून वीजनिर्मिती या क्षेत्रातील बांधकाम मधील गुंतवणूकदेखील जास्त आहे. म्हणूनच, या संबंधित क्षेत्रात चांगले कौशल्य असलेल्या अभियंत्यांची गरज सध्या वाढत आहे.\nयाबरोबरच स्ट्रक्चरल डिझाईन करून बांधकाम करणे, प्रकल्प नियोजन करणे, नगर संरचना व बांधकाम करणे, अंदाज व मूल्यांकन (एस्टिमेशन व व्हॅल्युएशन) करणे, पायपिंग डिझाईन करून बांधकाम करणे, धरण व सिंचन व्यवस्थेचे जाळे तयार करणे, भुमार्ग, लोहमार्ग तसेच जलमार्ग यांचे व्यवस्थापन करून बांधकाम करणे, पिण्याचे पाणी व सांडपाणी यांच्यावर उपचार करणे (वॉटर व वेस्ट वॉटर ट्रीटमेंट) व त्याचे व्यवस्थापन करून बांधकाम करणे, जलसंधारण व जल प्रेरित (वॉटर रेसोर्स व हायड्रॉलिक्स) शास्त्र यांचे व्यवस्थापन करणे, भू, भौगोलिक व भूकंप शास्त्र (जिओलॉजी, जिओटेक्निकल व अर्थक्वेक इंजिनिअरिंग) यांचे व्यवस्थापन करणे, सब सी व ऑफशोर इंजिनिअरिंग इत्यादींसाठी ही स्थापत्य अभियंत्याची आवश्यकता असते.\nकंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टरशिप), बांधकाम करून घेणे (बिल्डरशिप), स्थावर मालमत्तेचे नियोजन करणे (रिअल इस्टेट वर्क्स), सनदी अभियंता (चार्टर्ड इंजिनीअर) असेही काही संबंधित व्यवसाय आहेत ज्यामध्ये स्थापत्य अभियंत्याची अत्याधिक मागणी आहे. तसेच, पीडब्ल्यूडी, सिंचन, रेल्वे, गोदी आणि बंदर (डॉक्स आणि हार्बर) आणि विमानतळ (एअरपोर्ट) यांचे बांधकाम अशा सरकारी क्षेत्रात सुद्धा स्थापत्य अभियंत्याची आवश्यकता भासते.\nहे एक सर्जनशील क्षेत्र आहे ज्यामध्ये विचार (थिंकीं���), नियोजन (प्लॅनिंग), डिझाइनिंग आणि वास्तूंच्या रचनांचे वास्तविक बांधकाम समाविष्ट आहे. म्हणून, हे सुरुवातीला मनामध्ये सुरू होते नंतर कागदावर उतरते, साहित्याची गुणवत्ता ठरवून व डिझाईन करून आवश्यक सामुग्रीचे प्रमाण शोधले जाते. एखाद्याचे स्वप्न साकार करण्याकरिता विविध तज्ञ कार्य करतात आणि महत्त्वाचे म्हणजे या सर्व गोष्टी अंतिम वापरकर्त्याच्या निरीक्षणाखाली केल्या जातात व त्यामुळे हे खरोखरच आव्हानात्मक असते. म्हणूनच स्थापत्य अभियांत्रिकी ही अशी शाखा आहे, ज्याला शहरी तसेच ग्रामीण भागातही कायमच मागणी असते.\nआता स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षणाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात बदलत आहे. मेटल फायबर्स, फ्लाय अॅश, कृत्रिम वाळू (आर्टिफिशियल सँड), ऍडमिक्स्चर, सुपर प्लास्टिसाइजर इत्यादी नॅनो आणि अद्ययावत सामग्रीचा वापर, तसेच डिझाईन तत्त्वज्ञानामध्ये होणारी प्रगती आणि या व्यतिरिक्त, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व इंटरनेट ऑफ थिंग्स यांचा वापर हे नेहमीच स्थापत्य अभियंत्यांना अद्ययावत राहण्यासाठी भाग पडतात.\nबांधकामामध्ये त्यांची सद्यस्थिती (प्रेझेंट स्टेटस), शक्ती आणि टिकाऊपणा (स्ट्रेंथ व ड्यूऱ्याबिलिटी) हा तांत्रिक दृष्टिकोनातून जाणून घेण्यासाठी अत्यंत संवेदनशील इलेक्ट्रॉनिक सेन्सरचा उपयोग करणे हे एक आव्हानात्मक क्षेत्र आहे.\nअभियांत्रिकी शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना किमान तीन महिन्यांचा व्यवहारिक अनुभव (इंटर्नशिप) मिळण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करावा. तसेच निवड आधारित शिक्षण (चॉइस बेस्ड एज्युकेशन) शिकण्याची प्रक्रिया, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, औद्योगिक क्षेत्राने सुचवलेले व्यावसायिक (प्रोफेशनल) व व खुले (ओपन) वैकल्पिक विषय (इलेक्टीव्ह्ज), वेब बेस्ड कोर्सेस, प्रयोग शाळेतील प्रशिक्षण, सॉफ्टवेअर प्रशिक्षण, शांतता अभ्यासक्रमांचा समावेश, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि विविध स्पर्धा इत्यादी व्यवसायिक नोकऱ्या तसेच तंत्रज्ञानाची आव्हाने या दोन्ही मागण्या साठी तयार राहण्यास मदत करतील.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nइंजिनीअरिंग प्रवेशासाठी बारावीत मॅथ्स व फिजिक्स विषय असणे बंधनकारक नाही: एआयसीटीई\nदहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१\nऔरंगाबाद जेएनईसीत अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरू\nबीई-बीटेकसह अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशअर्जांना मुदतवाढ: जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%82/", "date_download": "2021-05-18T00:45:52Z", "digest": "sha1:CYMBSDO3UADNBQNSZ3FKNFNTAK3PMMF2", "length": 6695, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "अँड. नितीन मानें Archives - बहुजननामा", "raw_content": "\nTag: अँड. नितीन मानें\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचा खुलासा, म्हणाले – अँड. नितीन मानेंचा ‘राष्ट्रवादी’शी काहीही संबध नाही’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी बाजी मारली असून ...\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आण�� सत्याला वाचा फोडणारा.....\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचा खुलासा, म्हणाले – अँड. नितीन मानेंचा ‘राष्ट्रवादी’शी काहीही संबध नाही’\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nआता लस घेण्यासाठी Aadhaar Card बंधनकारक नाही’ – UIDAI\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1109 नवीन रुग्ण, 1758 जणांचा डिस्चार्ज\nसोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nव्हेंटिलेटर सुरु नसल्याने भाजपा आमदाराचा संताप; म्हणाले – ‘आता फक्त आत्महत्या करणे बाकी आहे’\nभाजपा आमदाराचा अजित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले – ‘कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणाऱ्यांचा सोशल मीडियावर 6 कोटी खर्च कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%97_%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2021-05-18T01:42:34Z", "digest": "sha1:VQHA443L7IRDWAZDNPWQX2UUY4EU57CS", "length": 3446, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लुडविग एर्हार्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलुडविग एर्हार्ड (जर्मन: Ludwig Erhard; ४ फेब्रुवारी, इ.स. १८९७ - ५ मे, इ.स. १९७७) हा इ.स. १९६३ ते इ.स. १९६६ दरम्यान पश्चिम जर्मनी देशाचा चान्सेलर होता.\n१६ ऑक्टोबर, इ.स. १९६३ – १ डिसेंबर, इ.स. १९६६\n४ फेब्रुवारी १८९७ (1897-02-04)\n५ मे, १९७७ (वय ८०)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/12/shivsena-targets-yogi-adityanath-film-city-saamana-article.html", "date_download": "2021-05-18T01:41:30Z", "digest": "sha1:GGEES66FKZ62M7LN6HRKTLLZDIPMORIN", "length": 19881, "nlines": 61, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "‘मिर्झापूर-३’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल, तर आनंदीआनंदच; शिवसेनेची टीका", "raw_content": "\n‘मिर्झापूर-३’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल, तर आनंदीआनंदच; शिवसेनेची टीका\nएएमसी मिरर वेब टीम\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य��ंनी बॉलिवूडमधील काही लोकांशी उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीबाबत चर्चा केली. यावरुन राजकीय वातावरण तापू लागलं आहे. उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचे जळजळीत चित्रण ‘मिर्झापूर-१ व ३’ या वेब सीरिजमध्ये आहे. बहुसंख्य उत्तर प्रदेशची स्थिती ‘मिर्झापूर’प्रमाणेच असल्याचा आरोप योगी राज्यातील विरोधक करीत असतात. आता ‘मिर्झापूर-३’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच असल्याचं म्हणत शिवसेनेने योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.\nकाय म्हटलेय अग्रलेखात, वाचा पूर्ण लेख..\nयोगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱ्या ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनाने साधू महाराज आहेत. या साधू महाराजांचे मुंबई मायानगरीत आगमन झाले असून ते ‘ऑबेरॉय ट्रायडण्ट’च्या समुद्रकिनाऱयावरील मठात निवासाला आहेत. साधू महाराजांचा मायानगरीत येण्याचा मूळ हेतू असा आहे की, मुंबईच्या मायानगरीप्रमाणे अतिसुंदर अशी मायानगरी उत्तर प्रदेशात निर्माण करावी. मायानगरी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या सरकारने यमुना एक्प्रेसजवळ एक हजार एकर जागा दिली आहे. साधू महाराज आता पुढील कार्यवाहीसाठी मुंबईत आले. ‘ट्रायडण्ट’च्या मठात त्यांनी मुंबईतील सिने जगतातील प्रमुख मंडळींशी सल्लामसलत केली. योगींना लवकरात लवकर मायानगरीचा मुहूर्त करायचा आहे व त्यासाठी त्यांनी घाई सुरू केली आहे. प्रख्यात खिलाडी अक्षय कुमार योगींना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अक्षय कुमार यांची महती काय वर्णावी ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याब��बतच्या कलेत ते पारंगत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते. असो. हा झाला गमतीचा भाग. आणखीही कोणी कलावंत आणि इतर मंडळी त्यांना भेटली असतील. चांगली गोष्ट आहे. योगी महाराज आता सिने उद्योगात उतरणार असल्याने त्यांनी अशा विषयाकडे मनोरंजनाचा भाग म्हणून पाहायला हवे. योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉक डाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसे आहे. आज संपूर्ण देशच तसा भिकेला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेलेच आहेत. त्यामुळे मुंबईतले ओरबाडून योगी महाराज लखनौ-नोएडात सोन्याचा धूर कसा काढणार ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याबाबतच्या कलेत ते पारंगत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते. असो. हा झाला गमतीचा भाग. आणखीही कोणी कलावंत आणि इतर मंडळी त्यांना भेटली असतील. चांगली गोष्ट आहे. योगी महाराज आता सिने उद्योगात उतरणार असल्याने त्यांनी अशा विषयाकडे मनोरंजनाचा भाग म्हणून पाहायला हवे. योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉक डाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसे आहे. आज संपूर्ण देशच तसा भिकेला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेलेच आहेत. त्यामुळे मुंबईतले ओरबाडून योगी महाराज लखनौ-नोएडात सोन्याचा धूर कसा काढणार त्याऐवजी लखनौसाठी एखाद्या द्वारकाधीश श्रीकृष्णाची नेमणूक का करू नये त्याऐवजी लखनौसाठी एखाद्या द्वारकाधीश श्रीकृष्णाची नेमणूक का करू नये पण हे द्वारकाधीशही मुंबईतच सापडतात. श्रीकृष्णाने म्हणे त्याचा निष्कांचन मित्र सुद��मा याचे मूठभर पोहे खाल्ले आणि त्याच्या बदल्यात सुदाम्याची संपूर्ण नगरीच सोन्याची करून टाकली.\nघेण्यासाठी योगी महाराज मुंबईत आले. आता त्यांना पोहे कोण खायला घालते ते पाहायला हवे. गेली कित्येक वर्षे लाखो उत्तर भारतीय मुंबईत काबाडकष्ट करून त्यांच्या मेहनतीची रोटी खात आहेत. आपले घरदार सोडून या मंडळींना मुंबईत का यावे लागले, याचा विचार योगी महाराजांनी करायला हवा. फिल्म सिटी हवीच, पण या बेरोजगारांच्या हातास काम मिळाल्याशिवाय योगींच्या संकल्पित मायानगरीत सोन्याचा धूर निघणार नाही. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असूनही ते फक्त लोकसंख्येनेच फुगले आहे. जातीयता, धर्मांधता यातून निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देशाला भेडसावीत आहे. उद्योग नाही म्हणून बेरोजगारी आहे. त्या सर्व श्रमिकांचे, बेरोजगारांचे लोंढे मुंबईसारख्या शहरांवर आदळत आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ अशा शहरांतील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करीअर करण्यासाठी वर्षानुवर्षे मुंबईतच येत आहेत. योगी या सगळय़ांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का योगी जिद्दीला उतरले आहेत व त्यांनी फिल्म सिटीचे मनावर घेतले आहे. योगी महोदयांनी आता खुलासा केला आहे की, आम्ही काही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवीत आहोत. कोण उत्तम सुरक्षा आणि सुविधा देईल अशी ही स्पर्धा आहे. योगींचा हा विचार चांगलाच आहे. तुम्ही फिल्म सिटी खुशाल उभारा, पण त्यांच्या याच विधानात ‘फिल्म सिटी मुंबईतच का फोफावली, वाढली, बहरली आणि बाहेर का नाही योगी जिद्दीला उतरले आहेत व त्यांनी फिल्म सिटीचे मनावर घेतले आहे. योगी महोदयांनी आता खुलासा केला आहे की, आम्ही काही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवीत आहोत. कोण उत्तम सुरक्षा आणि सुविधा देईल अशी ही स्पर्धा आहे. योगींचा हा विचार चांगलाच आहे. तुम्ही फिल्म सिटी खुशाल उभारा, पण त्यांच्या याच विधानात ‘फिल्म सिटी मुंबईतच का फोफावली, वाढली, बहरली आणि बाहेर का नाही’ याचे उत्तर दडले आहे. शिवाय फिल्म सिटीच कशाला, मुंबईसारखे रोजगारनिर्मितीचे केंद्र आणि देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहरही योगींनी उभारायला काहीच हरकत नाही. उत्तर प्रदेशात रोजगार नाही व राज्य आर्थिक आघाडीवर डबघाईस आले आह���. मग उत्तर प्रदेशात रोजगाराचे, उद्योगधंद्याचे मुख्य साधन काय, हा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा आस्वाद घेतला पाहिजे. मिर्झापूरमधील प्रत्येक प्रसंग हेच उत्तर प्रदेशचे वास्तव असावे असे लोकांना वाटते. मुंबईतील ‘अंडरवर्ल्ड’वरही सिनेमे निघालेच होते, पण महाराष्ट्राने ही गुंडगिरी मोडून काढली. ‘मिर्झापूर’मध्ये दाखविलेले\nबदलण्याचे काम योगी सरकारचे आहे. फक्त फिल्म सिटीच्या भिंती उभारून, आत बगिचे, नद्या, इतर सेट उभारून काय होणार मुंबईच्या वांद्रे, पाली हिल, जुहू, खार परिसरांत मायानगरी वसली आहे. मग येथील खरीखुरी मायानगरीही ते मिर्झापूरला हलवणार आहेत काय मुंबईच्या वांद्रे, पाली हिल, जुहू, खार परिसरांत मायानगरी वसली आहे. मग येथील खरीखुरी मायानगरीही ते मिर्झापूरला हलवणार आहेत काय उत्तर प्रदेशला सोन्यानेच मढवा व या सोन्याच्या विटा दिल्लीहून घेऊन या. आमची काहीच हरकत नाही, पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता उत्तर प्रदेशला सोन्यानेच मढवा व या सोन्याच्या विटा दिल्लीहून घेऊन या. आमची काहीच हरकत नाही, पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता मुंबईला का ओरबाडता मायानगरी तर दक्षिणेतील अनेक राज्यांतदेखील आहे. हैदराबादेत आहे. तामीळनाडू, आंध्रात आहे. योगी महाराज तेथेही जाऊन उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीचे कार्य पुढे नेणार आहेत काय उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचे जळजळीत चित्रण ‘मिर्झापूर-1 व 2’ या वेब सीरिजमध्ये आहे. बहुसंख्य उत्तर प्रदेशची स्थिती ‘मिर्झापूर’प्रमाणेच असल्याचा आरोप योगी राज्यातील विरोधक करीत असतात. आता ‘मिर्झापूर-3’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे. योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उत्तर प्रदेशचा विकास झालाच व त्यातून रोजगार निर्मिती घडली तर मुंबईवरील बराचसा ताण कमी होईल. त्यामुळे योगींच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नाही. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांचे यावर काय मत आहे उत्त��� प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचे जळजळीत चित्रण ‘मिर्झापूर-1 व 2’ या वेब सीरिजमध्ये आहे. बहुसंख्य उत्तर प्रदेशची स्थिती ‘मिर्झापूर’प्रमाणेच असल्याचा आरोप योगी राज्यातील विरोधक करीत असतात. आता ‘मिर्झापूर-3’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे. योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उत्तर प्रदेशचा विकास झालाच व त्यातून रोजगार निर्मिती घडली तर मुंबईवरील बराचसा ताण कमी होईल. त्यामुळे योगींच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नाही. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांचे यावर काय मत आहे की मुंबईला ‘पीओके’ म्हणणाऱ्या नटीस पाठिंबा दिला तसा या मुंबईत आलेल्या योगींनाही त्यांचा पाठिंबा आहे की मुंबईला ‘पीओके’ म्हणणाऱ्या नटीस पाठिंबा दिला तसा या मुंबईत आलेल्या योगींनाही त्यांचा पाठिंबा आहे एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱया ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱया ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल.\nTags Breaking देश - विदेश महाराष्ट्र राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/21053", "date_download": "2021-05-18T01:03:48Z", "digest": "sha1:CM4VC3J6PLE4DTCTNOAZXBG36F3C4AKF", "length": 8027, "nlines": 154, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "आरमोरी तालुक्यातील दवंडी येथे धान खरेदी सुरू | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली आरमोरी तालुक्यातील दवंडी येथे धान खरेदी सुरू\nआरमोरी तालुक्यातील दवंडी येथे धान खरेदी सुरू\nआदिवासी विकास महामंडळ, उप-प्रादेशिक कार्यालय आरमोरी अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.\nशेतकऱ्यांचे या हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून\nआदीवासी वि.वि.सहकारी संथ्यता खरेदी केद् दवंडी सिगुजी ताडाम सभापती,सदासीव सहारे उपसभापती ,नरेशजी टेभुर्णे,दिनेश सेलोकर, तुकारामजी दुगे भाउराव भोयर,आत्मारामजी काले,वा.र.मडकाम,\nवा.वी.वर्हाडे व्यवस्थाक,वाय.के.गावतुरे,शामराव आतला,स्वप्नील सिगुजी ताडाम, इतर शेतकरी हजर\nशेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या गोदामात आणून धानाची विक्री करावी कारण धानाला योग्य भाव व दरासह बोनसही मिळते. याचा लाभ शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घ्यावे असे आवाहन यावेळी केले.\nधान खरेदी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी आदिवासी विविध सहकारी संस्थेचे संचालक,व गावकरी वर्ग उपस्थित होते.\nPrevious articleअन्नदात्यावर उपासमारीची व आत्महत्येची पाळी. ग्रामसभेची मागणी मंजूर करा.\nNext articleउपसभापती हरिश्चंद्र मेश्राम यांच्या हस्ते धान खरेदी केंन्द्र कोटरा चा शुभारंभ\nदेसाईगंज पोलिसांच्या कारवाईत 22400 रुपयांचा दारू साठा जप्त\nधानोरा येथे विजेचा लपंडाव\nआरमोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात य��ईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nएटापल्ली येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी....\nकोरची येथील ओबीसी बांधवांनी केला निर्धार शेकडोंच्या संख्येने ओबीसी विशाल मोर्चात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/deputy-cm-ajit-pawar-oxygen-remdesivir-vaccine-covid-19-pune-situation", "date_download": "2021-05-18T02:17:42Z", "digest": "sha1:VM24TQODC2XL6ERCN3QF4L5VPRRFZRAX", "length": 17208, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रेमडेसिव्हिर, लसीसाठी जागतिक निविदा काढणार : उपमुख्यमंत्री", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nरेमडेसिव्हिर, लसीसाठी जागतिक निविदा काढणार : उपमुख्यमंत्री\nपुणे - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना येत्या महाराष्ट्रदिनापासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येईल. प्रसंगी परदेशातून लस आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स आयात करण्यात येतील. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यानुसार या लस आणि इंजेक्शनसाठी जागतिक निविदा (ग्लोबल टेंडर) काढण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. या जागतिक निविदांसाठी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला खरेदीबाबत चे सर्वाधिक देण्यात आल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. या समितीत वित्त, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि औद्योगिक विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य असणार आहेत.\nपुणे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले, \"कोरोना प्रतिबंधासाठी १८ वर्षापुढील सर्व नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी पुणे जिल्ह्याने दररोज १ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे उद्दिष्ट ८५ हजारांपर्यंत पुर्ण झाले. पण नंतर लसीचा पुरवठा कमी झाला. लस, रेमडेसिविर इंजेक्शन्स व ऑक्सीजनचा पुरवठा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. सध्या केंद्र सरकारने रेमडेसिविर पुरवठ्यात ११ हजारांनी तर, जामनगर येथून मिळणाऱ्या ऑक्सीजनच्या पुरवठ्यात प्रतिदिन १२५ मेट्रिक टनांची कपात केली आहे.\"\nहेही वाचा: छातीत दुखत आहे.... पुणे पोलिस म्हणतात पुरावा द्या \nजिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे २० प्रकल्प\nपुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध व्हावा, यासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी मिळून २० आॅक्सीजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात. येणार आहेत. यापैकी १० प्रकल्पांना जिल्हा नियोजन समितीतून, सहा प्रकल्पांना पुणे महापालिका आणि चार प्रकल्पांना पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत निधी उपलब्ध होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nराज्यात लॉकडाऊन सदृश्य कठोर निर्बंध लागू; काय सुरु\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करत आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू केला जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे मुख्यमंत्री आज जनतेशी काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन सदृश्य निर्बंध\n संख्या घटली पण मृतात होतेय वाढ\nरत्नागिरी : सोमवारी कोरोना बाधितांची संख्या निम्म्याने घटली असून चोविस तासात 259 रुग्ण सापडले. हा कडक संचार बंदीचा परिणाम असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बाधितांची संख्या घटली तरी तिन दिवसात कोरोनाने 15 जणं मृत पावले आहेत.आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकुण बाधितांमध्ये आर\nCorona Update: राज्यातील रुग्णांची संख्या पुन्हा 60 हजारांच्या पुढे; 349 जणांचा मृत्यू\nमुंबई- राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यात कलम 144 लागू करण्यात आला असून संचारबंदी करण्यात आली आहे. असे असतानाही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. राज्यात गेल्या 24 तासांत 61 हजार 695 नवे रुग्ण आढळले आहेत, तर\nलसीची एक मात्रा पुरेशी\nभारतात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असताना सरकारकडून लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सध्या देशात दोन लशींचा वापर सुरू झाला असून नुकतीच रशियाच्या लस आपत्कालीन परिस्थितीतील वापरण्यास परवानगी दिली. सध्याच्या आणीबाणीसदृश परिस्थितीत कमी वेळेत अधिकाधिक लोकांचे लसीकरण कसे करता येईल, य\nराज्यात ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चा प्रभाव\nमुंबई - पुण्यातील राष��ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) तपासलेल्या ३६१ नमुन्यांपैकी तब्बल २२० म्हणजेच ६१ टक्के नमुने कोरोनाच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे असल्याची बाब पुढे आली आहे. हे नमुने जानेवारी ते मार्चदरम्यान राज्यातील विविध भागांतून घेण्यात आले होते. ‘एनआयव्ही’कडील आकडेवारीनुसार, जानेव\n नियमावली जाहीर: अपार्टमेंटस्ना होणार दहा हजार दंड\nसांगली : महापालिकेच्यावतीने काल येत्या एक मे पर्यंतची कोरोना नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार गृहनिर्माण सोसायट्या अपार्टमेंटसाठी कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाल्यास दहा हजारांच्या दंड ठोठावण्यात येणार आहे. पुन्हा पुन्हा उल्लंघन केल्यास प्रत्येकवेळी दहा हजारांनी त्यात वाढ होईल. एखाद्य\nपिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत ७६१३ बेड\nपिंपरी - शहर परिसरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खाटांचे व्यवस्थापन (बेड मॅनेजमेंट) व गृहविलगीकरणातील रुग्ण (होम आयसोलेट) यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले असून, हेल्पलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. सध्या खासगी, महापालिका व सरकारी रुग्णाल\n'बेडची संख्या वाढणार, रुग्णांची दोन दिवसांत सोय करणार'\nउदगीर (लातूर): प्रशासनाच्या वतीने सध्या ऑक्सिजन बेड वाढवण्याचे काम युद्धपातळीवर चालू झाले आहे. येत्या दोन दिवसांत एकाही रुग्णाला परत जाऊ देणार नसल्याची ग्वाही उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यानी दिली आहे.\n बीडमध्ये पुन्हा रुग्णसंख्या हजारी पार\nबीड: कोरोना विषाणू संसर्गबाधीत रुग्णांची संख्या तर वाढती आहेच. शिवाय आता तपासणीतून आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही 30 टक्क्यांवर पोचले आहे. शुक्रवारी (ता. 16) 1 हजार 5 रुग्ण आढळून आले. तर चार नवीन मृत्यूंची नोंद झाली.\n'कोविड उपचार केंद्र उघडणाऱ्या खासगी हॉस्पिटलला सहकार्य करू'\nमंचर : आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या उपचारासाठी ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे. मंचर, घोडेगाव, लोणी, रांजणी, अवसरी खुर्द, पारगाव येथील खासगी हॉस्पिटलने पुढाकार घेऊन कोविड उपचार केंद्र सुरू करावीत. उपचार केंद्रांसाठी ऑक्सिजन, रेमडिसेवीरच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bezzia.com/mr/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9F-zucchini-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%9F/", "date_download": "2021-05-18T01:47:32Z", "digest": "sha1:H3HDQORA6D6VOQNWQ5GFG5QSRJ2C3YL5", "length": 9446, "nlines": 100, "source_domain": "www.bezzia.com", "title": "तिखट आणि बकरी चीजसह खारट आंबट | बेझिया", "raw_content": "\nसॅव्हरी झुचीनी आणि बकरी चीज टार्ट\nमारिया वाजक्झ | 02/05/2021 10:00 | वर अद्यतनित केले 28/04/2021 21:53 | कोशिंबीर आणि भाज्या, प्रारंभ\nLa खारट zucchini आणि शेळी चीज आंबट आज आम्ही आपल्याला तयार करण्यास प्रोत्साहित करतो की ते आपल्या पसंतीस एक होईल. का कारण एक अतिशय सोपी रेसिपी व्यतिरिक्त आणि चवांच्या आश्चर्यकारक संयोजनासह, ही एक अतिशय चांगली सादरीकरणाची पाककृती आहे.\nत्याचे सादरीकरण कोणत्याही टेबलावर ही कृती अनुरुप करेल. त्याच्या साधेपणामुळे, आपण आपल्या साप्ताहिक मेनूमध्ये ते अनुकूल करू शकता परंतु त्यास सर्व्ह करू शकता अधिक विशेष प्रसंगी जेव्हा आपण घरी अतिथी असाल. वैयक्तिक भागांमध्ये कट करा, ते 8 लोकांसाठी स्टार्टर म्हणून काम करू शकेल.\nजेव्हा आपण मुख्य केश म्हणून या केकवर पैज लावता तेव्हा ते इतके पसरत नाही. आम्ही प्रयत्न केला आहे आणि आमचा विश्वास आहे की सोबत अ उबदार शिजवलेले बटाटा आणि सॅलमन कोशिंबीर जसे आम्ही काही महिन्यांपूर्वी प्रस्तावित केले होते त्याप्रमाणे, ते तीन लोकांसाठी आदर्श आहे.\nपफ पेस्ट्रीची 1 शीट\n1 झुकिनी, बारीक चिरून\nबकरीच्या चीजचे 8-12 काप\nअतिरिक्त व्हर्जिन ऑलिव्ह तेल\nजुलियानमध्ये कांदा पोचवादोन चमचे तेल असलेल्या तळण्याचे पॅनमध्ये मऊ होईपर्यंत आणि थोडेसे रंग न घेईपर्यंत; अंदाजे 10 मिनिटे. ⠀ नंतर, ते थंड होईपर्यंत जास्तीचे तेल काढण्यासाठी ते गाळण्यावर सोडा.\nपफ पेस्ट्री चादर पसरवा एका साच्यावर जेणेकरून ते संपूर्ण बेस व्यापते आणि भिंती एक आणि दोन सेंटीमीटरच्या दरम्यान जाते.\nकांदा वाटून घ्या पृष्ठभागावर आधीच थंड आहे.\nकांद्यावर अ Zucchini काप थर आणि या बकरीच्या चीजचे तुकडे.\nमग एक चिमूटभर मीठ घाला, मिरपूड आणि किसलेले जायफळ.\nआता झ्यूचिनीचा दुसरा थर लावा, ऑलिव्ह ऑइलच्या रिमझिमसह हंगाम आणि शिंपडा\n200 डिग्री सेल्सियस पर्यंत प्रीहेटेड ओव्हनमध्ये बेक करावे 25 मिनिटे किंवा पफ पेस्ट्री सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत.\nओव्हन मधून खारट zucchini आणि बकरी चीज टार्ट घ्या आणि गरम आनंद घ्या.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: बेझिया » पाककृती » प्रारंभ » सॅव्हरी झुचीनी आणि बकरी चीज टार्ट\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nदररोज आपल्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी\nवसंत inतूमध्ये आपली त्वचा दर्शविण्यासाठी 5 घरगुती मुखवटे\nबेझिया डॉट कॉमचे वृत्तपत्र\nबेझीयामध्ये विनामूल्य सामील व्हा आणि आपल्या ईमेलमध्ये आमच्या सर्व सामग्री प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nसर्वात इच्छित सौंदर्य उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/39522", "date_download": "2021-05-18T02:17:59Z", "digest": "sha1:DIQR7KTD4BKGZ5K4XDOVVFIOF2AXW242", "length": 7561, "nlines": 137, "source_domain": "www.misalpav.com", "title": "पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nपाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे\nमाहितगार in जे न देखे रवी...\nतरूस लगडली सुवासिक आम्रफळे\nपरी कोयी अन बीया मोजतो हा बळे\nतृष्णार्त कृष्णा टोचती का खडे\nजळात उतरू कसा प्रश्न हा पडे\nपरी कृष्णास दिसे का मीठ\nखेळती कधी लहर कधी लाट\nप्रश्नांकीत किनारी मुरलींची पाठ\nतुडूंब सरोवर नरतनी पक्ष्यांचे थवे\nपाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे\nआता मला वाटते भितीकालगंगाजिलबीप्रेम कविताभूछत्रीरोमांचकारी.करुणमुक्तक\nगार गेले राव तुम्ही. :)\nपहिल्यांदा स्विमिंगपूलवर जाऊन यावा मग गार व्हावा, पाण्यात न उतरताच गार व्हन बरं न्हव\nबाकी तसे प्रेर्ना एका पेक्षा अधिक काव्य कथा ती सध्या तो सध्या काय करतो इत्यादी इत्यादी आहेत, पण खरे सांग��यचे तर अपूर्ण आहे, मूळात ज्या कवितेचे विडंबन करावयाचे होते ते सुचलेच नाही आणि ऐनवेळी सुचलेल्या शब्दातून कविता वेगळ्याच वळणावर धावली, पुन्हा गावली कि प्रेर्ना\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81-%E0%A4%8F%E0%A4%A8", "date_download": "2021-05-18T02:53:14Z", "digest": "sha1:3APSXE65NA45UZVGSV53BGSK3A2AGC6X", "length": 4344, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कोराकु-एन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकोराकु-एन (जपानी:後楽園) ही जपानच्या ओकायामा शहरातील एक बाग आहे. ही बाग जपानच्या तीन महान पारंपरिक बागांपैकी एक मानली जाते. हिची रचना इ.स. १६८७ ते इ.स. १७००च्या दरम्यान ओकायामाचे अधिपती इकेदा त्सुनामासाने केली. इ.स. १८६३च्या सुमारास या बागेला आत्ताचे रूप आले. सुरुवातीस यास कोएन असे नाव होते. ही बाग आशी नदीच्या काठी असून हिचा विस्तार १,३३,००० चौरस मीटर, तर हिच्यातील हिरवळीचा भाग अंदाजे १८,५०० चौरस मीटर इतका आहे. बागेच्या मध्यात असलेल्या तळ्यात क्योटोजवळील बिवा सरोवरातील दृश्ये निर्माण करण्यात आली आहेत.\nइ.स. १८८४मध्ये ही बाग तत्कालीन मालकांनी ओकायामा प्रभागाच्या हवाली केली व सामान्य जनांना तेथे प्रवेश दिला. इ.स. १९३४मध्ये आलेल्या महापुरात तसेच दुसर्या महायुद्धातील बॉम्बफेकीमध्ये या बागेचे मोठे नुकसान झाले होते. जुन्या नकाशा व चित्रांवरून हिची पुनर्उभारणी करण्यात आली.\nभारताच्या पुणे शहरातील पु.ल. देशपांडे उद्यानाची रचना या बागेवर आधारित आहे.\nLast edited on १० फेब्रुवारी २०१६, at १४:३१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०१६ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजक��र हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0_%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%B6", "date_download": "2021-05-18T01:26:26Z", "digest": "sha1:46ZAHZCSW3BHVB2UZLCSUSMULG3CPQA7", "length": 4897, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्थर अॅश - विकिपीडिया", "raw_content": "\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nहा अमेरिकेचा टेनिस खेळाडू होता.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९९३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०२० रोजी ०५:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/anaamik-bhy/5iwu96mt", "date_download": "2021-05-18T01:23:22Z", "digest": "sha1:RRE5EJHUXUO2KEQBC55CW3A5B25VMKMS", "length": 8037, "nlines": 214, "source_domain": "storymirror.com", "title": "अनामिक भय | Marathi Horror Story | Sonali Butley-bansal", "raw_content": "\nएक अनामिक भीती सतत पाठलाग करत रहाते,\nमाझ्यातला आत्मविश्वास कमी करत रहाते,\nमनासारख्या जगण्याला छळत रहाते,\nजगण्याचा गुंता वाढवत रहाते ,\nकुठल्या वेळी कुठलं रूप धारण करेल ते सांगता येत नाही ...\nकधी पुरूषातील स्त्री तर कधी स्त्रीमधील\nपुरूष जागृत होउन मानगुटीवर बसतो,\nकथा कादंबर्या मधील भूत मग प्रत्यक्षात अवतरण लागते ,\nकोणत्याही कामात आड येत रहाते...\nताठ मान माझी मग\nसहारा शोधत रहाते ...\nसहारा शोधत रहाते ...\nत्याच्या सावलीखाली दोन रानकोंबडे गस्त घालत असल्याप्रमाणे फिरत होते. काहीश्या अंत���ावर असलेल्या एका धाकट मुंगुसाची बारीक न...\nअंगावर काटा उभा करणारी भयकथा\nमी जोरात किंचाळले तेवढ्यात पुन्हा वीज कडाडली आणि धावत घरात गेले तर तिथे ती आरामखुर्ची तशीच हलत होती.....\nबोलु दे कि जरा तुझ्या लवणाऱ्या पापणीसोबत त्यानी लपवलेली गुपित ऐकायचीत खेळू दे ना लहरणाऱ्या बटांसोबत त्यांच्या गंधात ह...\nआजच्या तारखे शेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला. आज अमावस्या होती\nएका चित्तथरारक अनुभवाची मांडणी\nलहानपणी ज्या ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या सगळ्या डोळ्यांपुढे येत होत्या. देवाचं नाव घेत चालत होतो. शेवटी घुंगराचा आवाज...\nते बाईचं भूत होतं. इथे अधेमधे दिसते रात्री बारा नंतर\nतापलेला सूर्य सौम्य होऊन समुद्राच्या क्षितिजावर टेकला होता. समुद्रकिनाऱ्यालगत, एका मोडलेल्या होडीच्या लाकडी आवशेषावर, को...\nचित्र आणि जिवंतं माणसांची थरारक कथा\nतिच्या अंगावर काटा आला... तिचा स्पीडोमीटर शंभराच्या आसपास घुटमळत होता.\nसुरवातीपासून खिळवून ठेवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, प्रत्येक वळणागणिक अंगावर रोमांचे उठवणारी अत्यंत प्रत्ययकारी ...\nपोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं.\nवो आ गयी है...\nदुसऱ्या दिवशी सुधीरने सुट्टी घेतली व सिमाला ह्यापुढे हॉरर सिनेमे बिलकुल बघू नकोस अशी ताकीद दिली. कालचा प्रसंग आठवून सुधी...\nअंगांगावर शहारे आणणारी भयकथा\nस्पर्शाची स्वप्नाच्या आयुष्यातील वेदना\nत्याचं सर्वांग थरथरूं लागलं. वारेनखाने डोळ्यांच्या कोप-यातूंन पाहिलं, रीम्स्कीचं घाबरणं आणि खुर्चीच्या मागे लागलेली त्या...\nएका चित्तथरारक अनुभवाचा कथाभाग\nती लाल खोली - भाग...\nएका रहस्याच्या शोधाची थरारक कथा भाग 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/nashik-gov-help-poor-people-to-meal-marathi-news/", "date_download": "2021-05-18T01:07:46Z", "digest": "sha1:TFZD736FCBVCNOQ43YRSXMNLVEDU3XRJ", "length": 16160, "nlines": 112, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "‘कोरोना’ची जागतिक महामारी;पुरवठा विभागामुळे टळली उपासमारी! - Times Of Marathi", "raw_content": "\n‘कोरोना’ची जागतिक महामारी;पुरवठा विभागामुळे टळली उपासमारी\nढकांबे गावात गरीब कल्याण अन्न योजनेची प्रभावी अंमलबजावणी\nनाशिक, दि.17 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’च्या संकटामुळे जग हादरलं आणि हा हा म्हणता म्हणता ते संकट आपल्या दाराशी पोहोचून त्यानं आपल्या भोवतालचं वातावरणही बदललं. या प्रकारची स्थिती यापूर्वी कधी पाहिली नव्हती. पण त्या त्या काळानुसार घडलेल्या लहान-मोठ्या बदलांना किंवा अगदी धक्का देणाऱ्या घटनांना मात्र आपण समाज म्हणून यापूर्वीही सामोरे गेलो आहोत. व्यक्तींचा समूह म्हणून आपल्या असणाऱ्या सार्वत्रिक जीवनावर परिणाम करणाऱ्या शासन-प्रशासनाच्या पातळीवर मात्र प्रचंड फरक जाणवतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यातील ढकांबे या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे 100 टक्के धान्य वितरित झाल्याचे पाहून हा फरक अधिकच सकारात्मकतेने अधोरेखित होतो.\nनाशिक जिल्ह्याच्या मुख्यालयापासून दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गाव 13 किमी अंतरावर आहे. 2 हजार 890 लोकसंख्येच्या या गावात सुमारे 500 कुटुंबं राहतात. शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशनचे धान्य मिळण्यासाठी आवश्यक असणारी आधार जोडणी या गावात 100% पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला स्वस्त धान्य दुकानातून मोफत गहू, तांदूळ व इतर धान्य वाटपाचे काम लॉकडाउन कालावधीत सहजपणे पूर्ण करण्यात आले आहे. हे धान्य वाटप करताना गावातील स्वस्त धान्य दुकानदारामार्फत राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने ठरवून दिलेल्या लॉकडाउनच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येतआहे. त्यात प्रामुख्याने वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरणाच्या नियमांचे अत्यंत कसोशीने येथील ग्रामस्थ देखील पालन करीत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानामार्फत सामाजिक अंतर पाळण्यासाठी दुकानाच्या बाहेरील मोकळ्या जागेत ठराविक अंतरावर गोल किंवा चौकोनी रकाने आखून तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित अडथळे लावून धान्याचे वाटप करण्यात येते. या रेशन दुकानावर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्याचप्रमाणे येणारा प्रत्येक ग्राहक देखील कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी स्वत: सोबतच इतरांची काळजी म्हणून मास्क किंवा रुमाल बांधूनच दुकानात येतात. ढकांबे हे आदिवासी बहुल गाव असले तरी येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील सर्व नागरिक का���जी घेताना दिसून येतात.\nगेल्या दीड महिन्यापासून ग्रामीण भागातील,आदिवासी वाड्या पाड्यातील गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्यांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली होती. हातावर पोट असणारा व दिवसभर काबाडकष्ट करून कुटुंब पोसणारा मजूर वर्ग या परिस्थितीतमध्ये अधिक प्रमाणात होरपळला जात होता. यावर मात करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत मोफत धान्य पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसारच ढकांबे गावांमध्ये या गावातील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून व लाभार्थ्यांच्या सहभागामुळे या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे.\nराष्ट्रीय आपत्तीच्या याकाळात गरीब, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागविणारा कुठलाही नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे ढकांबे गावातील काही महिला लाभार्थ्यांच्या या बोलक्या प्रतिक्रिया आहेत :\nकोरोना संचारबंदीच्या कठीण काळात आम्हाला वेळेत धान्य उपलब्ध झाले. त्यामुळे आमच्या कुटुंबाची महिनाभराची सोय झाली आहे.त्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. – हौसाबाई कडाळे, ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक\nगेल्या महिना दीड महिन्यापासून हाताला काम नाही, पैसा नाही त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य या गोष्टींचा तुटवडा जाणवत असताना महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी 5किलो गहू, तांदूळ यांचे वाटप केल्याने आमच्या लॉकडाडनमधल्या जगण्याला शासनाचा भरीव आधार मिळाला आहे. – मीना माळेकर, ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक\nआमच्यासारख्या गरीबांना स्वस्त धान्य दुकानांच्यामार्फत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी 5 किलो गहू व तांदूळ हे धान्य मिळत आहे. 8 रूपये किलो प्रमाणे गहू व 12 रूपये किलो प्रमाणे तांदुळ इतक्या कमी दरात धान्य उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आम्ही शासनाच्या या कामावर समाधानी आहोत. – रंजना नागरे, ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक\nप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्�� योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांसाठी एप्रिल 2020 या महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 81 हजार 884 क्विंटल इतके धान्य वाटप करण्यात आले आहे. हे धान्य वाटप उचललेल्या धान्याच्या सुमारे 98 टक्के इतके आहे, अशी माहिती यासंदर्भात बोलतांना जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली आहे.\n“शेठ मंडळींची जागा घेतली पाहिजे”\n“शरद पवार सरकारच्या कामावर समाधानी, राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अद्भुत”\n“शरद पवार सरकारच्या कामावर समाधानी, राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अद्भुत”\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://aajdinank.com/news/4806/", "date_download": "2021-05-18T00:46:47Z", "digest": "sha1:KYFBYJHDDEZLTVTBUVCU5HNAO23R2DP5", "length": 22442, "nlines": 206, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्यात १७,०६६ नवीन रुग्णांचे निदान,२५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद - आज दिनांक", "raw_content": "\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nराज्यात १७,०६६ नवीन रुग्णांचे निदान,२५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद\nमुंबई, दि. 14 : राज्यात कोरोनाचे आज १७,०६६ रुग्ण वाढले ��हेत. तर गेल्या २४ तासात १५,७८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १०,७७,३७४ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ७,५५,८५० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,९१,२५६ रुग्ण उपचार घेत आहेत.\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७०.१६ टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.७७ टक्के इतका आहे.आतापर्यंत राज्यात ५३,२१,११६ जणांची कोरोना टेस्ट झाली असून १०,७७,३७४ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.सध्या राज्यात १७,१२,१६० जण होम क्वारंटाईन असून ३७,१९८ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.\nआज १५,७८९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७,५५,८५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.१६ % एवढे झाले आहे.\nआज राज्यात १७,०६६ नवीन रुग्णांचे निदान.\nराज्यात आज २५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.७७ % एवढा आहे.\nआजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५३,२१,११६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,७७,३७४ (२०.२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.\nसध्या राज्यात १७,१२,१६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,१९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nराज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण –\nराज्यात आज रोजी एकूण २,९१,२५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –\nअ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण\n१ मुंबई १७२०१० १३२३४७ ८१८१ ३५९ ३११२३\n२ ठाणे १५८९०८ १२४३३० ४३०१ १ ३०२७६\n३ पालघर ३११८७ २४९४३ ७१९ ५५२५\n४ रायगड ४२११३ ३०८९४ ९२९ २ १०२८८\n५ रत्नागिरी ६३८७ ३४१८ १८३ २७८६\n६ सिंधुदुर्ग २४७५ १३०७ ४० ११२८\n७ पुणे २३५४१९ १५२२९७ ४८३८ ७८२८४\n८ सातारा २४८६३ १५६२० ६०० २ ८६४१\n९ सांगली २५६५९ १४७०८ ७७१ १०१८०\n१० कोल्हापूर ३३२१४ २३००७ ९६८ ९२३९\n११ सोलापूर २७७०७ १९५३६ ९७० १ ७२००\n१२ नाशिक ५५५९४ ४२०९६ १०६१ १२४३७\n१३ अहमदनगर ३०११३ २२३१५ ४४६ ७३५२\n१४ जळगाव ३८०९६ २६८२२ १०३५ १०२३९\n१५ नंदूरबार ४०३७ २८३० १०० ११०७\n१६ धुळे १०९०२ ८७०४ २८१ २ १९१५\n१७ औरंगाबाद २९८१७ २१८८३ ७६२ ७१७२\n१८ जालना ६००७ ४०३७ १७० १८००\n१९ बीड ७०३३ ४६४० १९२ २२०१\n२० लातूर १२७३१ ७९३६ ३५८ ४४३७\n२१ परभणी ४२१६ २७४२ १२८ १३४६\n२२ हिंगोली २१५२ १५४७ ४८ ५५७\n२३ नांदेड ११५३० ५५०७ ३०८ ५७१५\n२४ उस्मानाबाद ९०२६ ६१५२ २३८ २६३६\n२५ अमरावती ८५८५ ५५६६ १९५ २८२४\n२६ अकोला ५४८३ ३५८५ १८१ १ १७१६\n२७ वाशिम २८५४ २०५७ ५२ १ ७४४\n२८ बुलढाणा ५३९८ ३४९८ ९७ १८०३\n२९ यवतमाळ ५२१७ ३२६४ ११७ १८३६\n३० नागपूर ५२०५३ २९८६५ १३५८ ४ २०८२६\n३१ वर्धा २२७७ १४९१ २६ १ ७५९\n३२ भंडारा ३०१६ १०८२ ४५ १८८९\n३३ गोंदिया ३२९० १८३३ ३१ १४२६\n३४ चंद्रपूर ५६४४ २६२५ ६१ २९५८\n३५ गडचिरोली १२५८ ९३८ २ ३१८\nइतर राज्ये/ देश ११०३ ४२८ १०२ ५७३\nएकूण १०७७३७४ ७५५८५० २९८९४ ३७४ २९१२५६\n(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)\nकरोना बाधित रुग्ण –\nआज राज्यात १७,०६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १०,७७,३७४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –\nअ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू\nदैनंदिन एकूण दैनंदिन एकूण एकूण\n१ मुंबई महानगरपालिका २२६९ १७२०१० ३१ ८१८१\n२ ठाणे ३७० २४४८४ ७ ६१५\n३ ठाणे मनपा ४४५ ३१८७४ १०६१\n४ नवी मुंबई मनपा ३७४ ३४०८२ १ ७५८\n५ कल्याण डोंबवली मनपा ५०८ ३९२३१ ३ ७३८\n६ उल्हासनगर मनपा ४० ८४५६ १ ३०१\n७ भिवंडी निजामपूर मनपा ११ ४८४३ ३३५\n८ मीरा भाईंदर मनपा २४४ १५९३८ २२ ४९३\n९ पालघर ६९ १०९७५ १ १९७\n१० वसई विरार मनपा १९२ २०२१२ १ ५२२\n११ रायगड ४८६ २५२९६ ४ ५८७\n१२ पनवेल मनपा २७२ १६८१७ २ ३४२\nठाणे मंडळ एकूण ५२८० ४०४२१८ ७३ १४१३०\n१३ नाशिक २२२ १३५७६ १ ३१८\n१४ नाशिक मनपा ७१० ३८८७० १ ६१६\n१५ मालेगाव मनपा ३० ३१४८ १ १२७\n१६ अहमदनगर ६९६ १८४०८ ७ २५६\n१७ अहमदनगर मनपा ४०० ११७०५ ४ १९०\n१८ धुळे ३० ५८८७ १ १४९\n१९ धुळे मनपा २२ ५०१५ १३२\n२० जळगाव ८१२ २९७६२ ६ ८२०\n२१ जळगाव मनपा १६३ ८३३४ ६ २१५\n२२ नंदूरबार ४५ ४०३७ १ १००\nनाशिक मंडळ एकूण ३१३० १३८७४२ २८ २९२३\n२३ पुणे ७०६ ४२७९७ ७ ९४४\n२४ पुणे मनपा १२०२ १३००९४ १५ २९८१\n२५ पिंपरी चिंचवड मनपा ६७१ ६२५२८ ३ ९१३\n२६ सोलापूर ४८१ १९८२२ १५ ५०६\n२७ सोलापूर मनपा ३७ ७८८५ ४६४\n२८ सातारा ५४२ २४८६३ ४ ६००\nपुणे मंडळ एकूण ३६३९ २८७९८९ ४४ ६४०८\n२९ कोल्हापूर २५९ २३०६२ ३४ ७१०\n३० कोल्हापूर मनपा १४० १०१५२ २ २५८\n३१ सांगली ३५७ १२०५९ २० ४०१\n३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३८ १३६०० ११ ३७०\n३३ सिंधुदुर्ग ८६ २४७५ ४०\n३४ रत्नागिरी १५० ६३८७ १ १८३\nकोल्हापूर मंडळ एकूण १२३० ६७७३५ ६८ १९६२\n३५ औरंगाबाद १६२ १०४९५ ३ १६७\n३६ औरंगाबाद मनपा २३३ १९३२२ २ ५९५\n३७ जालना ४९ ६००७ १७०\n३८ हिंगोली ९० २१५२ १ ४८\n३९ परभणी ४३ २१६५ ६५\n४० परभणी मनपा ५५ २०५१ २ ६३\nऔरंगाबाद मंडळ एकूण ६३२ ४२१९२ ८ ११०८\n४१ लातूर ११९ ७५९५ ६ २२४\n४२ लातूर मनपा १३५ ५१३६ २ १३४\n४३ उस्मानाबाद ३२७ ९०२६ ३ २३८\n४४ बीड २०० ७०३३ ३ १९२\n४५ नांदेड ५० ६५५० २ १६६\n४६ नांदेड मनपा ९५ ४९८० १ १४२\nलातूर मंडळ एकूण ९२६ ४०३२० १७ १०९६\n४७ अकोला १०२ २५८६ ७१\n४८ अकोला मनपा ९५ २८९७ ११०\n४९ अमरावती ४९ २६१८ ४ ७२\n५० अमरावती मनपा १०८ ५९६७ ४ १२३\n५१ यवतमाळ ७२ ५२१७ ६ ११७\n५२ बुलढाणा १३४ ५३९८ ९७\n५३ वाशिम ९७ २८५४ ५२\nअकोला मंडळ एकूण ६५७ २७५३७ १४ ६४२\n५४ नागपूर २६२ १२०७० १ १५६\n५५ नागपूर मनपा ९०६ ३९९८३ १ १२०२\n५६ वर्धा ४५ २२७७ १ २६\n५७ भंडारा ७८ ३०१६ ४५\n५८ गोंदिया १६२ ३२९० ३१\n५९ चंद्रपूर १३ ३२२७ ३२\n६० चंद्रपूर मनपा ४५ २४१७ २९\n६१ गडचिरोली ४५ १२५८ २\nनागपूर एकूण १५५६ ६७५३८ ३ १५२३\nइतर राज्ये /देश १६ ११०३ २ १०२\nएकूण १७०६६ १०७७३७४ २५७ २९८९४\n(टीप– दैनंदिन रिपोर्ट झालेले २५७ मृत्यू आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले पूर्वीचे १०६ मृत्यू अशा एकूण ३६३ मृत्यूंची नोंद आज झालेली आहे. आज नोंद झालेल्या या एकूण ३६३ मृत्यूंपैकी १८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ११३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ११३ मृत्यू ठाणे ग्रामीण -२३, ठाणे मनपा -२७, नवी मुंबई -२७, कल्याण डोंबिवली -२१, भिवंडी -४, रायगड -३, मीरा भाईंदर -३, अहमदनगर -१, औरंगाबाद – १, कोल्हापूर -१, पुणे -१ आणि सोलापूर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.\nही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )\n← रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार अधिसूचना\nऔरंगाबाद जिल्ह्यात 427 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सहा मृत्यू →\nकंटेनमेंट झोनबाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी\nनांदेड जिल्ह्यात 182 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू\nनांदेड जिल्ह्यात 32 कोरोना बाधितांची भर\nतोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान आणखी दोन\n‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश\nरेमडेसिवीर सर्वसामान्यांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – पालकमंत्री उदय सामंत\nऔरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/patients-died-in-lucknow-tender-palm-hospital-lucknow-covid-19-update/", "date_download": "2021-05-18T01:12:44Z", "digest": "sha1:4TJN5NPC6ECZRG3WZVX663HB6FHZRG5V", "length": 11315, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "टेंडर पॉम हॉस्पिटलमध्ये 5 जणांचा मृत्यू, ऑक्सीजन संपल्याने घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप - बहुजननामा", "raw_content": "\nटेंडर पॉम हॉस्पिटलमध्ये 5 जणांचा मृत्यू, ऑक्सीजन संपल्याने घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nलखनऊ : वृत्त संस्था – राजधानी लखनऊच्या गोमतीनगर येथील पॉम हॉस्पिटलमध्ये पाच रूग्णांचा एकाचवेळी मृत्यू झाला. हे सर्व रूग्ण ऑक्सीजन सपोर्टवर होते. यामुळे हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ झाला. नातेवाईकाच्या मृत्यूने संतापलेल्या कुटुंबियांनी हॉस्पिटलच्या बाहेर धरणे धरले.\nगोमतीनगर शहीद रोडवरील टेंडर पॉम हॉस्पिटलमध्ये रात्री उशीरा ही घटना घडली. आरोप आहे की, ऑक्सीजनच्या टंचाईमुळे हा प्रकार घडला आहे. बघता-बघता रूग्णांनी जीव सोडला. यामुळे हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला. इंदिरानगर येथे राहणार्या रेखा सिंह, पोस्ट कोविड शंकर गुप्ता यांच्यासह इतर रूग्णांचा मृत्यू झाला. नातेवाईक निधी मिश्रा म्हणाल्या की, माझे मेहुणे शंकर गुप्ता अवध विहारमध्ये राहतात. त्यांना 14 तारखेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.\n28 एप्रिलच्या रात्री सुमारे आठ वाजता ऑक्सीजनची संकट निर्माण झाले. रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेने संतापलेल्या निधी मिश्रा यांनी सकाळी हॉस्पिटलच्या गेटच्या बाहेर धरणे धरले. पोलीस कर्मचार्यांनी त्यांना समजावून शांत केले. हॉस्पिटलमध्ये 300 बेड आहेत. यामध्ये कोरोना आणि दुसर्या आजाराने पीडितांना दाखल केले जाते. बहुतांश बेड भरलेले आहेत. रात्री उशीरा हॉस्पिटलमध्ये मृत्यूचे तांडव सुरू झाले. पाच रूग्णांचा श्वास थांबला.\nहॉस्पिटलमध्ये पाच रूग्णांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला, परंतु यश आले नाही. ऑक्सीजनच्या टंचाईमुळे रूग्णांचा जीव गेलेला नाही. हे रूग्ण गंभीर होते. नातेवाईकांचा आरोप बिनबुडाचा आहे.\n-टेंडर पॉलम हॉस्पिटल, गोमतीनगर\nTags: allegationsCapital LucknowdeathGomtinagarOxygenRelativessupportTender Palm Hospitalआरोपऑक्सीजनगोमतीनगरटेंडर पॉम हॉस्पिटलनातेवाईकांमृत्यूराजधानी लखनऊसपोर्ट\nअभिनेता सिध्दार्थला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाला…\nराहुल गांधींची आग्रही मागणी, म्हणाले – ‘प्रत्येकाला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी’\nराहुल गांधींची आग्रही मागणी, म्हणाले - 'प्रत्येकाला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी'\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्��करण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nटेंडर पॉम हॉस्पिटलमध्ये 5 जणांचा मृत्यू, ऑक्सीजन संपल्याने घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप\nनाकारलेल्या E-Pass बद्दल CP अमिताभ गुप्तांनी ट्विट करून दिली माहिती; डिजीटल पासबाबत सीपींनी दिल्या महत्वाच्या सुचना, जाणून घ्या कोणा-कोणाला मिळणार ई-पास\nFacebook वरील मित्राने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार\n आसामच्या जंगलात वीज पडून 18 हत्तींचा मृत्यू\nभरधाव दुचाकी जागेवर थांबलेल्या डंपरला धडकली, दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू\nसुट्टीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ\n होय, फक्त 17 मिनीटांमध्ये लग्न उरकलं, वरानं हुंडयात मागितली ‘ही’ गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/make-home-minister-anil-deshmukh-co-accused-in-arvind-bansod-death-case/", "date_download": "2021-05-18T01:55:57Z", "digest": "sha1:AQCXL4BUUG65ZTHIKBQG3IBI3EZHAMMJ", "length": 15205, "nlines": 131, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "अरविंद बंसोड मृत्यू प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सहआरोपी करा ! - Times Of Marathi", "raw_content": "\nअरविंद बंसोड मृत्यू प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सहआरोपी करा \nनरखेड तालुक्यातील पिपळधरा गावातील अरविंद बंसोड या ३० वर्षीय बौद्ध तरुणाचा दिनांक २७ मे २०२० रोजी संशयास्पद मृत्यू झालेला आहे.यासंबंधातील घटनाक्रम पुढीलप्रमाणे आहे.\nदिनांक २७ मे २०२० अरविंद बंसोड त्याचा एक मित्र गजा��न राऊत याचेसह एटीएममधून पैसे काढायला गेले होते. एटीएमच्या जवळ एक एचपी गैस एजेंसी आहे.ती त्याच गावातील पंचायत समिती सदस्य मिथिलेश उमरकर, जो राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे, यांच्या मालकीची आहे. अरविंद बंसोड यांनी संबंधित एचपी गैस एजेंसीच्या बोर्डचे फोटो आपल्या मोबाईलवरून घेतले. यामुळे मिथिलेश उमरकरला राग आला. त्याने या कारणावरून अरविंद व त्यांचा मित्र गजानन राऊत यांच्याशी वादावादी करून त्या दोघानाही शिवीगाळ केली. त्यांने आपल्या ३ सोबत्यांना सोबत घेऊन अरविंद व गजानन यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. व दोघांचेही मोबाइल हिसकावून घेतले.व ते घटनास्थळावरून निघून गेले.\nया घटनेनंतर अरविंदने गजानन याला दुचाकीत पेट्रोल भरून आण मी दोघांचेही मोबाईल मागून घेतो असे म्हणून गजाननला पेट्रोल भरण्यासाठी पाठविले. गजानन पेट्रोल भरून परत आला त्यावेळी अरविंद गैस एजेंसीच्या समोर जमिनीवर पडलेला होता.त्याच्या जवळच एक कीटकनाशकाची बाटली पडलेली होती. त्याच्या भोवती गावातील लोक जमा झाले होते.तसेच ज्यांनी मारहाण केली होती तो पंचायत समिती सदस्य मिथिलेश उमरकर व त्याचे सोबती तेथे हजर होते. त्यांनी अरविंदला स्वत:च्या कार मध्ये उचलूंन बसवले व बाजूला पडलेली कीटक नाशकाची बॉटल सोबत घेतली. मात्र अरविंदचा मित्र गजानन याला गाड़ी मध्ये घेण्यास नकार दिला. मिथिलेश उमरकरने अरविंदला हॉस्पिटल मध्ये एडमिट केले. अरविंद त्यानंतर दोन दिवसांनी दिनांक २९ मे रोजी दवाखान्यात मृत्यू पावला.\nया घटनाक्रमात मृतक अरविंदच्या सोबत असलेला गजानन राऊत याने अरविंदच्या कुटुंबातील लोकांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी लगेच तक्रार नोंदवून घेतली नाही.उलट तक्रारकर्त्यानाच धमकावले. अरविंदच्या मृत्यूनन्तर २९ मे ला दुपारनंतर ४.३० वाज़ता पोलिसांनी मिथिलेश उमरकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध, भादंविसंच्या कलम ३०६ ( आत्महत्येस प्रवृत्त करणे) व ३४ ( संगनमताने गुन्ह्याचा कट रचणे ) या कलमाखाली गुन्हा नोंदविला. संशयित आरोपींना लगेच दुसऱ्या दिवसी ३० मे ला अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला.\n१) या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम लक्षात घेतला तर पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास दिरंगाई केली आहे हे स���पष्ट होते.\n२) गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली नाही. आरोपीस न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत.\n३) या प्रकरणात करण्यात आलेल्या तक्रारीत आरोपींनी जातीचा उल्लेख करून शिवीगाळ व मारहाण केली असा स्पष्ट उल्लेख असताना पोलिसांनी अजाज अत्याचार प्रतिबंध कायद्याची कलमे लावलेली नाहीत.\nवरील सर्व बाबी पाहता पोलीस आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत हे स्पष्ट दिसून येते. आरोपी व त्याचे वडील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. व प्रभावशाली राजकीय व्यक्ती आहेत.गावात व परिसरात त्यांचा धाक आहे. आरोपी, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदार संघातील पंचायत समितीचा सदस्य आहे.आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अगदी जवळचा आहे. हे पाहता या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट आहे. यामुळे,\n१) या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून सीआयडी,सीबीआय अथवा अन्य निष्पक्ष तपास यंत्रणांकडे सोपविण्यात यावा.\n२) गुन्ह्यात अजाज अत्याचार प्रतिबंध कायद्याची कलमे लावण्यात यावीत तसेच भादंविसंचे कलम ३०२ लावण्यात यावे.\n३) आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात यावा व आरोपीस तत्काळ अटक करण्यात यावी.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जर या प्रकरणात खरेच निष्पक्ष असेल तर पक्षाने आरोपीची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून ताबडतोब हकाललपट्टी करावी.\n४) आरोपींना जर गृहमंत्री अनिल देशमुख संरक्षण देत असतील तर त्यानाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे.\n(टीप :- सुनील खोब्रागडे यांनी आपल्या फेसबुक वरून वरील माहिती दिली आहे)\nसोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न; राऊतांचा गंभीर आरोप\nगेल्या २४ तासात 1 लाख ४२ हजार रुग्णांची तपासणी तर एकूण आता पर्यंत रुग्ण तपासण्यात आले\nआज राज्यात 2739 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ..\nसोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न; राऊतांचा गंभीर आरोप\n५५ वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश, पगार राहणार सुरु\n५५ वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश, पगार राहणार सुरु\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/accused-sarfraz-sheikh-sent-to-police-custody-in-hdfc-vice-president-siddharth-sanghvi-murder-case-28053", "date_download": "2021-05-18T02:25:40Z", "digest": "sha1:QI2I5JDHH4E4Q22H3KABPMOPHHXANVWS", "length": 13508, "nlines": 152, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "संघवी हत्या प्रकरण: आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसंघवी हत्या प्रकरण: आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nसंघवी हत्या प्रकरण: आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nचाकूच्या धाकावर पैसे मागितल्यानंतर संघवी यांनी त्याला पोलिसांची भीती दाखवली. त्यावेळी भेदरलेल्या सर्फराजने संघवी यांच्यावर दुसऱ्याच क्षणी चाकूने हल्ला केला. संघवी यांची गळा चिरून हत्या केल्यानंतर सर्फराजने संघवी यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून त्यांच्याच गाडीच्या मागच्या सीटवर ठेवला.\nBy सूरज सावंत क्राइम\nईएमआयवर घेतलेल्या दुचाकीचे पैसे भागवण्यासाठीच एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची गळा चिरून हत्या केल्याची कबुली २० वर्षीय आरोपी रईस उर्फ सर्फराज शेख याने न्यायालयात दिली. न्यायालयाने या प्रकरणी त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nमूळचा नवी मुंबईतील रहिवासी असलेला सर्फराज संघवी यांचं कार्यालय असलेल्या लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमध्येच बिगारीचं काम करायचा. त्यामुळे दोघांची तोंडओळख झाली होती. काही महिन्यांपूर्वी सर्फराजने दुचाकी ईएमआयवर घेतली होती. त्याचे हप्तेही थकलेले होते. घरातील खर्च आणि दुचाकीचे हप्ते मिळणाऱ्या मिळकतीत भागवणं शक्य हो���ं नसल्याने दिवसेंदिवस त्याच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत होता. यातूनच चाकूचा धाक दाखवून कुणाकडून तरी पैसे उकळून कर्ज भागवण्याचं सर्फराजने ठरवलं होतं.\nम्हणून संघवी यांना हेरलं\nसंघवी कार्यालयात कायम सकाळी ९ पर्यंत यायचे तर रात्री ८ पर्यंत निघायचे. तोंड ओळख असलेले संघवी हे बँकेत मोठ्या हुद्द्यावर असल्याची कल्पना सर्फराजला होती. बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याला लुटल्यास चांगले पैसे मिळतील, या विचारातून त्याने संघवी यांना लुटण्याचा कट रचला.\nसंघवी यांचं कार्यालय असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एचडीएफसी बँकेचं पार्किंग होतं. त्या ठिकाणी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंतच सुरक्षा रक्षक आलेल्या आणि गेलेल्या गाड्यांच्या नोंदी ठेवतो. पार्किंग परिसरात सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे संघवी कार्यालयाबाहेर पडतात, तेव्हा तिर्थ कोणताही सुरक्षा रक्षक नसतो. हे हेरून सर्फराजने ५ सप्टेंबर रोजी संघवी यांना इमारतीच्या पार्किंग परिसरात रात्रीच्या ८ च्या सुमारास गाठलं.\nचाकूच्या धाकावर पैसे मागितल्यानंतर संघवी यांनी त्याला पोलिसांची भीती दाखवली. त्यावेळी भेदरलेल्या सर्फराजने संघवी यांच्यावर दुसऱ्याच क्षणी चाकूने हल्ला केला. संघवी यांची गळा चिरून हत्या केल्यानंतर सर्फराजने संघवी यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून त्यांच्याच गाडीच्या मागच्या सीटवर ठेवला.\nपोलिस सीमकार्डच्या मदतीने आरोपीची शोध घेतात हे जाणून सर्फराजने संघवी यांचा फोन घेऊन तो बंद केला. संघवीचा मृतदेह सर्फराजने कल्याणच्या हाजीमंलग रोडवरील काकडवाला गावाजवळील नाल्यात फेकला. तेथून गाडी नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील पार्किंगमध्ये लावून सर्फराजने घरी पळ काढला.\nमात्र संघवी बेपत्ता असल्याची बातमी सर्व प्रसार माध्यमांनी उचलून धरल्यानंतर संघवी यांच्या घरातले, पोलिसांची मदत घेतील या उद्देशाने प्रकरण निवाळण्यासाठी संघवी यांच्या मोबाइलमधील सीमकार्ड काढून त्यात दुसरे सीमकार्ड टाकत सर्फराजने संघवींच्या घरातल्यांना फोन केला. फोनवर सर्फराजने \"सिद्धार्थ सर सुखरूप आहे काळजी करण्याची गरज नाही\" असे सांगून फोन कट केला.\nयाच फोनमुळे सर्फराज पोलिसांच्या आयता जाळ्यात सापडला. सर्फराजकडे केलेल्या चौकशीतून त्याने संघवीच्या हत्येची कबुली पोलिसांना तसंच न्यायालयात दिली आहे. त��याच बरोबर पोलिसांनी हस्तगत केलेल्या संगवी यांच्या गाडीवर सर्फराज याच्या हाताचे ठशे, संघवी यांच्या रक्ताचे शिंतोडे आढळून आले अाहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.\nबेपत्ता एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्याची हत्या\nमहिलांच्या डब्यात घुसून तरूणाचे अश्लिल चाळे, तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार\nएचडीएफसी बँकसिद्धार्थ संघवीहत्याआरोपीपोलिसकमला मिल कंपाऊंड\nविद्या बालन स्टारर 'शेरनी' हा सिनेमा पुढील महिन्यात होणार प्रदर्शित\nDRDO चे अँटी-कोविड औषध ‘2-DG’ लाँच, 'असा' होणार फायदा\nमुंबईत आपत्कालीन परिस्थिती, सत्ताधारी, कंत्राटदारांना पळ काढता येणार नाही…\ncyclone tauktae: तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने\nउच्च रक्तदाब ठरतोय सायलंट किलर\nमुंबईच्या किनाऱ्याजवळ दोन बोटी भरकटल्या, ४०० हून अधिक जणांचा जीव संकटात\nCyclone Tauktae : मुंबई, ठाण्यात पुन्हा हायअलर्ट, IMDचा अतिमुसळधार पावासाचा इशारा\nहॉटेल ट्रायडंटजवळ इमारतीचा भाग कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या सत्य\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1371775", "date_download": "2021-05-18T02:45:18Z", "digest": "sha1:X5MDJIY4P34QOKLMDKKW4CWPLSM5ILAT", "length": 4961, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शंकर दाजीशास्त्री पदे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शंकर दाजीशास्त्री पदे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nशंकर दाजीशास्त्री पदे (संपादन)\n१३:५९, १४ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती\n१६ बाइट्स वगळले , ५ वर्षांपूर्वी\n०९:४३, १ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n१३:५९, १४ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\nमहाराष्ट्राचे सुपुत्र असणारे आणि ‘आयुर्वेदीय महोपाध्याय’ ही पदवी धारण करणारे वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे यांचा जन्म ३० मार्च १८६७ रोजी झाला.\nमुंबईत नागपाड्यात शेजारी राहणाऱ्याराहणार्या वैद्य भानू कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी वैद्यशास्त्रवैद्यकशास्त्र शिकून घेतले व अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. पुढे आयुर्वेद प्रचार व प्रसार हेच त्यांचे जीवितकार्य ठरले.\nलेखक आणि संपा��क :\nशिक्षण व संशोधन -\n* [[मुंबई]]मध्ये आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना,\n* [[मुंबई]]मध्ये आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना, * आयुर्वेद अभ्यासक्रम, शिक्षण- परीक्षापद्धती, ग्रंथनिर्मिती संशोधन इ. कामे करणाऱ्याकरणार्या आयुर्वेद विद्यापीठ संकल्पनेचे जनक,\n* १९०६ साली नाशिक येथे सयाजीराव गायकवाड आयुर्वेद विद्यापीठाची स्थापना (नंतर याच विद्यापीठाचे- अखिल भारतवर्षीय आयुर्वेद विद्यापीठात रूपांतर झाले.)\n* १९०७ साली पहिले अखिल भारतीय वैद्य संमेलन नाशिक तर १९०८ मध्ये पनवेल येथे भरवले.\nमृत्यू : ३० मार्च इ.स. १९०९ रोजी, वयाच्या ४२ व्या वर्षी, शंकर दाजीशास्त्री पदे यांचा विषमज्वराने देहान्त झाला. असे म्हटले जाते की, भारतात पदेशास्त्रींसारखा माणूस जन्मलाच नसता तर आज आयुर्वेद व आयुर्वेदीय चिकित्सक या देशात औषधालाही उरले नसते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/paayaaluu/ntvkkakm", "date_download": "2021-05-18T02:09:43Z", "digest": "sha1:VY7VYTT6BTH47GPHGENQXJNOOGOYGWAB", "length": 8062, "nlines": 132, "source_domain": "storymirror.com", "title": "पायाळू | Marathi Others Story | Sanjay Raghunath Sonawane", "raw_content": "\nआकाश पाऊस ढग वीज काळे\nआकाशात काळेभोर ढग जमा झाले होते. पाखरांचे थवे आकाशात घिरट्या घालत होते. फूल पाखरे इकडून तिकडे उडत होती. बेडकांचा डराव डराव आवाज सतत ऐकू येत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता.झाडे जोरजोराने डोलत होती. कित्येक झाडे मुळासहित उपटून पडली होती.कित्येकांच्या घरावरचे पत्रे वाऱ्याने उडाले होते.लोक घाई घाईने घर गळु नये म्हणून प्लास्टिकचा कागद घरांवर चारी बाजूनी बांधत होते.ढगांचा गडगडाट आवाज सारखा चालू होता.सारे आकाश प्रकाशमय झाले होते. सगळीकडे अंधार पसरला होता. अचानक वीजेचा कडकडाट आवाज व्हायचा.अंधारात असलेले रान प्रकाशमय व्हायचे. पाऊस येणार ह्या भीतीने सारे शेतमजूर गावाकडे पळत सुटले होते.गुराख्याने गायी नेहमी पेक्षा लवकर घरी पाठवल्या होत्या. मुकी जनावरे जीव वाचविण्यासाठी गावाकडे पळत होते.अचानक वीज कुठेतरी चमकताना दिसायची तिच्या सोबत तिचा घाबरवणारा आवाज. ती जमिनीवर येतांना भीती वाटायची.ती आपल्या अंगावर तर पडणार नाही नाअशी सारखी भीती मनात होती.वीज कडकड आवाज करून कोसाळली होती. कुठे तरी नुकसान झाले हे निश्चत असायचे. वीज अंगावर पडू नये त्यासाठी देवाचा धावा सुरु असायचा. सुखरूप पोहचलो की देवाने वाचविले असे समजायचो.\nवीज घरात येऊ नये म्हणून आई लोखंडी पकड दारात ठेवायची.मी लहान असेपर्यंत तांब्याची गोल रिंग पायात होती.त्यामुळे वीज अंगावर पडत नाही असी समजूत होती.\nपायाळू म्हणजे बालकाचा जन्म पायाकडून होतो. मी पायाळू असल्याने निरक्षर आई आमची काळजी घेत होती. तिने तू पायाळू आहे हे लहान वय असताना सांगितले होते. पायाळू माणसाला विजेची लई भीती असते. झाडाखाली उभे राहू नये नाहीतर वीज झाडावर कोसळते.ही आईची समजूत होती.त्यामुळे वीज चमकली की कुणाच्या तरी झोपडीत जाऊन बसायचे. पाऊस उघडल्यावरच गावात यायचे असी सांगायची.पायाळू माणसाचा उपयोग एखाद्याला पाठीत चमक भरली की ती चमक घालविण्यासाठी व्हायचा. त्यामुळे मला गावात चमक काढण्यासाठी फार मागणी असायची. पाठीची चमक घालविण्यासाठी पाय पाठीवरून पाच वेळा घसरत न्यायचो.त्यामुळे मी पायाळू आहे हे साऱ्या गावाला माहिती होते.\nअचानक पाऊस सुरु झाला. तासभर पाऊस पडत होता. तेव्हढया पाऊसाने सारे शिवार जलमय केले. शेतात चिखल झाला होता.तसाच चिखल तुडवित अनवाणी पायानी बाया माणसे पाऊस उघडल्यावर गावात उशिराने पोहचली होती. काही पक्षी आपल्या पंखावरचे पाणी झटकत होती. काहीपाखरे निवाऱ्याला बसली होती. गावात लवकरच चूल्ही पेटल्या होत्या. त्या दिवशी उन्हात तापलेली माणसे गार वाऱ्यात शांत झोपली होती. पावसाने सगळ्याना त्या दिवशी सक्तीने सुट्टी दिली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/04/19/maratha/", "date_download": "2021-05-18T02:50:05Z", "digest": "sha1:LF4GWHSXLL4FOTG2WI273CGJBXHM2TV5", "length": 6276, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "मराठ्यांची आज महागोलमेज परिषद – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nमराठ्यांची आज महागोलमेज परिषद\nकोल्हापूर : मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरी क्षेत्रात आरक्षण मिळावे, यासाठी समाजाने अनेक मोर्चे काढले, निवेदने दिली. परंतु शासनावर त्याच काहीच परिणाम होताना दिसत नाही, म्हणूनच मराठा समाजाच्या न्य��य हक्कासाठी विचार मंथन करणे, त्यासाठी कृतीशील आराखडा तयार करणे व शासनाला ह्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडणे, यासाठी कोल्हापुरात आज महागोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.\nया परिषदेत शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीमालास हमीभाव,कर्जमाफी यावर चर्चा केली जाणार असून, हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा नको, विद्यार्थ्यांची शुल्कमाफी,अॅट्रॉसिटीचे खोटे दावे रोखणे ,अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.व त्यानंतर पुढील कामांची दिशा ठरवली जाणार आहे.\n← बांबवडे सरपंच विष्णू यादव यांचा तडकाफडकी राजीनामा\nकच्च्या साखरेच्या करमुक्त आयातीचे धोरण शेतकऱ्याच्या मुळावरच →\nबांबवडे त ग्राहकांच्या सोयींसाठी ‘ शेतकरी राजा योजना ‘दुचाकीचे अधिकृत विक्रेते श्री राम ऑटोमोबाईल्स\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nशहीद श्रावण माने कुटुंबियांच्या घरी खासदार राजू शेट्टी यांची भेट\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/05/vinaybhang/", "date_download": "2021-05-18T02:22:09Z", "digest": "sha1:XPIL4HPXHEHN5JGGODMEUQYL3RYVYRVM", "length": 6824, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "सागांव मध्ये विनयभंग : शिराळा पोलिसात फिर्याद – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\nसागांव मध्ये विनयभंग : शिराळा पोलिसात फिर्याद\nशिराळा : सागांव तालुका शिराळा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अजित चंद्रकांत कांबळे रहा. सागांव याच्यावर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजित हा फरार आहे.\nयाबाबत सदरच्या मुलीने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. हि घटना १ जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत पोलिसात मिळालेली माहिती अशी कि, १ जून रोजी सकाळी मुलीचे आईवडील देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होते.दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान सदरची मुलगी अंगणात भांडी घासत होती.त्यावेळी तिचा लहान भाऊ व बहिण बाहेर खेळण्यासाठी गेले होते. दरम्यान अजित कांबळेने त्याठिकाणी येवून तू मला आवडतेस, मला भेटण्यासाठी संध्याकाळी ये ,असे म्हणून सदरच्या मुलीचा हात पकडून विनयभंग केला. टी मुलगी घरात पळून गेल्यानंतर त्याने दारातून च याबाबत कोणाला बोललीस तर गावात राहून देणार नाही, अशी धमकी दिली. ३ जून रोजी परत आल्यानंतर मुलीने सदर च्या घटनेची आपल्या आई-वडिलांना माहिती दिली.पुढील तपास सहाय्यक फौजदार बी.एम,घुले करीत आहेत.\n← जिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप\nसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रा. विजय कुलकर्णी यांचे निधन →\nविनयभंग प्रकरणी २ वर्षांचा कारावास\nकोडोली येथे एकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या\nहुल्लडबाज पर्यटकांना शाहुवाडी पोलिसांचा दणका\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/its-been-a-month-since-i-went-to-sushant-ankita-lokhande-did-an-instagram-post/", "date_download": "2021-05-18T02:42:59Z", "digest": "sha1:ETBIU3TKTTZTR6WMEMOXWIZGDHJXIZG4", "length": 8040, "nlines": 111, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "सुशांत ला जाऊन आज एक महिना झाला, अंकिता लोखंडे केली इंस्टाग्राम पोस्ट... - Times Of Marathi", "raw_content": "\nसुशांत ला जाऊन आज एक महिना झाला, अंकिता लोखंडे केली इंस्टाग्राम पोस्ट…\nमुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत ला जाऊन आज एक महिना पूर्ण झालेला आहे. तसेच एक महिना झालेला असूनही चाहत्यांच्या मनातून सुशांतच्या आत्महत्येचे दृष्य जात नाहीयेत . उशांची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ने इंस्टाग्राम वर सुशांत च्या आठवणीत पोस्ट केलेली आहे .\nएक पेटता दिवा त्याच्या आजूबाजूला पांढऱ्या रंगाची फुलं असलेला फोटो अंकिताने आपल्या इंस्टाग्राम वर पोस्ट केलेला आहे. व या फोटोला देवाचं मुल एवढंच कॅप्शन अंकिताने दिलेले आहे.\nअंकितला सुशांत च्या आत्म्हत्ते ने मोठा धक्का बसलेला होता . अनेक दिवसांनंतर सुद्धा ही या धक्क्यातून सावरलेली नव्हती. तसेच अंकिताने सुशांत यांच्या कुटुंबाची मुंबईमध्ये तसेच पाटण्यामध्ये जाऊन सुद्धा भेट घेतलेली होती.\nसुशांत आणि अंकिता ची पवित्र रिश्ता ही मालिका खूपच गाजलेली होती.या मालिकेच्या वेळी दोघांचे खूप छान मैत्री झाली होती. मैत्रीनंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते झालेलं होतं परंतु काही काळानंतर काही कारणांमुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे प्रेम काही फार काळ टिकलेला नव्हतं. परंतु तरीसुद्धा सुशांतच्या मनातून अंकिता गेलेली नव्हती.\n…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या- चंद्रकांत पाटील\n…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या- चंद्रकांत पाटील\nपुणेकरांनो आतातरी घरी बसा, आयसीयू, ऑक्सिजन अन् बेडही नाहीत\nसारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण, तिचा रिपोर्ट आला…\nजयंती आगरकरांची अन् फोटो टिळकांचा, सोशल मीडियावर जाळ अन् धुर संगटच\nजयंती आगरकरांची अन् फोटो टिळकांचा, सोशल मीडियावर जाळ अन् धुर संगटच\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/bjp-ahmednagar-district-president-election-declared.html", "date_download": "2021-05-18T01:20:45Z", "digest": "sha1:6ENUDIXWI2K7K5ND7VRN7VP6F2G2FBU2", "length": 4846, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "भाजप जिल्हाध्यक्षांच्या शुक्रवारी निवडी; माजी सभापती हरिभाऊ बागडेंच्या उपस्थितीत नगरमध्ये बैठक", "raw_content": "\nभाजप जिल्हाध्यक्षांच्या शुक्रव��री निवडी; माजी सभापती हरिभाऊ बागडेंच्या उपस्थितीत नगरमध्ये बैठक\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.10) दुपारी विधानसभेचे माजी सभापती व निवडणूक अधिकारी हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष, उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष व दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशा तीन जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी दिली आहे.\nमंगळवारी (दि.7) भाजपच्या नगर जिल्हा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष बेरड यांच्यासह माजी खासदार दिलीप गांधी, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रा.राम शिंदे, आ.मोनीका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, चंद्रशेखर कदम आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाध्यक्ष निवडीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तसेच मंडलाध्यक्षांच्या निवडीही यावेळी जाहीर करण्यात आल्या.\nसात मंडलाध्यक्षांच्या निवडी जाहीर\nसंगमनेर शहर - राजेंंद्र सांगळे, संगमनेर ग्रामीण - डॉ.अशोक इथापे, कोपरगांव ग्रामीण - साहेबराव रोहम, नेवासा - नितीन दिनकर, शेवगाव - ताराचंद लोंढे, पाथर्डी - माणिक खेडकर, राहुरी - अमोल भनगडे आदींच्या निवडी विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांनी जाहीर केल्या आहेत.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.hindigatha.com/2020/03/marathi-essay-on-the-autobiography-of-a-tree-for-kids-and-students.html", "date_download": "2021-05-18T02:13:54Z", "digest": "sha1:VBUYU7VU53R4REACZUYURBRDBPQPUNFS", "length": 14329, "nlines": 91, "source_domain": "www.hindigatha.com", "title": "Marathi Essay on \"The Autobiography of a Tree \", \"वडाच्या झाडाचे आत्मवृत्त \" for Kids and Students.", "raw_content": "\nसुप्रभात मुलांनो, मी वडाचे झाड बोलतोय. आज तुम्हाला मी माझ्याबद्दलची काही माहीती सांगणार आहे. मुलांनो मला पुर्वापासुन ‘वटवृक्ष’ किंवा ‘वडाचे झाड’ या नावाने संबोधले जाते. तुम्हाला माहीत असेलच मी भारतीय संस्कृतिचा एक भाग आहे. वटपोर्णीमेला तुमची आई/आज्जी तुमच्या आजोबांच्या, बाबांच्या निरोगी, दीर्घ आयुष्यासाठी फेऱ्या मारताना तुम्ही पाहीले�� असेल. माझ्या अंगाच्या चारही बाजुने, खोडातुन फुटलेल्या मुळ्या, ज्याला तुम्ही पारंब्या म्हणता, त्या जमीनीच्या आत पर्यंत पोहोचलेल्या असतात. माझे आयुष्य खुप दीर्घ आहे, अगदी तुमच्या आजोबांच्या जन्मापुर्वीही आमचा जन्म झालेला आहे. त्यामुळे तुमच्या वेळेपर्यंत आमची प्रचंड वाढ झालेली तुम्हाला दिसत आहे. आम्हाला “अक्षय वृक्ष’ असेही म्हणतात, कारण आमचा क्षय म्हणजे अंत होत नाही. याला ज्या पारंब्या फुटतात, त्या पारंब्या जमिनीत शिरकाव करून मुख्य झाडाला आधार देत आपला विस्तार करतात.\nमुलांनो तुम्हाला माहीती आहे, आम्हाला वर्षभर फळे येत असतात, अनेक दुर्मिळ पक्षी ती फळे खाण्यासाठी येतात. महाराष्ट्राचे मानचिन्ह असणारा “हरियल’ हा पक्षी मेजवानीसाठी अतिशय दुरून या झाडाकडे आकर्षित होतो. माकडे, खारी, वटवाघळे, धनेश, पोपट, बुलबुल इत्यादी पक्षी वडफळांवर ताव मारण्यासाठी कितीतरी खेटा या झाडावर मारतात. निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये उंदीर हे घुबडांचे अन्न आहे. या घुबडांना वटवृक्षाच्या ढोल्या निवारा पुरवतात. आमची मुळे पाण्याच्या शोधात आडवी वाढून खूप लांबपर्यंत जातात. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर थांबविण्यासाठी या आमचा उपयोग होतो. आम्ही ५०० गॅलन वाफ बाहेर टाकत असतो त्यामुळे उन्हाळ्यातही आमच्याखाली जास्त गारवा असतो.\nकित्तेक पिढ्या आमच्या अंगाखांद्यावर कधी वटपोर्णिमा, तर कधी सुरपारंब्या, कधी क्षणीक विसावा तर कधी गावच्या पंचायतीच्या निमीत्ताने बागडुन गेलेल्या आहेत. खुप आनंद वाटतो तुमचा सगळा परिवार वाढताना बघुन.\nपण आता, खरं सांगु तर मी खुप दुःखी आहे. तुमच्या राज्यामध्ये रस्त्यांचे जे जाळे आहे ते विकासात्मक कामासाठी रुंद करणे अपरिहार्य आहे आणि ही कामे करताना आमचे असंख्य भाऊ-बंध तोडले गेले आहेत, तोडले जात आहेत. शहरी भागात वटपूजनासाठी झाडाजवळ जाण्याऐवजी आजच्या कार्यमग्न महिला बाजारातून एखादी वडाची फांदी विकत घेतात आणि त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशी ती फांदी फेकून देतात, ही तर या झाडाची विटंबना आहे, पूजा नव्हे यामुळे असंख्य चांगल्या वडाच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी झालेली आपल्याला दिसते, यामुळे या अक्षय वृक्षाला आपण ग्रहण लावत आहोत.\nआधीच संख्येने कमी असलेले वटवृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्ग जे आपल्याला भरभरून देतो, त्याची परतफेड आपल्याला करायला नको का\nतुमचे दिवाणखाने सजवण्यासाठी लोकप्रिय ठरलेला “बोन्साय” चा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. विशाल, अजस्त्र अशी बिरुद मिरवलेला वड आज एका छोट्याश्या टेबलावर तुमच्या दिवाणखान्याची शोभा बनु पहात आहे, हे रुचते का तुम्हाला\nमुलांनो, हे कुठेतरी थांबवायला हवे. वडाची वृक्ष तोड थांबायला हवी. मग करणार ना तुम्ही मला मदत, आज तुमच्या पिढीने पुढाकार घेतला तरच.. तरच तुमच्या मुलाबाळांना हे वटवृक्ष पहायला मिळतील.\nएवढे बोलुन तो महाकाय वड शांत झाला.\nहिंदी निबंध | हिंदी अनुछेद | हिंदी पत्र लेखन | हिंदी साहित्य | हिंदी भाषण | हिंदी समाचार | हिंदी व्याकरण | हिंदी चुट्कुले | हिंदी जीवनियाँ | हिंदी कवितायेँ | हिंदी भाषण | हिंदी लेख | रोचक तथ्य |\nसामाजिक मुद्दों पर निबंध\nहिन्दी गाथा एप इंस्टॉल करें\nआप सभी का हिंदी गाथा वेबसाइट पर स्वागत है | जैसा की आपको जानकर बहुत ख़ुशी होगी की हमारी मातृभाषा \"हिंदी\" आज वर्ल्ड वाइड वेब में बहुत ज्यादा प्रचलित होती जा रही है | इसी कारण हमारा भी दायित्व बनता है की हम अपने सभी हिंदी पढने वाले पाठकों को हिंदी में ज्ञानवर्धक जानकारिय दे सके चाहे वह अनुछेद हो या निबंध हो या हिंदी साहित्य हो या और कुछ | हमारा यही प्रयास रहता है की अपने सभी पाठकों को उनकी जानकारी की पाठन सामाग्री प्रदान कर सके |\nयदि हमारे किसी पाठक को लगता है की वह भी अपना योगदान हिंदी गाथा वेबसाइट पर देना चाहता है तो हिंदी गाथा उसके लिए सदेव खुला है | वह पाठक किसी भी तरह का आर्टिकल या निबंध या कुछ और अगर हिंदी गाथा वेबसाइट में प्रकाशित करना चाहता है तो वह Contact Us पेज में जा कर अपनी पठान सामाग्री भेज सकता है |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/nashik/exports-one-and-half-lakh-metric-tonnes-grapes-six-months-a587/", "date_download": "2021-05-18T02:46:58Z", "digest": "sha1:CQN2HW5DZZHA7KEQ2JSRH7JL52UZGTAM", "length": 32978, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सहा महिन्यांत द्राक्षांची सव्वा लाख मेट्रिक टन निर्यात - Marathi News | Exports of one and a half lakh metric tonnes of grapes in six months | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "रविवार १६ मे २०२१\nभाजपा नेत्यांना लाज वाटायला हवी, रुग्णालयातील तोडफोडीच्या घटनेनंतर शिवसेनेचा संताप\nचालकविरहित मेट्राे ऑक्टाेबरमध्ये धावणार; MMRDA चा दावा, कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास\nबॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ ��रूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक\n दोन्ही कोरोना लाटेत लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण सारखेच; आरोग्य विभागाची माहिती\nCoronavirus: थांबायचे नाही, लढायचे; कोरोनामुक्त झाल्यानंतरही महिला पोलिसाने दिला ११ बेवारस मृतदेहांना अग्नी\n‘अग्गंबाई सूनबाई’ तर 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा सिक्वेलच, रसिकांनीच सांगितली पुढची कथा\nमुंबईतील या भूत बंगल्याबद्दल तुम्हाला माहितीय का, इथं रहायला गेलेल्या कलाकारांचं फळफळलं होतं नशीब\nसातासमुद्रापार 'राधे'चा बोलबाला, सलमान खानच्या चित्रपटाने कमाविला इतक्या कोटींचा गल्ला\nमाजी सैन्य अधिकारी झळकले सलमान खानच्या 'राधे' चित्रपटात; तेही खलनायकाच्या भूमिकेत\n, अंकिता लोखंडे लवकरच विकी जैनसोबत या ठिकाणी घेणार सात फेरे\nCyclone Tauktae Alert Maharashtra : Tauktae चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला सतर्कतेचा ईशारा\nम्हाळसा सध्या काय करतेय\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nRajeev Satav Health Updates: उपचारांना प्रतिसाद देत असल्याची Balasaheb Thorat यांची माहिती \n रुग्णसंख्या घटतेय; कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे अधिक\n दोन्ही कोरोना लाटेत लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण सारखेच; आरोग्य विभागाची माहिती\nव्यायामानंतर चुकुनही खाऊ नका हे पदार्थ; उलट वजन वाढेल\nजान्हवी कपूरचा आवडता ड्यूवी मेकअप आपणही करु शकतो. तो कसा\nCoronaVirus : कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावा\nCoronavirus Vaccine : \"Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी\"\nतौत्के चक्रीवादळाचा तडाखा; अंबरनाथ, बदलापूर, मुलुंडसह अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस\nतौत्के चक्रीवादळ: बदलापुरात पावसाला सुरुवात, वीज पुरवठा खंडीत\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून ५५० किमी अंतरावर पोहोचलं, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित\nकोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान गाठले\nमुंब्रा बायपास जवळ शनिवारी दुपारी एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह सापडला, मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे ३४,८४८ नवे रुग्ण वाढले, तर ५९ हजार ७३ जणांना डिस्चार्ज: ९६० रुग्णांचा मृत्यू\nCyclone Tauktae: मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका तौत्के चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे; पालिकेचं आवाहन\nमहाराष्ट्रात आज 34,848 नवीन रुग्णांची नोंद, एकूण 4,94,032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nसोलापूर: तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सोलापुरातही, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू\n'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली', पोस्टरद्वारे सवाल करणाऱ्या १७ जणांना अटक\n''या महिला क्रिकेटपटूने कोरोनामुळे आई आणि बहिणीला गमावले, पण BCCIने साधे सांत्वनही नाही केले''\n'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली', पोस्टरद्वारे सवाल करणाऱ्या १७ जणांना अटक\n\"कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर बेफिकीर होती जनता आणि सरकार; आता पॉझिटिव्ह राहावं लागेल\"\nCoronavirus Vaccine : \"Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी\"\nतौत्के चक्रीवादळाचा तडाखा; अंबरनाथ, बदलापूर, मुलुंडसह अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस\nतौत्के चक्रीवादळ: बदलापुरात पावसाला सुरुवात, वीज पुरवठा खंडीत\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून ५५० किमी अंतरावर पोहोचलं, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित\nकोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान गाठले\nमुंब्रा बायपास जवळ शनिवारी दुपारी एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह सापडला, मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे ३४,८४८ नवे रुग्ण वाढले, तर ५९ हजार ७३ जणांना डिस्चार्ज: ९६० रुग्णांचा मृत्यू\nCyclone Tauktae: मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका तौत्के चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे; पालिकेचं आवाहन\nमहाराष्ट्रात आज 34,848 नवीन रुग्णांची नोंद, एकूण 4,94,032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nसोलापूर: तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सोलापुरातही, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू\n'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली', पोस्टरद्वारे सवाल करणाऱ्या १७ जणांना अटक\n''या महिला क्रिकेटपटूने कोरोनामुळे आई आणि बहिणीला गमावले, पण BCCIने साधे सांत्वनही नाही केले''\n'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली', पोस्टरद्वारे सवाल करणाऱ्या १७ जणांना अटक\n\"कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर बेफिकीर होती जनता आणि सरकार; आता पॉझिटिव्ह राहावं लागेल\"\nAll post in लाइव न्यूज़\nसहा महिन्यांत द्राक्षांची सव्वा लाख मेट्रिक टन निर्यात\nजिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू झाल्यापासून नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. कोरोनामुळे यावर्षी द्राक्ष निर्यातीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.\nसहा महिन्यांत द्राक्षांची सव्वा लाख मेट्रिक टन निर्यात\nठळक मुद्देकोरोनामुळे मोठ्या प्रमाणात फटका; द्राक्ष उत्पादक चिंतित\nनाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू झाल्यापासून नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. कोरोनामुळे यावर्षी द्राक्ष निर्यातीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.\nजिल्ह्यात साधारणत सप्टेंबरपासून अर्ली द्राक्षांचा हंगाम सुरू होत असतो. बहुतेक अर्ली द्राक्षांची परदेशात निर्यात होत असते. मागील वर्षापासून असलेल्या कोरोना संकटामुळे द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. युरोपातून होणारी मागणी घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला निर्यातक्षम माल स्थानिक बाजारात आणला. मात्र, स्थानिक बाजारातही द्राक्षांचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला निर्यातक्षम माल स्थानिक बाजारपेठेत विकण्याचा निर्णय घेतला. स्थानिक बाजारपेठेतही फारसी मागणी नसल्याने द्राक्षांचे दर घसरले आहेत. यामुळे उत्पादकांची आर्थिक ओढाताण वाढली असून, पुढील हंगामाच्या खर्चाचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. योग्य दर न मिळाल्याने अनेकांना खत-औषधांची उधारी भागविणेही कठीण झाले आहे. शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.\nअल्प शेतकऱ्यांना वाढीव दराचा लाभ\nद्राक्षांचा हंगाम संपत आला असताना मागील आठवडाभरापासून द्राक्षांच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असून किमान दहा ते वीस रुपयांनी दर वाढले आहेत. मात्र, आता द्राक्ष काढणी अखेरच्या टप्यात आली आहे. साधारणत: एप्रिलअखेरपर्यंत हंगाम संपण्याची ���क्यता आहे. त्यामुळे आहे तो माल खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा असली तरी वाढीव दराचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.\nयुरोप, आखाती देशातून मागणी कमी\nn यावर्षी नोव्हेंबर २०२० ते ५ एप्रिलपर्यंत केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन इतकीच द्राक्ष निर्यात झाली आहे. युरोपियन देशांमध्ये ९०,३११, तर नॉनयुरोपीयन देशांमध्ये २७,५८० मेट्रिक\nटन इतकी द्राक्ष निर्यात\nझाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक युरोपीयन देशांमधील काही प्रांतांमध्ये अद्याप लॉकडाऊन सुरू\nआहे. आखाती देशांमध्येही कोरोनामुळे द्राक्षांना\nIPL 2021, KKR vs SRH T20 Live : नितीश राणाच्या वादळासमोर SRHचा पालापाचोळा, कोलकाताचा ऐतिहासिक विजय\nIPL 2021, KKR vs SRH T20 Live : नितीश राणानं अर्धशतकाचं सेलिब्रेशन केलं खास स्टाईलमध्ये, त्यामागे आहे विशेष कारण\nIPL 2021, KKR vs SRH T20 Live : तीन सुपर डूपर कॅच अन् SRHनं सामना फिरवला, Manish Pandeyची कॅच पाहून मालकिणबाई खूश झाल्या, Video\nIPL 2021, KKR vs SRH T20 Live : कोलकाताची युवा ब्रिगेड सॉलिड खेळली; नितीश राणानं ८० पैकी ६० धावा अवघ्या १३ चेंडूंत चोपल्या\nIPL 2021, KKR vs SRH T20 Live : अम्पायरनं बाद देऊ नये म्हणून Nitish Rana नं दाखवली बॅट, जाणून घ्या नेमकं काय झालं\nIPL 2021, KKR vs SRH T20 Live : KKRची मोठी खेळी, ४० वर्षीय खेळाडूला पदार्पणाची संधी; SRHनं नाणेफेक जिंकली\nनगरसेविका पतीचा बिटको कोविड रुग्णलयात धुडगुस\nकडक कारवाई करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश\nनगरसेविकेच्या पतीचा बिटको रुग्णालयात धुडगूस\nम्युकरमायकोसिस टास्क फोर्स मार्गदर्शन करणार\nबेस्ट सेवेतील एस. टी. बसेस माघारी\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3411 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2115 votes)\nWhatsApp: व्हॉट्सॲप बंद होणार का मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, नोटिफिकेशन्स हे सर्व बंद झाले की...\nरिंकू राजगुरूच्या साडीतल्या अदा पाहून चाहते म्हणाले 'याड लागलं गं', पहा हे फोटो\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित\nCoronavirus : कोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी अॅम्बुलन्स मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान गाठले\nCyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का; जाणून घ्या, कुणी के��ंय या वादळाचं 'बारसं'\nअभिनेत्री श्वेता तिवारीने फ्लॉन्ट केले अॅब्स, फिटनेस पाहून चाहते झाले थक्क\nअभिनेत्री नाही तर एअर होस्टेस बनवण्यासाठी मुंबईत आली होती हिना खान, आज आहे सगळ्यात महागडी हिरोईन\nएमबीबीएस डॉक्टर महिलेचा मध्यरात्री इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या की हत्या तपास सुरु\nCoronaVaccine: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले,आता मास्क काढायचा का; AIIMSच्या डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं\nआमना शरीफने खास अंदाजात चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा, फोटो झाले व्हायरल\nजीवनविद्या रुपी परिसाच्या चार बाजू कोणत्या\nस्वामी महाराजांची ९०० वर्षांची कारकीर्द कशी होती\nCyclone Tauktae Alert Maharashtra : Tauktae चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला सतर्कतेचा ईशारा\nम्हाळसा सध्या काय करतेय\nLIVE - आरोग्यासाठी फायदेशीर वास्तुशास्त्र - प्रश्न तुमचे उत्तरे VastuExpert Ramesh & Sushama Palange\nकिर्तीच्या साथीने शुभम पाककला स्पर्धेत बाजी मारणार का\nRajeev Satav Health Updates: उपचारांना प्रतिसाद देत असल्याची Balasaheb Thorat यांची माहिती \nमानसी नाईक हे काय केलं\nभाजपा नेत्यांना लाज वाटायला हवी, रुग्णालयातील तोडफोडीच्या घटनेनंतर शिवसेनेचा संताप\nCoronavirus Vaccine : \"Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी\"\nWhatsApp: व्हॉट्सॲप बंद होणार का मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, नोटिफिकेशन्स हे सर्व बंद झाले की...\nCorona virus : 'अयोध्येपासून वाराणसीपर्यंत, मक्केपासून मदिनेपर्यंत नुसता हाहाकार'\nसध्या काय करतेय जय मल्हार' मालिकेतील म्हाळसा , जाणून घ्या तिच्याबद्दल\nCorona virus : 'अयोध्येपासून वाराणसीपर्यंत, मक्केपासून मदिनेपर्यंत नुसता हाहाकार'\nCoronavirus Vaccine : \"Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी\"\nTauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ रौद्र रूप घेणार; महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा\n रुग्णसंख्या घटतेय; कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे अधिक\nTauktae Cyclone: ठाणे-पालघरमधील मच्छीमारांच्या १२९ बोटी समुद्रात अडकल्या; 'तौत्के' चक्रीवादळाने वाढविली चिंता\nWhatsApp: व्हॉट्सॲप बंद होणार का मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, नोटिफिकेशन्स हे सर्व बंद झाले की...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/cricket/ipl-2021-priyam-garg-may-play-ahead-manish-pandey-sunrisers-hyderabad-vs-punjab-kings-a681/", "date_download": "2021-05-18T02:49:50Z", "digest": "sha1:QS2I4QYKDFERBCZQWP73UQMETRTFSX35", "length": 21662, "nlines": 167, "source_domain": "www.lokmat.com", "title": "२० वर्षांचा, नव्या दमाचा खेळाडू घेणार मनिष पांडेची जागा? आज हैदराबादचा सूर्योदय होणार? - Marathi News | ipl 2021 priyam garg may play ahead of manish pandey sunrisers hyderabad vs punjab kings | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\n२० वर्षांचा, नव्या दमाचा खेळाडू घेणार मनिष पांडेची जागा आज हैदराबादचा सूर्योदय होणार\nIPL 2021: सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) लढत आज पंजाब किंग्स (Punjab Kings) सोबत होणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघात आज बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात काय होऊ शकतो बदल...\nसनरायझर्स हैदराबाद संघाची यंदाच्या सीझनची सुरुवात निराशाजनक झाली आहे. सुरुवातीच्या तिनही सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्ज संघाला तीन पैकी केवळ एका सामन्यात विजय प्राप्त करता आला आहे. हैदराबादच्या संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.\nहैदराबादच्या संघासाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा ठरणार आहे. त्यात गेल्या तीन सामन्यांमध्ये धीम्या गतीनं फलंदाजी केल्याचा ठपका मनिष पांडेवर असल्यानं संघात एक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.\nमनिष पांडेकडून टी-२० ला साजेशी फलंदाजी होत नसल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे मनिष पांडे संघातील स्थान गमावू शकतो अशी दाट शक्यता आहे. मनिष पांडेच्या जागी हैदराबादकडून युवा भारतीय खेळाडूला संधी दिला जाऊ शकते.\nमनीष पांडेनं तिनही सामन्यांमध्ये ५० च��या सरासरीनं धावा केल्या आहेत. पण संघाच्या पराभवाला कारणीभूत असलेल्या कारणांपैकी मनीष पांडेची धीम्या गतीची फलंदाजी हे देखील एक प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे.\nपंजाब किंग्ज विरुद्धच्या आजच्या सामन्यात मनिष पांडेला जर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाच तर संघात २० वर्षीय प्रियम गर्ग याला संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रियम गर्गनं गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.\nयूएईमध्ये झालेल्या गेल्या आयपीएलमध्ये प्रियम गर्ग एकूण १४ सामने खेळला होता. यात त्यानं १२० च्या स्ट्राइक रेटनं १३३ धावा केल्या होत्या. यात त्याची सर्वाधिक नाबाद ५१ धावांची वैयक्तिक खेळीचा समावेश आहे.\nप्रियम गर्ग यानं तडफदार फलंदाजीनं काही सामन्यांमध्ये संघाला संकटातून वाचवलं देखील होतं. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.\nहैदराबादला आजच्या सामन्यातही निराशा पदरी पडली तर आयपीएलच्या प्ले-ऑफसाठीचा मार्ग आणखी खडतर होईल. त्यामुळे वॉर्नर आज मनिष पांडेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवणार की नव्या खेळाडूला संधी देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nसनरायझर्स हैदराबाद आयपीएल २०२१ डेव्हिड वॉर्नर\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाड���नं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/vasai-virar/will-vasai-virar-municipal-corporation-elections-go-ahead-a601/", "date_download": "2021-05-18T02:44:51Z", "digest": "sha1:PJ7DYRY5FKEAXMLA4KO5KDMMVCMW344L", "length": 32886, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक पुढे जाणार? - Marathi News | Will Vasai-Virar Municipal Corporation elections go ahead? | Latest vasai-virar News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १��� मे २०२१\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nOxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश\nऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीव��� हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील ��ेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nवसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक पुढे जाणार\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव : डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता कमीच; नागरी प्रश्न आणि विकासकामांवर परिणाम\nवसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक पुढे जाणार\nवसई : वसई-विरार शहरामध्ये मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता; मात्र आता पुन्हा बाधित रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शहराची चिंता वाढू लागली आहे. यामुळे वसई-विरार शहर महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक डिसेंबरपर्यंत न होता आणखी काही काळ म्हणजे एप्रिल-मेपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमहापालिका प्रशासन सध्या केवळ कोरोनावरच लक्ष केंद्रित करत असून विकासकामांसह नागरी प्रश्नांवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे नागरिक तसेच राजकीय पक्षांत नाराजी आहे. त्यामुळे कधी एकदा प्रशासक कालावधी संपतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींमार्फत कारभार सुरू होत नाही, तोपर्यंत वसई-विरार पालिकेच्या कारभाराची सूत्रे आयुक्त तथा प्रशासक अशा दुहेरी भूमिकेत असलेल्या गंगाथरन डी. यांच्याच हाती असणार आहेत.\nवसई-विरार महापालिकेची मुदत दि. २८ जून २०२० रोजी संपत असताना त्यास मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी सत्ताधारी वर्गाने मागणी केली होती, मात्र राज्य शासनाने ती फेटाळून लावत दोन महिने आधीच आयुक्त व प्रशासकाची नियुक्ती केली. शिवसेना नेते, नगरविकास मंत्र्यांनी बविआला ‘दे धक्का’ देण्यासाठी पालिकेचे आयुक्त म्हणून गंगाथरन डी. यांची नियुक्ती केली गेली आणि काही दिवसातच त्यांनाच प्रशासकही नेमले.\nदरम्यान, पालिकेच्या मुख्यालयात प्रारूप रचनांवर हरकती व सूचनांसंदर्भात सुनावणी घेण्यात आली. यात १७ पैकी एकच हरकत मान्य करत ती निवडणूक आयोगापुढे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.\nशहरात रुग्णसंख्या २२ हजारांच्या पुढे, ४४४ जणांचा मृत्यू\nवसई-विरार महापालिकेवरील प्रशासक-राज डिसेंबरमध्ये संपत असल्याने कदाचित जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२१ मध्ये महापालिकेची निवडणूक होण्याचे संकेत मिळत असले तरी पालिका हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ती पुढे ढकलली जाण्याचे संकेत मिळत आहेत.\nआतापर्यंत कोरोनाबधितांचा आकडा २२ हजारांच्या पुढे गेला आहे, तर ४४४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा पादुर्भाव पाहता पुढील वर्षी जानेवारी महिन्यात निवडणुका होतील की नाही याबाबत साशंकता आहे.\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेची निवडणूक येत्या जानेवारीऐवजी आणखी चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे मत वसईतील राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.\nवसईतील 35 गावे वगळण्याच्या निर्णयाच्या आठवणीसाठी मी वसईकर अभियानाचे मुखपट्टी मौन आंदोलन\nमध्यरात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हॉटेलमध्ये थरार\nवसई-विरार शहर महापालिकेची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nवसई विरार महानगरपालिके मार्फत घनकचरा व्यवस्थापन राबवणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात 5 टक्के सूट\nगॅस सिलेंडर स्फोटात मृत्यू व जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांना मिळवून दिली14 लाखांची आर्थिक मदत\nवसई विरार अधिक बातम्या\nCorona Vaccination : उद्या वसई विरार महापालिका हद्दीतील कोविड प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार\nवसईच्या सुयोग नगरमधील 'गॅलक्सी अपार्टमेंट'मध्ये मोठ्याला झाडांची बेसुमार कत्तल \nसकवार गावात हळदीच्या कार्यक्रमात तुफान मारामारी, व्हिडिओ व्हायरल\nCoronavirus: RTPCR तपासणीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रांगा; तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी\n...आणि वसईतील विविध समुद्रकिनारी हजारो बोटी जमा होण्यास सुरुवात\n२० कोरोना संक्रमित मातांची प्रसूती; डेडिकेटेड पाॅझिटिव्ह रुग्णालयासाठी खासदार गावित यांचे प्रयत्न\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3670 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2318 votes)\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/43584", "date_download": "2021-05-18T02:31:36Z", "digest": "sha1:BJQO3FC5WWEDGHUACDOGYLY62WVDLBE7", "length": 11354, "nlines": 218, "source_domain": "www.misalpav.com", "title": "व्यंगचित्रे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्वच व्यंगचित्रे खास आहेत. आवडली.\n:) व्यंगचित्रांशिवाय दिवाळी अंक अपूर्ण वाटतो.\nसर्वच व्यंगचित्रे खास आहेत. आवडली.\nप्रत्यक्ष भेटून शुभेच्छा चे सर्वात जास्त.\nखूप छान आहेत व्यंगचित्रे\nवृक्षाशेजारची पाटी बुंध्यातच ठोकलेली दाखविली असती तर उपरोध अधिक गडद झाला असता. बाकी ही चित्रे कागद ब्रश वापरून काढली की कसे विषय मनाला भिडणारे आहेत . वा \nव्यंगचित्रे एकदम छान. काही कळली नाहीत कदाचित ती भारतातल्या सद्यस्थिती विषयक असावीत.\nकाहि काहि व्यंगचित्र अत्यंत\nकाहि काहि व्यंगचित्र अत्यंत बोलकि आहेत.\nतुमच्या व्यंगचित्रांमुळे दिवाळी अंकाला बहार आली\nएक नंबर , खूप आवडली\nएक नंबर , खूप आवडली\nवृक्षतोड, मीटू फटाका, बॅड हॅबिट्स, प्लास्टिकबंदी, मोदीसरकारचा निवडुंग इ व्यंगचित्रं आवडली. चित्रकला पण भन्नाट आहे \nही व्यंगचित्रं म्हणजे अपल्या दिवाळी अंकासाठी आयसिंग ऑन द केक आहेत \nपण जरा व्याकरण आणि शुद्धलेखनाकडे जरा लक्ष दिले तर चांगले होईल .\nदुस-याला व्याकरण शुद्धलेखन याकड़े लक्ष द्या असं सांगण्यापूर्वी आपलं वाक्य किती बरोबर आहे, त्याचंही जरा चिंतन करून या. आपल्या वाक्यातील 'जरा' शब्द नेमका कुठे टाकायला पाहिजे, त्याचाही अभ्यास करून या असे सुचवावे वाटले. ;)\nसध्या 8 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविष���ी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-has-administered-covid-19-vaccine-doses-to-over-one-crore-people-so-far-official/articleshow/82015508.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2021-05-18T02:26:25Z", "digest": "sha1:SFKE3X3S5KPZFTCNRM2BRWIB6JXCR3Z4", "length": 12844, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर; ओलांडला १ कोटींचा टप्पा\nमहाराष्ट्रात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होऊन चार महिने होत असताना संपूर्ण राज्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (corona vaccination in maharashtra)\nमुंबईः देशात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.\nकरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्यासह देशात १६ जानेवारीला प्रारंभ झाला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर एक मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात झाली. को-विन अॅपमधील तांत्रिक गोंधळ वगळता लसीकरणामध्ये आतापर्यंत फारशी अडचण नाही. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यानं गेले दोन दिवस लसीकरण बंद पडल्यानं गोंधळ उडाला होता. मात्र, त्यावरही राज्यानं मात केली असून लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे.\nरेमडेसिवीरसाठी नागरिकांचा रस्त्यावर ठिय्या; 'त्या' यादीमुळं झाला गोंधळ\nआतापर्यंत राज्यात १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. याविक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.\nदेशात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरण मोहीम���त आजपासून 'लस महोत्सव' सुरू झाला आहे. समाजसुधारणेचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आजपासून देशात करोनावरील लढाईत 'लस महोत्सव' सुरू करण्यात आला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावं असं आवाहन सरकारने केलं आहे.\nचिंतेत वाढ; मुंबईतील रुग्णवाढीमुळं खाटा वेगानं भरु लागल्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nsachin vaze : अँटिलिया प्रकरणात मोठी कारवाई; सचिन वाझेंच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्याला केली अटक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईमुंबईच्या महापौर वादळी वारा झेलत थेट रस्त्यावर उतरल्या आणि...\nक्रिकेट न्यूजवयाच्या ९१व्या वर्षीही मैदान गाजवत आहेत हे चीरतरुण आजोबा, बॅटींगचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nक्रिकेट न्यूजबॉल टॅम्परिंग: आणखी खेळाडूंच्या विकेट पडणार, माजी खेळाडूंनी CAवर केले गंभीर आरोप\nपुणेपुण्याचा कोविडशी लढा; 'या' प्रमुख अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा करोना\nमुंबईमुंबईला खूप मोठा दिलासा; ९ मार्चनंतर 'ही' ठरली सर्वात कमी रुग्णसंख्या\nमुंबईTauktae Live : मुंबई विमानतळावरील विमानसेवा ११ तासांनंतर झाली सुरू\nमुंबईभाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nक्रिकेट न्यूजभारताच्या कसोटी सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाली होती का, आज समोर आलं सत्य...\nफॅशनकतरिना कैफला छोट्या स्कर्टमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केला टीकेचा भडिमार, म्हणाले...\n १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स\nमोबाइलकरोना काळात Airtel कडून मोठा दिलासा; ५.५ कोटी ग्राहकांना फ्री रिचार्ज\nरिलेशनशिपअमिताभ बच्चनसोबतच्या अपूर्ण प्रेमकहाणीवर रेखाला विचारण्यात आला प्रश्न, दिले विचित्र उत्तर\nकार-बाइकन्यू पार्किंग पॉलिसी: आता कार खरेदीआधी दाखवावी लागणार पार्किंगची जागा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1371776", "date_download": "2021-05-18T02:38:40Z", "digest": "sha1:OSS3U5OA2SXUER4HMTXB7XMOYZYZGZMT", "length": 2788, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शंकर दाजीशास्त्री पदे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शंकर दाजीशास्त्री पदे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nशंकर दाजीशास्त्री पदे (संपादन)\n१४:००, १४ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती\n१८१ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n१३:५९, १४ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n१४:००, १४ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\nमृत्यू : ३० मार्च इ.स. १९०९ रोजी, वयाच्या ४२ व्या वर्षी शंकर दाजीशास्त्री पदे यांचा विषमज्वराने देहान्त झाला. असे म्हटले जाते की, भारतात पदेशास्त्रींसारखा माणूस जन्मलाच नसता तर आज आयुर्वेद व आयुर्वेदीय चिकित्सक या देशात औषधालाही उरले नसते.\n[[वर्ग:इ.स. १८६७ मधील जन्म]]\n[[वर्ग: इ.स. १९०९ मधील मृत्यू]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5", "date_download": "2021-05-18T01:35:38Z", "digest": "sha1:VJBRVHBTQEBRXAC457ANX4EMU54PYEHU", "length": 4845, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अचला सचदेव - विकिपीडिया", "raw_content": "\nअचला सचदेव (३ मे, १९२०:पेशावर, ब्रिटिश भारत - ३० एप्रिल, २०१२:पुणे, महाराष्ट्र, भारत) या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी लहानपणीच चित्रपटांमध्ये अभिनय सुरू केला. त्यांनी वक्त आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सहित १३० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला.\nसचदेव ऑल इंडिया रेडियोच्या लाहोर आणि दिल्ली स्थानकात नोकरी केली होती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२० मधील जन्म\nइ.स. २०१२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०१८ रोजी ०४:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वा���रुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/citizens-throw-stones-at-police-in-pimpri-chinchwad/", "date_download": "2021-05-18T00:28:52Z", "digest": "sha1:U2QMWT23WWA7P6XUHP73V25COSDPBS76", "length": 7548, "nlines": 109, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांची पोलिसांवर दगडफेक - Times Of Marathi", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांची पोलिसांवर दगडफेक\nपिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर परिसर हा कंटेनमेंट झोन आहे. परंतु, येथील काही नियम शिथील करा या मागणीसाठी आज शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, यामुळे सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला. तर, रस्त्यावर उतरलेल्या संतप्त\nनागरिकांनी सर्व राग पोलिसांवर काढल्याच दिसून आले. नागरिकांकडून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अचानक दगडफेक करण्यात आली. यात काही जणांना मुका मार लागला असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.\nयूपी, बिहार सरकारी डॉ.पेक्षा महाराष्ट्रात सरकारी डॉक्टरांना वेतन कमी कोरोनाच्या छाताडावर पाय ठेवण्याऱ्या डॉक्टरांचा विचार कराच :- अतुल भातखळकर\nइंदूमिलस्थळी उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या घेणार व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे आढावा\nनिसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने 5 हजार कोटींची मदत द्यावी- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nयूपी, बिहार सरकारी डॉ.पेक्षा महाराष्ट्रात सरकारी डॉक्टरांना वेतन कमी कोरोनाच्या छाताडावर पाय ठेवण्याऱ्या डॉक्टरांचा विचार कराच :- अतुल भातखळकर\nडॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याची निर्मिती चीनमध्ये करण्याचा निर्णय रद्द करून भारतातच पुतळ्याची निर्मिती करावी\nडॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याची निर्मिती चीनमध्ये करण्याचा निर्णय रद्द करून भारतातच पुतळ्याची निर्मिती करावी\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत मह���राष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/powertrac/steeltrac-27437/", "date_download": "2021-05-18T02:03:27Z", "digest": "sha1:ZNMD2XPSUKRZ2LVZZLNKG3AJ6UKJIBYU", "length": 14379, "nlines": 189, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले पॉवरट्रॅक 435 Plus ट्रॅक्टर, 31869, 435 Plus सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ\nवापरलेले पॉवरट्रॅक 435 Plus तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nपॉवरट्रॅक 435 Plus वर्णन\nसेकंड हँड खरेदी करा पॉवरट्रॅक 435 Plus @ रु. 260000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nव्हीएसटी शक्ती MT 180D\nसर्व नवीन ट्रॅक्टर पहा\nसर्व वापरलेले पहा पॉवरट्रॅक ट्रॅक्टर\nलोकप्रिय पॉवरट्रॅक वापरलेले ट्रॅक्टर\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nविक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता.\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%93%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%9F/", "date_download": "2021-05-18T00:48:26Z", "digest": "sha1:W6BAB4PNKAKWLGZORTTG5EKE6QKOAVQH", "length": 8042, "nlines": 116, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "ओदिशामध्ये कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रात मध्य-पश्चिम भागात लुबान चक्रीवादळ | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर ओदिशामध्ये कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रात मध्य-पश्चिम भागात लुबान चक्रीवादळ\nओदिशामध्ये कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रात मध्य-पश्चिम भागात लुबान चक्रीवादळ\nगोवा खबर:ओदिशातील कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासात इशान्येकडे सरकला असून फुलबानीच्या इशान्येकडे 30 कि.मी. तर अंगूलच्या नैऋत्यकडील 70 कि.मी. अंतरावर त्याचे केंद्र आहे. पुढील 12 तासात ते इशान्येकडे सरकेल आणि हळूहळू त्याची तीव्रता कमी होईल. त्यामुळे ओदिशातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओदिशा आणि प. बंगालच्या किनारपट्टीवर ताशी 66 कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील. मच्छिमारांनी पुढील24 तास समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nअरबी समुद्राच्या मध्य-पश्चिम भागात असलेले लुबान हे चक्रीवादळ गेल्या सहा तासात उत्तरेकडे सरकले असून पुढील दोन दिवसात ते येमेन आणि ओमान पार करेल, अशी शक्यता आहे. पुढील सहा तासात पश्चिम-मध्य अरबी समुद्रात ताशी 145कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी 14 ऑक्टोबरपर्यंत अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात जाऊ नये,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर कामत\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस\nआतातरी विरोधी पक्षांचा सल्ला मानुन लोकांच्या यातना बंद करा : दिगंबर...\nतौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान\nकोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे :...\nतौक्ते वादळाच्या संकटकाळात कॉंग्रेस पक्षाची तातडीने मदत कार्य पोचविण्याची तयारी : दिगंबर...\nबाबांनी मला विश्वास शिकवला ;गोवा ,राजकारण आणि पर्रिकर प्रकाशनाप्रसंगी उत्पलचे भावोदगार\nसंघाचे बहुतेक स्वयंसेवक भाजप विरोधात:वेलिंगकर\nश्रीपाद नाईकांना तिसऱ्या टप्प्यातही डिचोलीत प्रतिसाद\nगृह आधार लाभधारकानी हयात आणि उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nबीएसएनएल, गोवा विभागाच्या सक्रीयतेमुळे टाळेबंदीतही अखंड ‘कनेक्टिव्हिटी’\nआसाममधील पूरस्थिती पंतप्रधानांकडून आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/there-will-be-a-third-and-fourth-wave-in-the-country-be-ready-nitin-gadkaris-appeal/", "date_download": "2021-05-18T02:28:32Z", "digest": "sha1:7DM6PI72B22JKXAPSFRRETCSSYMGVVAO", "length": 15997, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Nagpur Marathi News : देशात तिसरी आणि चौथी लाटही येणार, सज्ज राहा; नितीन गडकरींचे आवाहन", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\n‘देशात तिसरी आणि चौथीही लाट येणार, सज्ज राहा ’ नितीन गडकरींचे आवाहन\nनागपूर :- महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने होरपळत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधान केले आहे. देशात तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता आहे. यासाठी जनतेने सज्ज राहावे, असे आवाहन नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.\n“कोरोनाविरुद्धच्या या कठीण लढाईला एकमेकांना मदत करणे आवश्यक आहे. आधीच दुसऱ्या लाटेने देश होरपळतोय, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी तिसरी- चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने आपल्याला आतापासून तयारी करणे आवश्यक आहे. आपले डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. त्यांना मी चरणस्पर्श करतो आणि त्यांच्या उपकारात आपण नेहमी राहू.” असे गडकरी म्हणाले.\nतर दुसरीकडे कोरोना मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. काल राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा हा सर्वाधिक होता. त्यामुळे वाढत्या रुग्णांसोबत मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी एकाच वेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आली आहे. अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना यात गमवावे लागले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nPrevious articleटी-२० च्या १० हजारी फलंदाजांच्या विक्रमांची ही वैशिष्ट्ये तुम्हाला माहीत आहेत का\nNext articleगांजा मारून लसीकरणाची घोषणा केली होती का\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्या���ची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/43585", "date_download": "2021-05-18T01:16:56Z", "digest": "sha1:GWNXCITNULZR2GUDYSOKCRDUST5WHZ3O", "length": 11711, "nlines": 222, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मुखपृष्ठ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २��१२\nअभ्या.. in दिवाळी अंक\nसंकल्पना, मांडणी, रंगयोजना, सर्वच आवडले.\nमुखपृष्ठाची संकल्पना, मांडणी, रंगयोजना, सर्वच आवडले. अभिनंदन.\nमुखपृष्ठ सुरेख झाले आहे.\nमुखपृष्ठ सुरेख झाले आहे.\nह्या मुखपॄष्ठाच्या सौन्दर्याचे सारे श्रेय आपल्या प्रचेतस अर्थात वल्ल्याचे.\nत्याच्या सौन्दर्यदृष्टीने टिपलेले हे मन्दिरशिल्प.\nत्याच्या असंख्य प्रकाशचित्रापैकी हे एक मुखपृष्ठासाठी वापरण्यास त्याने सहर्ष संमती दिली. तस्मात उसीका हक बनता है बॉस.\nआदरणीय वल्लीदादा व अभ्या..दादा\nआपके हाथोने तो कमाल कर दिया.\nसुंदर आहे. धन्यावाद अभ्या आणि प्रचेतस\nका कुणास ठाउक मला मार्कंड्याचे देवस्थान वाटले. कदाचित नसेलही.\nवल्लीं व अवलिया कलाकाराचे अभिनंदन\nअर्थातच वाचकांची पत्रेवाला नाखु\nखूप छान आहे मुखपृष्ठ\nनेहमीपेक्षा वेगळे आणि तितकेच भव्य\nमुखपृष्ठासाठी निवडलेले छायाचित्र अन त्यावर केलेले संस्कार दोन्हीही खूपच खास आहेत.\nप्रचेतस व अभ्या दोघांनाही दंडवत.\nवल्लीदा आणि अभ्यादादाच्या कलेचा मिलाफ म्हणजे द्रविड-लक्ष्मणची पार्टनरशिप जणू\nमुखपृष्ठ सुंदर आहे. कोणते मंदिर/शिल्प आहे ते कळू शकेल का/\nएक नंबर रे अभ्या\nएक नंबर रे अभ्या\nप्रचुशेठ आणि अभ्याशेठ यांना मानाचा मुजरा _/\\_\nवाह...खुप सुंदर. अभ्या.. आणि\nवाह...खुप सुंदर. अभ्या.. आणि प्रचेतस दोघांनाही धन्यवाद __/\\__\nप्रचेतसचे सुंदर प्रचि अन् अभ्या..ची अप्रतिम रंगयोजना\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/this-actress-used-to-work-at-a-petrol-pump-but-today", "date_download": "2021-05-18T02:17:45Z", "digest": "sha1:BKRAMZL27VHVD3EV2RFODEXUIRIUGTYY", "length": 12363, "nlines": 85, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "This actress used to work at a petrol pump but today", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nएकेकाळी पेट्रोल पंपावर काम करायची ही अभिनेत्री पण आज...\nकलेवर एखाद्याची निष्ठा, प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. वाटेत कितीही संकटं आली तरी ती व्यक्ती डगमगत नाही. त्यावर मात करत कलेसाठी सर्वस्व पणाला अर्पण करणारे समाजात मोजकेच असतात. अशाच कलाप्रेमी व्यक्तींमध्ये मुग्धा गोडसेचे नाव गणले जाते. तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते हेच मुग्धाने सिद्ध करुन दाखवलंय.\nगुरुवार, 15 एप्रिल, 2021 13:09 प्रतिनिधी A + A -\nमुंबई: कलेवर एखाद्याची निष्ठा, प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. वाटेत कितीही संकटं आली तरी ती व्यक्ती डगमगत नाही. त्यावर मात करत कलेसाठी सर्वस्व पणाला अर्पण करणारे समाजात मोजकेच असतात. अशाच कलाप्रेमी व्यक्तींमध्ये मुग्धा गोडसेचे नाव गणले जाते. तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते हेच मुग्धाने सिद्ध करुन दाखवलंय.\nएका वृत्तवाहिनीच्या बातमीसाठी शिक्रापुरात उसळली गर्दी\nमुग्धाने २००२ मध्ये मेगा मॉडेल हंट जिंकून तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरुवात केली. यानंतर मुग्धाला बर्याच मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. २००४ साली मुग्धाने मिस इंडिया स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. बॉलिवूडमध्ये येण्यापुर्वी मुग्धाने 'चूप चप खडसे हो', 'लेकर हम दीवाना दिल' अशा अनेक हिंदी अल्बममध्ये काम केले आहे. मधुर भंडारकर दिग्दर्शित 'फॅशन' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या या मुग्धाचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता.\nगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आक्रमक इशारा\nमध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुग्धा एकेकाळी प���ट्रोल पंपावर तेल विकून केवळ १०० रुपयांमध्ये आपला उदरनिर्वाह करायची. तर पॉकेट मनीच्या रुपात घरुन तिला केवळ ३०० रुपये मिळायचे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुग्धा लहान-मोठे काम करायची. आर्थिक हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची मुग्धाची तयारी होती. त्यामुळे तिने अगदी लहान काम करायला सुरुवात केली होती. मुग्धाचाही आयुष्यात दररोज संघर्ष होता. मात्र कधीच हार मानली नाही. उलट यातूनच नवीन नवीन गोष्टी करता करता ती मॉडेलिंग क्षेत्रात एंट्री झाली. कुणीही गॉडफादर नसताना मुग्धाने आज मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.\n...अन कंपनीला आग लागुन झाले लाखोंचे नुकसान\nमुग्धा गोडसे आता तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. मुग्धाने नुकतेच राहुल सोबत तिचे असलेले रिलेशनशीपबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितले की, \"राहुलसोबत असल्याची एक स्पेशल भावना मनात आहे. आमच्या दोघांच्या घरच्यांना आमच्या नात्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. सध्या लग्नाचा विचार केला नसून जेव्हा व्हायचे असेल तेव्हा लग्न होईल\" असे तिने सांगितले. राहुल आणि मुग्धा नेहमी एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. मुग्धाच्या इन्सटाग्रामवर नजर टाकली असता तिचे अकाउंट राहुल सोबतच्या फोटोंनी भरलेले आहे.\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधव���र, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/30-reduction-in-the-salary-of-bonded-doctors-127307433.html", "date_download": "2021-05-18T00:46:27Z", "digest": "sha1:XFNGUM7QH44QVG62UFWLK3SSOF2QDV2Q", "length": 7939, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "30% reduction in the salary of bonded doctors | बंधपत्रित डॉक्टरांचे 30% वेतन करणार कपात, शासन निर्णयाने डॉक्टर हवालदिल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप\nकोरोना योद्ध्यांवर घाव:बंधपत्रित डॉक्टरांचे 30% वेतन करणार कपात, शासन निर्णयाने डॉक्टर हवालदिल\nसातव्या वेतन आयोगाच्या लाभांपासूनदेखील वंचित\nकोरोनाशी प्राणपणाने दोन हात करणाऱ्या राज्यातील बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी असलेल्या हजारो कोविड योद्ध्यांचा उत्साह द्विगुणित करण्याऐवजी राज्य शासनाने त्यांचा पुरता हिरमोड केला आहे. त्यांची वेतनश्रेणी निश्चित करण्याच्या नावाखाली मासिक वेतनात वाढ करणे तर सोडाच, आहे त्या वेतनात ३० टक्के कपात केल्याने हे डॉक्टर शासनाच्या निर्णयाने हवालदिल झाले आहेत. कोरोना साथीच्या काळात कोरोनाशी लढा हा मुख्यत: शासकीय रुग्णालयातील डॉक्टर देत आहेत. या डॉक्टरांची संख्या ६ ते ७ हजार आहे. हे डॉक्टर कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करणे, पॉझिटिव्ह रुग्णांना सेवा देणे, कामगारांना प्रमाणपत्र देणे ही सेवा देतात. त्यांना पूर्वी सेवार्थ प्रणालीअंतर्गत सातवा वेतन आयोग लागू होता. त्यामुळे त्यांचा बेसिक पगार ५६ हजारांसह डीए, एचआरए इत्यादी भत्ते मिळून ७८ हजारपर्यंत मासिक वेतन मिळत होते. पण आता नवीन नियमानुसार १ एप्रिलपासून त्यांना ५५-६० हजारांपर्यंतच वेतन मिळत आहे. त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या लाभांपासूनदेखील वंचित ठेवण्यात आले आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी किंवा त्यानंतर पदव्युत्तर पदवी (एमडी, एमएस) घेतल्यानंतर या डॉक्टरांना राज्यातील कोणत्याही शासकीय रुग्णालयांत (प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालये) एक वर्षासाठी सेवा देण्याचे बंधपत्र (बाँड) करण्यात येते. मात्र त्यांना आहे ती वेतनश्रेणी लागू असताना ती आणखी क��ी करून ‘१० कंत्राटी श्रेणी’ तून मानधन देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार ने २० एप्रिल रोजी घेतला आहे. या निर्णयामुळे बंधपत्रित डॉक्टरांच्या पगारात ३०% कपात झाली आहे, तर आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना तर जवळपास ३० हजार रु.चा फटका बसणार आहे.\nबंधपत्रातील तरतुदींनुसार त्यांचे वेतन वर्ग २ चे अधिकारी यांच्या वेतनश्रेणीपेक्षा कमी न देण्याचे नमूद केलेले आहे. मात्र या तरतुदीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मग शासनच त्यांचा शब्द पाळणार नसेल तर डॉक्टरांनी शब्द का पाळावा, असा प्रश्न या डॉक्टरांकडून विचारला जात आहे.\n- आदिवासी व दुर्गम भागातील बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टर - ६० हजार\n- आदिवासी व दुर्गम भागातील विशेषज्ञ डॉक्टर- ७० हजार\n- इतर क्षेत्रातील बंधपत्रित डॉक्टर- ५५ हजार\n- इतर क्षेत्रातील विशेषज्ञ बंधपत्रित डॉक्टर - ६५ हजार\n: गुजरात सरकारने कोरोनाच्या काळात बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन हे २५ हजारांनी वाढवले आहे. पण महाराष्ट्र शासन याच्या उलट निर्णय घेत आहे. ते वेतन थेट ३० टक्क्यांनी कमी करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2021-05-18T02:32:56Z", "digest": "sha1:57WVTJYSWGKWV3RN2QSRWG367BFWHJGG", "length": 8186, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महामार्ग १० - विकिपीडिया", "raw_content": "\nदिल्ली - रोहतक - हिस्सार - सिर्सा - फझिल्का\nरा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.\nराष्ट्रीय महामार्ग १० हा उत्तर भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. ४०३ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेवरील फझिल्का ह्या शहराशी जोडतो. रोहतक, हिस्सार, सिर्सा ही रा. म. १० वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.\nराष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ • राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग २\nदिल्ली–गुरगांव • मुंबई–पुणे • बंगळूर–म्हैसुर\nराष्ट्रीय महामार्ग (नवीन क्रमांक)\n१ • १-ए • १-बी • १-सी • १-डी • २ • २-ए • ३ • ४ • ४-ए • ४-बी • ५ • ५-ए • ६ • ७ • ७-ए • ८ • ८-ए • ८-बी • ८-सी • ८-डी • ८-ई • ९ • १० • ११ • ११-ए • ११-बी • १२ • १२-ए • १३ • १४ • १५ • १६ • १७ • १७-ए • १७-बी • १८ • १९ • २० • २१ • २१-ए • २२ • २३ • २४ • २४-ए • २५ • २५-ए • २६ • २७ • २८ • २८-ए • २८-बी • २९ • ३० • ३०-ए • ३१ • ३१-ए • ३१-बी • ३१-सी • ३२ • ३�� • ३४ • ३५ • ३६ • ३७ • ३७-ए • ३८ • ३९ • ४० • ४१ • ४२ • ४३ • ४४ • ४४-ए • ४५ • ४५-ए • ४५-बी • ४५-सी • ४६ • ४७ • ४७-ए • ४८ • ४९ • ५० • ५१ • ५२ • ५२-ए • ५२-बी • ५३ • ५४ • ५४-ए • ५४-बी • ५५ • ५६ • ५६-ए • ५६-बी • ५७ • ५७-ए • ५८ • ५९ • ५९-ए • ६० • ६१ • ६२ • ६३ • ६४ • ६५ • ६६ • ६७ • ६८ • ६९ • ७० • ७१ • ७१-ए • ७२ • ७२-ए • ७३ • ७४ • ७५ • ७६ • ७७ • ७८ • ७९ • ७९-ए • ८० • ८१ • ८२ • ८३ • ८४ • ८५ • ८६ • ८७ • ८८ • ९० • ९१ • ९२ • ९३ • ९४ • ९५ • ९६ • ९७ • ९८ • ९९ • १०० • १०१ • १०२ • १०३ • १०४ • १०५ • १०६ • १०७ • १०८ • १०९ • ११० • ११९ • १५० • १५१ • १५२ • १५३ • १५४ • २०० • २०१ • २०२ • २०३ • २०४ • २०५ • २०६ • २०७ • २०८ • २०९ • २१० • २११ • २१२ • २१३ • २१४ • २१५ • २१६ • २१७ • २१८ • २१९ • २२० • २२१ • २२२ • २२३ • २२४ • २२६ • २२७ • २२८\nकर्नाटक • केरळ • बिहार • गुजरात • मध्य प्रदेश • राजस्थान • तामीळनाडू • उत्तर प्रदेश • महाराष्ट्र\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना • सुवर्ण चतुष्कोण • पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०२० रोजी १९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://spsnews.in/2017/06/05/bandlagalbot/", "date_download": "2021-05-18T02:38:12Z", "digest": "sha1:DANUHLKRV6II7AWO2BMNSEMJPLLON2DC", "length": 7189, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "‘प्रतिभा दुध’ च्या टेम्पो तील दुध स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांनी उलटले : शांततेतील ‘महाराष्ट्र बंद ‘ ला गालबोट – SPSNEWS", "raw_content": "\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n‘प्रतिभा दुध’ च्या टेम्पो तील दुध स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांनी उलटले : शांततेतील ‘महाराष्ट्र बंद ‘ ला गालबोट\nबांबवडे : शांततेत सुरु असलेल्या महाराष्ट्र बंदला बांबवडे त डाग लागला. बंद च्या काळात प्रतिभा दुध चा टेम्पो आज बंद च्या दिवशी प्रतिभा दुध चा टेम्पो दुध संकलन करून निघाला. त्यावेळी बांबवडे इथं स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टेम्पो अडवून दुध उलथून टाकले. शानातेत सुरु असलेल्या बंद ला गालबोट लागले.\nआज दिवसभर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांबवडे व्यापार पेठेला बंद चे आवाहन केले. तसेच व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना व्यापार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परंतु सायंकाळी प्रतिभा दुध चा टेम्पो दुध संकलन करून जात असल्याची बातमी स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांना लागली आणि ,कार्यकर्त्यांनी दुध टेम्पो अडवला,व त्यातील दुध उलथून टाकले. या आंदोलनात सुरेश म्हौटकर , तालुकाध्यक्ष जयसिंग पाटील, युवा अध्यक्ष पद्मसिंह पाटील,उपाध्यक्ष अमर पाटील, युवा उपाध्यक्ष गुरुनाथ शिंदे, उत्तम पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.\n← शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी : शिराळकरांची उत्सुकता शिगेला\nजिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप →\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nपुढारीचे पत्रकार श्री.केसरे यांच्या मातोश्रींचे दुखद निधन\nमराठा आरक्षण प्रश्नी १४ ऑगस्ट ला अहवाल सादर करा- उच्चन्यायालयाचे आदेश\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” आज xxx तून ‘ माल ‘ आला नाही, ” : किशोरवयीन तरुणांची चर्चा\nप्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/36701", "date_download": "2021-05-18T01:58:26Z", "digest": "sha1:ZJHE36AUOQEF464RSJBXUCNCQNYBPMI6", "length": 8077, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "पथ्रोट पोलीस स्टेशनद्वारा रक्तदान शिबीराचे आयोजन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अमरावती पथ्रोट पोलीस स्टेशनद्वारा रक्तदान शिबीराचे आयोजन\nपथ्रोट पोलीस स्टेशनद्वारा रक्तदान शिबीराचे आयोजन\nअमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-\nसद्याची कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता पथ्रोट पोलीस स्टेशन द्वारा 1 मे महाराष्ट्र दिनान��मित्य पथ्रोट पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या कोरोना नियमाचे पालन करुन रक्तदान शिबीर यशस्वी करण्याचे आवाहन पथ्रोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जाधव यांनी केले आहे.\nसाध्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्याप्रमाणात गैरसोय टाळण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यास मदत करावी असे आवाहन ठाणेदार सचिन जाधव यांनी केले आहे.\nPrevious articleअवकाळी पाऊस व गारपिटीने सांगरूण भागातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी हवेली तहसीलदारांकडे मागणी, विकी मानकर उपसरपंच सांगरूण.\nNext article– : निधन वार्ता : – श्री नवरंगजी वानखेडे यांचे दु:खद निधन\nधान्य वाटपावरून खुर्माबाद येथे दोन गटात राडा, पॉंस मशिनची तोडफोड, परस्पराविरुध्द गुन्हा दाखल\nआराळा ग्रामपंचायत येथे सॅनिटाइज़र फवारनी\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमहिला सक्षमीकरणासह ग्रामविकासास प्राधान्य -नवनियुक्त महिला सरपंच अक्षता खडसे यांची विशेष...\nखल्लार सर्कल मधील गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई प्रतिक राऊत यांचा आंदोलनाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/forgive-the-penalty-on-property-tax-and-water-bill-mayor/08121617", "date_download": "2021-05-18T01:02:06Z", "digest": "sha1:MOEAZEDTGN3SWESMWMZVQYKPEUDUWNXC", "length": 18201, "nlines": 64, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मालमत्ता कर व पाणी बिलावरील शास्ती माफ करा : महापौर Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nम��लमत्ता कर व पाणी बिलावरील शास्ती माफ करा : महापौर\nमालमत्ता कर व पाणी बिल संबंधी लोकप्रतिनिधींची बैठक\nनागपूर : कोव्हिडमुळे व्यापारी, व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक सर्वांचेच हाल झाले आहेत. अनेकांची परिस्थिती वाईट आहे. अशा या काळात नागरिकांवरील मालमत्ता कर आणि पाणी बिलाचे दडपण न लादता सरसकट ५० टक्के कर आणि पाणी बिल माफ करावे, अशी सर्व जनप्रतिनिधींची भूमिका आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सभागृहात सादर करण्यात यावा. तसेच महानगरपालिकेच्या कायद्यानुसार शास्ती माफ करण्याचा अधिकार आयुक्तांकडे असून त्यांनी यासंबंधी संवेदनशीलता दाखवून मालमत्ता कर व पाणी बिलावरील शास्ती माफ करावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.\nमालमत्ता कर आणि पाणी बिल माफ करण्यासंबंधी बुधवारी (ता.१२) महापौरांच्या अध्यक्षतेत शहरातील सर्व जनप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत महापौर संदीप जोशी यांच्यासह आमदार सर्वश्री गिरीश व्यास, नागो गाणार, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, कर समिती सभापती महेंद्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर आदी उपस्थित होते.\nबैठकीत उपस्थित जनप्रतिनीधींनी मालमत्ता कर व पाणी बिलासंबंधी आपापली भूमिका मांडली. यावेळी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, सध्याच्या काळात शहर संकटात आहे. नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. अनेकांवर मनपाची मालमत्ता कर थकबाकी आहे. यावर उपाय म्हणून मोहिम राबवून ५० टक्के कर माफ केल्यास जनतेलाही दिलासा मिळेल व मनपालाही महसूल मिळेल, अशी सूचना आमदार कृष्णा खोपडे यांनी मांडली.\nपाणी आणि मालमत्ता कराच्या बिलासंबंधी बोलताना आमदार प्रवीण दटके यांनी म्हणाले, एकीकडे लोकांना दर महिन्याला कोणतेही बिल दिले जात नाही आणि दुसरीकडे त्यांच्याकडून ते बिल भरले जाईल अशी अपेक्षा करणे योग्य नाही. वेळेवर प्रत्येक नागरिकाला दर महिन्याचे बिल जाणे हे अपेक्षित आहे. पाण्याच्या संदर्भात ओसीडब्ल्यूच्या कंत्राटात तसे नमूद आहे. मात्र कंपनीकडून आजपर��यंत महिन्याचे बिल देण्यात आले नाही. नागरिकांकडून वेळेवर बिल भरणाची अपेक्षा केली जात असेल तर त्यांना दर महिन्याला वेळेवर बिल दिले जावे. ते न दिल्यास जनतेसह आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कर वाढीचा प्रस्ताव हा केवळ पाच वर्षासाठीच असताना कर वाढ करण्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित करीत यासंबंधी सभागृहातील निर्णयाची प्रत सादर करण्याची मागणी केली.\nआमदार मोहन मते यांनी प्रत्येक महिन्याला नागरिकांना बिल दिले जात नसल्याने थकबाकीची समस्या वाढत असल्याच्या मताला दुजोरा दिला. जनतेच्या समस्यांचा विचार करून त्यांच्यावर पाणीपट्टी कर न लादता त्यांना त्यातून दिलासा कसा मिळेल हा विचार करण्याची वेळ आहे. त्यामुळे कोणताही आडमुठेपणाचा निर्णय न घेता जनतेच्या हितासाठी ५० टक्के कर कपात करण्याची त्यांनी सूचना केली.\nनागरिकांना कोणत्याही प्रकारे बिल पाठविले जात नाही. त्यामुळेच थकबाकी वाढते. योग्य वेळेत बिल न मिळाल्यामुळेच शास्ती माफ करण्यातही अडसर निर्माण होत असल्याचे मत आमदार गिरीश व्यास यांनी मांडले. पाच वर्ष करवाढ हा नागरिकांसाठी दिलासादायक नाही. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेद्वारे सभागृहात यासंबंधी निर्णय घेण्यात यावा, असेही ते म्हणाले.\nसत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी मागील वर्षीची शास्ती सरसकट माफ करण्याची मागणी केली. याशिवाय नागरिकांना पुन्हा एकदा ‘वन टाईम सेटलमेंट’ची संधी देण्यात यावी व त्यानंतरही कर न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.\nमागील तीन महिन्यांपासून नागरिक संकटाचा सामना करीत आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये यापूर्वी अनेकदा मालमत्ता कर आणि पाणी बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावेळी ऐन संकटाच्या काळात कर वाढीची भूमिका योग्य नाही. कर वाढीचा पाच वर्षासाठी घेतलेला निर्णय योग्य नसून यासंबंधी धोरण निश्चित करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केली.\nलोकप्रतिनिधींच्या सर्व भूमिका लक्षात घेता महापौर संदीप जोशी यांनी एप्रिल-मे-जून आणि जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर या टप्प्यातील पाण्याचे बिल ५० टक्के करायला हवे. यासोबतच या सदर सहा महिन्यांचे मालमत्ता करही अर्धे करावे. यासंबंधी प्रस्ताव सभागृहात पाठविण्यात यावा व आयुक्त���ंनी त्यांच्या अधिकारातून संवेदनशीलरित्या निर्णय घेउन शास्ती माफ करावी, असे निर्देश दिले.\nजनतेच्या प्रश्नासंबंधी बैठकीत उपस्थित राहण्यास अडचण काय\nजनतेला भेडसावा-या समस्यांचा रोष ते जनप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. यासंबंधी लोकप्रतिनिधींसह मनपामध्ये यापूर्वीही बैठक घेण्यात आल्या. जनतेच्या प्रश्नासंबंधी ३१ जुलै रोजी मनपाच्या आयुक्त सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. मात्र याबैठकीला उपस्थित न राहता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे पालकमंत्र्यांच्या बैठकीला निघून गेले. पाणी आणि मालमत्ता कर संदर्भात नागरिकांना सहन करावा लागणारा मन:स्ताप लक्षात घेता यावर तोडगा काढण्यासाठी आज १२ ऑगस्ट रोजी महत्वाची बैठक घेण्यात आली. यासंबंधी आयुक्तांना रितसर निमंत्रणही देण्यात आले होते. महत्वाचे संवेदनशील विषय लक्षात न घेता आयुक्त तुकाराम मुंढे या बैठकीलाही अनुपस्थित राहिले.\nपाणी व कर हे दोन्ही विभाग कोणत्याही अतिरिक्त आयुक्तांकडे न देता आयुक्तांनी स्वत:कडे ठेवले. मात्र चर्चा करण्याच्या प्रसंगी बैठकीला अनुपस्थित राहिले. याचा अर्थ काय समजण्यात यावा जनतेवर होणारी पाण्याची दरवाढ कमी करावी असे पत्र देण्यात आले मात्र त्यावरही काहीच उत्तर मिळाले नाही. आजच्या बैठकीत शहरातील आमदारही होते, आयुक्तांनी या बैठकीला पुन्हा अनुपस्थित राहणे म्हणजे जनतेच्या प्रश्नांशी त्यांचा काहीही संबंध नाही, असा याचा अर्थ समजायचा का, असा बैठकीत महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना केला आहे.\nबंद शटर के अंदर साड़ी की भव्य साड़ी सदन दुकान में छपडे 13 ग्राहक\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारप्राप्त सांची जीवनेचा महापौरांनी केला सत्कार\nप्राथमिक आरोग्य केंद्रात पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन\nडॉ. नितीन राऊत यांचे विधान राजकीय नौटंकी : ॲड.धर्मपाल मेश्राम\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारप्राप्त सांची जीवनेचा महापौरांनी केला सत्कार\nप्राथमिक आरोग्य केंद्रात पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन\nडॉ. नितीन राऊत यांचे विधान राजकीय नौटंकी : ॲड.धर्मपाल मेश्राम\nप्राणवायू् निर्मितीत स्वयंपूर्ण होणे ही राष्ट्रीय जबाबदारी : ना. गडकरी\nगोंदिया: पुलिस ने मालिकों को लौटाए गहने\nMay 17, 2021, Comments Off on गोंदिया: पुलिस ने मालिकों को लौटाए गहने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/10/cbi-raids-congress-dk-shivakumar-14-locations-corruption-case.html", "date_download": "2021-05-18T01:35:06Z", "digest": "sha1:S6VF7GF6RERBOQTBOXRI3ZKHEPMFDCBG", "length": 6798, "nlines": 59, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "'या' काँग्रेस नेत्याच्या मालमत्तांवर सीबीआयच्या धाडी", "raw_content": "\n'या' काँग्रेस नेत्याच्या मालमत्तांवर सीबीआयच्या धाडी\nएएमसी मिरर वेब टीम\nनवी दिल्ली : काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या १५ पेक्षा अधिक मालमत्तांवर सीबीआयनं आज छापेमारी केली. शिवकुमार यांच्यावर करण्यात आलेल्या एका भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली. शिवकुमार यांच्या कर्नाटकासह मुंबई, दिल्ली येथील मालमत्तांवर सीबीआयनं धाडी टाकल्या. यात बंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के. सुरेश यांच्या घरांचीही सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात आली.\nकर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप शिवकुमार यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आहे. याप्रकरणी सीबीआयनं कर्नाटकातील नऊ, दिल्लीतील चार आणि मुंबईतील एक अशा शिवकुमार यांच्या १४ ठिकाणांवर आज धाडी टाकल्या.\nसूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या पथकांनी बंगळुरूतील सदाशिवनगरमधील डीके शिवकुमार यांच्या, तर खासदार डीके सुरेश यांच्या कनकपुरा आणि बंगळुरूमधील मालमत्तांवर छापे टाकले. सीबीआय पोलीस अधीक्षक थॉमस जॉस यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी सकाळी सहा वाजता धाडी टाकत झाडाझडती सुरू केली. या कारवाईसंदर्भात सीबीआयनं रविवारी सायंकाळीच विशेष न्यायालयाकडून परवानगी मिळाली होती. सर्वच ठिकाणी सीबीआयची कारवाई सुरू असून, या कारवाईवर काँग्रेसनं टीका केली आहे.\nदरम्यान, शिवकुमार आणि त्यांचे बंधू सुरेश यांच्या मालमत्तांवर टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये ५० लाख रुपये सापडल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयकडून अजून झाडाझडती घेतली जात आहे.\nकर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी टीका केली आहे. “भाजपा नेहमीच सूडाचं राजकारण करते आणि जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करते. डीके शिवकुमार यांच्या घरांवर सीबीआयकडून करण्यात आलेली छापेमा���ी पोटनिवडणुकीसाठी आम्ही केलेली तयारी निष्प्रभ ठरवण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. मी यांचा तीव्र निषेध करतो,” सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.\nTags Breaking देश - विदेश राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amcmirror.com/2020/12/be-careful-childrens-mental-health%20.html", "date_download": "2021-05-18T02:22:39Z", "digest": "sha1:KOWB4Q2IMRHSA33SWDRX6AR4K3EYITPH", "length": 12372, "nlines": 64, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "मुलं तणावात आहे कसं ओळखाल? जाणून घ्या त्यांच्यात होणाऱ्या ‘या’ पाच बदलांविषयी", "raw_content": "\nमुलं तणावात आहे कसं ओळखाल जाणून घ्या त्यांच्यात होणाऱ्या ‘या’ पाच बदलांविषयी\nएएमसी मिरर वेब टीम\nसध्या संपूर्ण जग, देश ज्या परिस्थितीतून जात आहे.त्यावरुन कोणत्याही व्यक्तीला ताण येणं ही सहाजिक आहे. लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक जण घरात आहे. त्यामुळे अबाल-वृद्धांपासून प्रत्येक जण घरात बसून आता कंटाळला आहे. त्यातच दैनंदिन काम करत असताना बऱ्याच वेळा आपण अनेक कठीण प्रसंगांना समोरं जात असतो. सतत ताणतणावात राहिल्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ बिघडू शकतं. विशेष म्हणजे ताण हा केवळ मोठ्या व्यक्तींनाच येतो असं नाही, तर ताण हा लहान मुलांनाही येऊ शकतो. मात्र आपली मुलं तणावाखाली आहेत हे कसं ओळखावं असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. त्यामुळे मुलांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्यात झालेले पाच महत्त्वाचे बदल समजून घेणं गरजेचं आहे.\nतुमच्या मुलांच्या बोलण्यात फरक जाणवत असेल. अचानकपणे ती शांत झाली असतील तर ते मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पती-पत्नी दोघंही नोकरी करणारे असाल, तर घरी राहणाऱ्या मुलांशी व्हिडीओ कॉल किंवा फोनद्वारे संपर्कात रहा. त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांचं मन एखाद्या कामात रमेल याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्यांच्या मनावरील ताण हलका होण्यास मदत होईल.\nजर तुमची मुलं सतत काळजीत किंवा चिंतेत असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण जर त्यांच्या मनात एखाद्या गोष्टीची भीत��� असेल तरच ते चिंतेत दिसतील. तुम्ही कोणत्याही विषयावर बोलत आहात, किंवा ऐकत असाल आणि ते पाहून तुमची मुलं सतत प्रश्न विचारत असतील, तर त्यांच्या मनावर ताण असू शकतो. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर जरुर द्या पण त्यामुळे त्यांच्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही याचीही काळजी घ्या. तसंच सध्या सर्वत्र करोनाची चर्चा आहे. त्यामुळे याविषयी त्यांच्यात जागृती निर्माण करा. मात्र भीती निर्माण करु नका. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली तर ते चिडचिड करायला लागती.\n३. झोप आणि खाण्याच्या सवयीत बदल होणे\nमुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये किंवा झोपण्याच्या सवयीत अचानक बदल होतो. कधी ते जास्त वेळ झोपतील, कधी त्यांना झोप लागणार नाही. अनेक वेळा मनावर ताण असल्यामुलांना वाईट स्वप्न पडतात किंवा ते एखाद्या गोष्टीचा विचार करत असतील तर त्यांना झोप लागणार नाही.त्यामुळे त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयींचे निरीक्षण करा. जर तुम्हाला या सवयींत प्रचंड मोठा बदल दिसून आला तर त्या सवयींत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पाल्याच्या जेवणाच्या वेळा, झोपेच्या वेळा, खेळायचा वेळ, अभ्यासाचा वेळ आणि ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्रोतांचा वापर करून घरात करता येतील अशा अभ्यासाव्यतिरिक्तच्या अॅक्टिव्हिटी यांचा विचार करून तुम्हीच त्याच्यासाठी एक आरोग्यपूर्ण असा दिनक्रम तयार करा. जेवण आणि झोपण्याच्या सवयींवर लक्ष ठेवल्याने त्यांचा ताणच कमी होणार नाही तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आरोग्यपूर्ण रहायलाही त्यांना मदत होईल.\n४. आक्रमकता आणि लहरीपणा\nआक्रमकता आणि लहरीपणा ही पण मनावर ताण असल्याची लक्षणं आहेत. आज दर १० पैकी ८ पालक नोकरी करतात आणि लॉकडाऊनमुळे घरातून काम करत आहेत. एरवी आईवडील घरात नसल्याची मुलांना सवय असते आणि आता अचानकच आईबाबा दोघेही घरातून काम करत आहेत त्यामुळेही त्यांचा मुलांशी संवाद कमी होऊ शकतो. तसेच पालकांनाही घरातून काम करायला लागल्यामुळेही आक्रमकपणा आणि चिडचिडेपणा होऊ शकतो. सांगितलेल्या गोष्टी न ऐकणे किंवा हातातील वस्तू अचानकच फेकून मारणे, नको त्या वस्तू मागणे किंवा प्रश्न विचारणे ही लक्षणे जर मुलांमध्ये दिसत असतील तर त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. अशावेळी मुलांना सांगून जर ती ऐकत नसतील तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा मुलांचं समुपदेशन करा.\n५. सोशल मीडियाचा वाढता वापर\nसध्या सोशल मीडिया हे करमणुकीचे आणि गुंतवून ठेवणारे महत्त्वाचे साधन झाले आहे. वयात येण्यापूर्वीची आणि वयात आलेली अशा सर्वच मुलांना स्मार्टफोन उपलब्ध आहेत आणि ती आधीपासूनच सोशल मीडियावर अडकून पडलेलीच आहेत. जर तुमची मुलं घरातल्यांशी किंवा मित्रांशी प्रत्यक्ष बोलणे आणि भेटणे यावर फार भर न देता सोशल मीडियावरच खूप वेळ घालवत असतील तर त्यांच्या या सवयीकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर वेळ घालवण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. सोशल मीडियावरील आभासी (व्हर्च्युअल) व्यक्तिमत्व, प्रतिमा, जीवनशैली याची तुलना करण्याच्या सवयीमुळेही मुलांच्या मनांत असुरक्षितता किंवा चुकीच्या गोष्टींबाबत स्पर्धा करण्याची इच्छा निर्माण होते.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/20763", "date_download": "2021-05-18T02:15:52Z", "digest": "sha1:57Y2LMXWCXVRO7SYYWWVGB6MLXIOQOFF", "length": 6382, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "निधन वार्ता भिमराव धुंदे | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अकोला निधन वार्ता भिमराव धुंदे\nनिधन वार्ता भिमराव धुंदे\nबेलुरा येथील CRPF मध्ये कार्यरत असलेले मेजर आनंद धुंदे यांचे वडील भिमराव गणपत धुंदे यांचे दी. 28.11.2020 वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, पाच नातवंड असा आप्त परिवार आहे.\nPrevious articleअकोट-अकोला रस्त्यासाठी छावा संघटनेच्या वतीने होम हवन\nNext articleरेती अभावी घरकुल बांधकामे रखडली\nनिधन वार्ता मनकर्णाबाई नगराळे\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन बालकांना वाचविण्यासाठी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा पुढाकार….\nशहर वाहतूक विभागाचे पोलीस कर्त्यव्या सोबतच सातत्याने देत आहेत प्रमाणिकतेचा परिचय गरीब कामगाराचा हरविलेला मोबाईल केला परत\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब प���र्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nकेलपाणी येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न\nहिंदु एकता ग्रुप ने राबवला आगळा वेगळा उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/cricket/ipl-2021-vvs-laxman-and-tom-moody-dispute-over-t-natarajan-not-playing-mi-vs-srh-match-a681/", "date_download": "2021-05-18T02:33:09Z", "digest": "sha1:F7DNZEPFRKJS5L5LKK3IDU3LHOMMIDOM", "length": 28211, "nlines": 250, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2021: SRH मध्ये गोलमाल! एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं? - Marathi News | ipl 2021 vvs laxman and tom moody dispute over t natarajan not playing in mi vs srh match | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "IPL HomePlay & WinSchedule and ResultsPoints Tableबातम्यासंघऑरेंज/पर्पल कॅपविजेतेविक्रम\nIPL HomePlay & WinSchedule and ResultsPoints Tableबातम्यासंघऑरेंज/पर्पल कॅपविजेतेविक्रम\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोका��चे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nयवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.\nमहाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.\nAll post in लाइव न्यूज़\nIPL 2021: SRH मध्ये गोलमाल एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं\nIPL 2021: सनरायझर्स हैदराबादच्या संघात सारंकाही गोलमाल सुरूय असं दिसून येत आहे. कारण संघाच्या व्यवस्थापनामध्येच एक वाक्यता दिसून आलेली नाही.\nIPL 2021: SRH मध्ये गोलमाल एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं\nIPL 2021: सनरायझर्स हैदराबाद संघानं शनिवारचा मुंबई इंडियन्स विरुद्धचा हातचा सामना गमावला. सामन्यात मुंबई इंडियन्सला १५० धावांवर रोखल्यानंतर प्रत्युत्तरात हैदराबादची सुरुवात देखील दणक्यात झाली होती. सामन्यावर पूर्णपणे सनरायझर्सनं पकड निर्माण केली होती. पण अखेरच्या षटकांमध्ये सामना पलटला आणि सनरायझर्सचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले आणि संपूर्ण संघ १३८ धावांत गारद झाला. सनरायझर्सनं यंदाच्या सीझनमध्ये पहिले तिनही सामना गमावले आहेत.\nOn This Day: एका वादळी खेळीनं झाली होती IPL ची सुरुवात; ७३ चेंडूत मॅक्युलमनं ठोकलेल्या १५८ धावा\nयंदाच्या सीझनमध्ये हैदराबाद हा एकच असा संघ आहे की ज्यांचं वियजाचं खातं अद्याप उघडू शकलेलं नाही. सनरायझर्स हैदराबादच्या संघात सारंकाही गोलमाल सुरूय असं दिसून येत आहे. कारण संघाच्या व्यवस्थापनामध्येच एक वाक्यता दिसून आलेली नाही. (ipl 2021 vvs laxman and tom moody dispute over t natarajan not playing in mi vs srh match)\nटी.नटराजनबाबत व्यवस्थापनाची दोन मतं\nसनरायझर्स हैदराबादमध्ये दोन वेगवेगळी मतं आहेत याचा खुलासा टी.नटराजनला कालच्या सामन्यात न खेळवल्याच्या मुद्द्यावरुन झाला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात हैदराबादनं काल चार बदल केले होते. यात टी-२० स्पेशलिस्ट टी.नटराजन याला हैदराबादनं संघाबाहेर ठेवलं होतं. याबाबत संघ व्यवस्थापनाला विचारण्यात आलं असता एकमत दिसून आलं नाही. संघाचे मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मणनं टी.नटराजनबाबत एक मत व्यक्त केलं तर संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मुडी यांनी वेगळंच कारण दिलं. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की आता खरं कोण आणि खोटं कोण\n 'ऑल आउट' करण्यात मुंबई इंडियन्स 'ऑल अहेड'\nटी.नटराजनला न खेळविण्याबाबत लक्ष्मणनं दुखापतीचं कारण दिलं. \"टी.नटराजन सध्या फिट नाही. त्याच्या गुडख्याला सूज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तो खेळत नाहीय\", असं व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सांगितलं. पण हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी वेगळंच कारण सांगितलं. टॉम मूडी यांच्या मतानुसार टी.नटराजनबाबत वर्क लोड मॅनेजमेंटचा विचार करुन त्याला आराम देण्यात आला होता. \"टी.नटराजन संघाचा महात्वाचा खेळाडू आहे. वर्क लोड मॅनेजमेंटच्या इराद्यानं त्याला मुंबई विरुद्धच्या सामन्यासाठी संघात समाविष्ट केलेलं नाही\", असं टॉम मूडी म्हणाले. त्यामुळे टी.नटराजनला संघाबाहेर ठेवण्याच्या मुद्द्यावर नेमकं कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय हे कळायला मार्ग नाही.\nसनरायझर्स हैदराबादनं सामना गमावला अन् काव्या मारनच्या अश्रूंचा बांध फुटला, See Photo\nसंघाच्या व्यवस्थापनातील दोन मोठ्या आणि महत्वाच्या व्यक्तींच्या मतांमध्ये विरोधाभास आढळल्यानंच संघात गोलमाल असल्याचं बोललं जात आहे. टी.नटराजनसारख्या अनुभवी आणि उपयुक्त गोलंदाजाला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर ठेवण्याचं नेमकं कारण काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSunrisers HyderabadIPLT Natarajanसनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२१टी नटराजन\nIPL 2021: नाद करायचा न्हाय 'ऑल आउट' करण्यात मुंबई इंडियन्स 'ऑल अहेड'\nOn This Day: एका वादळी खेळीनं झाली होती IPL ची सुरुवात; ७३ चेंडूत मॅक्युलमनं ठोकलेल्या १५८ धावा\nमुंबईत लोक मरताहेत आणि आयपीएल काय खेळताय राखी सावंत IPLवर भडकली\nIPL 2021, MI vs SRH T20 : सनरायझर्स हैदराबादनं सामना गमावला अन् काव्या मारनच्या अश्रूंचा बांध फुटला, See Photo\nIPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight : राहुल चहरचा 'कहर', हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट अन् मुंबई इंडियन्स अव्वल\nIPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्सचा आणखी एक रोमहर्षक विजय, सनरायझर्स हैदराबादची पराभवाची हॅटट्रिक\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nWTCची फायनल खेळताच भारतीय संघ इतिहास रचणार; ८९ वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडणार\nR Ashwin : कोरोना संकटात आर अश्विनकडून झाली चूक; सोशल मीडियावरून मागितली जाहीर माफी\nSandpaper Gate: संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत सापडणार; कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या विधानाचं मायकेल क्लार्ककडून समर्थन\nशोएब अख्तरचा पारा चढला अन् त्यानं बॅटनं केला हल्ला; शाहिद आफ्रिदीनं १४ वर्षानंतर केला घटनेचा खुलासा\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिने���्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nइंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ लंडनमध्ये दाखल;\nऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी नागपुरात वकिलांचा उडाला गोंधळ\nभारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-त���णमूलमध्ये जोरदार संघर्ष\nRahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.oralcare.com.hk/message.html", "date_download": "2021-05-18T02:03:46Z", "digest": "sha1:34DVVMJSSF7IP3DZSVHS74TQBZBM7S5K", "length": 3393, "nlines": 110, "source_domain": "mr.oralcare.com.hk", "title": "चौकशी पाठवा - ओराटेक", "raw_content": "\nआय शेप इंटरडेंटल ब्रश\nएल आकाराचे इंटरडेंटल ब्रश\nमुख्यपृष्ठ > चौकशी पाठवा\nआमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे डेंटल फ्लॉस, इंटरडेंटल ब्रश, डेंटल फ्लॉस पिक किंवा प्रिसिलिस्ट याविषयी विचारपूस करण्यासाठी कृपया आपला ईमेल आमच्याकडे सोडा आणि आम्ही २ 24 तासात संपर्कात राहू.\n खोली 2105, 21 / एफ, चुंग किऊ कमर्शियल बिल्डिंग, 47-51 शंतंग स्ट्रीट, मोंगकोक, कौलून, हाँगकाँग.\nकॉपीराइट LO जागतिक संघ उत्पादने (एचके) लि. - डेंटल फ्लॉस, इंटरडेंटल ब्रश, डेंटल फ्लॉस पिक सर्व अधिकार आरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%AD", "date_download": "2021-05-18T02:51:01Z", "digest": "sha1:D6ZDA4W4RRVI4OWJ7BZRAZTVXWBJGCEK", "length": 6608, "nlines": 227, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६६७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६४० चे - १६५० चे - १६६० चे - १६७० चे - १६८० चे\nवर्षे: १६६४ - १६६५ - १६६६ - १६६७ - १६६८ - १६६९ - १६७०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल २७ - अंधत्त्व व हलाखीत दिवस काढणाऱ्या जॉन मिल्टनने आपले महाकाव्य पॅरेडाईझ लॉस्ट १० ब्रिटीश पाउंडला विकले.\nजुलै २७- योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.\nमे २२ - पोप अलेक्झांडर सातवा.\nइ.स.च्या १६६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/health/world-stroke-day-2020-4-early-warning-signs-and-symptoms-stroke-a648/", "date_download": "2021-05-18T00:53:49Z", "digest": "sha1:7QGKZ5WPAVOM2CXPOS3OWVQLTRTOKE7Y", "length": 28328, "nlines": 332, "source_domain": "www.lokmat.com", "title": "World Stroke Day 2020: 'ही' ४ लक्षणं दिसत असतील तर कधीही उद्भवू शकतो स्ट्रोकचा धोका - Marathi News | World Stroke Day 2020 : 4 early warning signs and symptoms of stroke | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १७ मे २०२१\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nमी जिवाभावाचा साथीदार गमावला, कार्यकर्त्यासाठी राजू शेट्टींची भावुक पोस्ट\nCyclone Tauktae: कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई पाहतेय, विनाकारण घराबाहेर पडू नका: आदित्य ठाकरे\nTauktae Cyclone: बीकेसी कोविड सेंटरला चक्रीवादळामुळे नुकसान नाही, प्रशासनाच्या पूर्वतयारीला यश\nCyclone Tauktae Updates: पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी प्रयत्न सुरु; मुंबईतील परिस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\n'तारक मेहता'मधील जेठालाल एकेकाळी एका भागासाठी घ्यायचा ५० रुपये, आज आहे कोट्याधीश\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट\nमाठातले गारेगार पाणी...उजळते काया अन् ठेवी आजार दूर\nWorld Hypertension day: या पाच गोष्टी खा;ब्लडप्रेशरचं टेन्शन होईल गुल्ल...\n जोडप्याच्या रोमान्सच्या आवाजाने हैरान झाला शेजारी; एक दिवस त्यांच्या दरवाजावर चिठ्ठी लिहिली...\nया ७ कारणांमुळे नेहमी चुकीची येते प्रेग्नेंसी टेस्ट; अचूक परिणामांसाठी डॉक्टर सांगतात की.....\nCoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nदिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशातील डॉक्टरांशी संवाद; कोरो���ा परिस्थितीचा घेतला आढावा\nभंडारा : जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९४.१३ टक्के. सोमवारी ७२२ कोरोनामुक्त, ७४ पाॅझिटिव्ह तर ५ जणांचा मृत्यू.\nअब की बार सामान्यांच्या खिशावर भार घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार\nतौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार पाऊस; मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रात्री ८ पर्यंत बंद राहणार\nदहिसरजवळ रेल्वेरुळावर पत्रा कोसळल्यानं रेल्वेसेवा काहीवेळा थांबली होती, मोटनमननं अडथळा दूर केल्यानंतर वाहतूक पूर्ववत\nपर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन\nमुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; शिवसेना भवन परिसरात झाडं, विजेचे खांब कोसळले\nतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा घेतला आढावा\nTauktae Cyclone : भिवंडीत चक्रीवादळाचा तडाखा; शहरात ठिकठिकाणी पडली झाडे, सुदैवाने जीवितहानी टळली\nएका बोगस डाॅक्टरावर पोलिसांकडून गुन्हा दाखल; दवाखाना केला सील\nगोंदिया - घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात, ही कारवाई आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने केली\nपुण्यातील एनडीआरएफच्या दोन टीम दमण, दिव आणि दादरा नगर हवेलीसाठी रवाना\nR Ashwin : कोरोना संकटात आर अश्विनकडून झाली चूक; सोशल मीडियावरून मागितली जाहीर माफी\nCoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nदिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशातील डॉक्टरांशी संवाद; कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा\nभंडारा : जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९४.१३ टक्के. सोमवारी ७२२ कोरोनामुक्त, ७४ पाॅझिटिव्ह तर ५ जणांचा मृत्यू.\nअब की बार सामान्यांच्या खिशावर भार घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार\nतौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार पाऊस; मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रात्री ८ पर्यंत बंद राहणार\nदहिसरजवळ रेल्वेरुळावर पत्रा कोसळल्यानं रेल्वेसेवा काहीवेळा थांबली होती, मोटनमननं अडथळा दूर केल्यानंतर वाहतूक पूर्ववत\nपर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन\nमुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; शिवसेना भवन परिसरात झाडं, विज���चे खांब कोसळले\nतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा घेतला आढावा\nTauktae Cyclone : भिवंडीत चक्रीवादळाचा तडाखा; शहरात ठिकठिकाणी पडली झाडे, सुदैवाने जीवितहानी टळली\nएका बोगस डाॅक्टरावर पोलिसांकडून गुन्हा दाखल; दवाखाना केला सील\nगोंदिया - घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात, ही कारवाई आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने केली\nपुण्यातील एनडीआरएफच्या दोन टीम दमण, दिव आणि दादरा नगर हवेलीसाठी रवाना\nR Ashwin : कोरोना संकटात आर अश्विनकडून झाली चूक; सोशल मीडियावरून मागितली जाहीर माफी\nAll post in लाइव न्यूज़\nWorld Stroke Day 2020: 'ही' ४ लक्षणं दिसत असतील तर कधीही उद्भवू शकतो स्ट्रोकचा धोका\nस्ट्रोकमुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांना मृत्यूचा सामना करावा लागतो. मेंदूच्या विशिष्ठ भागांपर्यंत रक्त पुरवठा न झाल्यास स्ट्रोकची समस्या उद्भवते. लक्षणं दिसल्यानंतर मेंदूच्या कोणत्या भागात रक्त पुरवठा बंद झाला आहे. याबाबत माहिती मिळते. न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर असल्यास लक्षणांवरून शरीरात कोणत्या आजाराचा शिरकाव झाला आहे याबाबत अंदाज लावता येऊ शकतो.\nकोणत्याही व्यक्तीमध्ये स्ट्रोकसंबंधी लक्षणांची ओळख पटल्यास लवकरत लवकर जीव वाचवण्यास मदत होऊ शकते. वैद्यकिय परिभाषेत याला 'FAST' असं म्हणतात. आज जगभरात वर्ल्ड स्ट्रोक डे बद्दल जनजागृती पसरवली जाते. आज आम्ही तुम्हाला या आजाराची लक्षणं आणि वाॉर्निंग साईन्सबद्दल सांगणार आहोत. webmd.com मध्ये या संबंधी तज्ज्ञांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.\nआर्म वीकनेस- कोणत्याही व्यक्तीला दोन हात वर उचलण्यास त्रास होत असते. हातांना व्यवस्थित बॅलेन्स करता येत नसेल तर स्ट्रोकचे लक्षण असू शकते.\nफेस ड्रूपिंग- हसताना व्यक्तीचा चेहरा एका बाजूला वळत असेल तर या आजाराचा धोका असू शकतो. सामान्य स्थितीत न राहता अनेकदा हसताना चेहरा वाकडा होतो.\nजर तुमच्या आसपास कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करून यांसंबंधी माहिती द्या. जेणेकरून वेळेवर रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.\nअनेकदा याचा परिणाम माणसाच्या डोळ्यांवरही होऊ शकतो. अशावेळी दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट न दिसता धुसर दिसते. चक्कर येणं हे ही स्ट्रोकचे लक्षण असू शकते.\nयाव्यतिरिक्त स्ट्रोकची आणखी काही लक्षणं आहेत. यात शरीरातील अवयव खराब होतात. वैद्यकिय परिभाषेत या स्थितीला पॅरेलाईज्ड म्हणतात. या स्थितीत शरीरातील अवयव पूर्णपणे काम करणं बंद करतात.\nशरीराच्या काही भागात सुन्न वाटणं, मुंग्या येणं, चालायला त्रास होणं, स्वतःच्या शरीराचा बॅलेन्स सांभाळता न येणं ही लक्षणं दिसून येतात.\nस्पीच डिफिकल्टी- एखाद्या व्यक्तीला अशक्तपणामुळे बोलताना त्रास होत असेल किंवा शब्द नीट उच्चारता येत नसतील तर स्ट्रोकशी निगडीत गंभीर समस्या असू शकते. अशा स्थितीत व्यक्तीला शब्द उच्चारण्यासाठी तसंच वाक्य पूर्ण करण्यासाठीही त्रासाचा सामना करावा लागतो.\nडोकेदुखी, मेमरी लॉस, वागण्या बोलण्यात बदल, मासपेशीत तीव्र वेदना, घास गिळण्यासाठी त्रास होणं अशी लक्षणं दिसतात.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\nमिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'\nभारताच्या अॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\n ४६व्या वर्षी आजी झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, सांगितली या मागची इंटरेस्टिंग स्टोरी\nमहेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला\nमोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं\nबोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...\nविराट अँड कंपनीसह टीम इंडियाचे आणखी दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार; BCCI नं केली खेळाडूंच्या नावाची घोषणा\nIPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील\nखूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्��ा\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nहोम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला\nFELUDA Test for Corona: फेलुदा टेस्ट म्हणजे काय; मिनिटात सांगतं, कोरोना झालाय की नाही. RTPCR च्या पेक्षा किती चांगली\nCorona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज\nCoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला\nTauktae Cyclone: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकेपर्यंत ठाणे जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा; खलाश्यांचे जहाज भरकटले\nमराठा आरक्षण आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार\nअब की बार सामान्यांच्या खिशावर भार घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार\nTauktae Cyclone Ratnagiri: जयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसान\nWorld Hypertension day: या पाच गोष्टी खा;ब्लडप्रेशरचं टेन्शन होईल गुल्ल...\nCyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळाचा हाहाकार; दहिसरजवळ रेल्वेरुळावर मोठा पत्रा कोसळला, रायगडमध्ये १२०० घरांचं नुकसान\nअब की बार सामान्यांच्या खिशावर भार घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार\nMaratha Reservation : \"मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने समाजाची घोर फसवणूक\"\nपर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन\nनदीत ग्रॅनाईड आढळल्याने जिल्हा हादरला; दहशतवाद विरोधी पथक दाखल\nCyclone Tauktae: कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई पाहतेय, विनाकारण घराबाहेर पडू नका: आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/ratnagiri/", "date_download": "2021-05-18T03:21:31Z", "digest": "sha1:AJ4LKD2WIRIXIKDBY327V3JC4CSVP2L6", "length": 30416, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ratnagiri News | Latest Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News Updates | ताज्या बातम्या रत्नागिरी | रत्नागिरी समाचार | Ratnagiri Newspaper | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १८ मे २०२१\nयालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\n पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nTauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज\nइच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही ���्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण\nCyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ फोटो पाहून चाहतेही हैराण\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nCytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\n ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका\nमास्कपासून सुटका मिळणार कधी जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर\n मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या \nकोरोना चाचणीसाठी नववधूचा पदर उचलण्यावरून राडा झाला; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nकोरोना चाचणीसाठी नववधूचा पदर उचलण्यावरून राडा झाला; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण\nसोलापूर : लोणी काळभोरहून रिकामे ऑक्सिजन टँक घेऊन उडिसाकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस थोड्याच वेळात सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होणार\nनवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर\nएन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले\nकोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nपश्चिम बंगाल - नारदा प्रकरणी चारही टीएमसीचे नेते १९ मेपर्यंत सीबीआय कोठडीत राहणार.\nनागपूर : १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त; २९ गुन्हेगार ताब्यात, शहर पोलिसांची जागोजागी छापेमारी.\nरक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना\nलसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह\nबिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.\nगुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई\n राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी\nलसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला\nमीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nTauktae Cyclone Ratnagiri: जयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसान\nTauktae Cyclone Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात तोक्ते वादळाचा धुमाकूळ रविवारी रात्रभर सुरूच होता. वादळाने जिल्ह्याची वेस ओलांडली असली तरी वादळी वाऱ्याने जिल्ह्याला झोडपून काढले. या वा��ळाचा मोठा फटका मिरकरवाडा परिसराला बसला आहे. ...\nCyclone Ratnagiri Hospital : जिल्हा रुग्णालयात पाणीच पाणी, गळतीमुळे रुग्णालयात पाणी\nCyclone Ratnagiri Hospital : जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने रविवारी झोडपून काढले. वादळी पावसामुळे जिल्हा रुग्णालय इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली होती. पावसाचे पाणी साचून जिल्हा रुग्णालयाची अवस्था तळ्यासारखी झाली होती. याचा सर्वाधिक फटका रुग्ण आणि त्य ...\nरत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळ शांत, पाऊस थांबला\nCyclone Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पडझड करुन वादळ उत्तरेकडे सरकले. या वादळाने निसर्ग वादळाइतके नुकसान झाले नसले तरी घरे आणि झाडांचे खूप नुकसान झाले आहे. महसूल खात्याने तत्काळ पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. ...\nवादळामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द\n: 'तोक्ते' चक्रीवादळाचा धोका ओळखून वादळ प्रभाव काळात दोन दिवसातील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत कोकण रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे. ...\nTauktae Cyclone: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना चक्रीवादळाचा मोठा तडाखा; अनेक जिल्ह्यांत झाडे कोसळली\nघरांचेही नुकसान, कणकवलीसह कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यात वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. ...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेवरूख : संगमेश्वर तालुक्यात तौक्ते वादळाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तालुक्यातील निवे खुर्द परिसरालाही या चक्रीवादळाचा चांगलाच ... ... Read More\nरत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाणीच पाणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n- मध्यरात्री उडाली मोठी धावपळ लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाने रविवारी झोडपून काढले. वादळी पावसामुळे जिल्हा ... ... Read More\nनुकसानग्रस्त भागाची पाेलीस अधीक्षकांकडून पाहणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरत्नागिरी : तालुक्यातील जयगड, गणपतीपुळे, मालगुंड या गावांना तौक्ते वादळाचा जोरदार फटका बसला होता. या नुकसानग्रस्त भागाची ... ... Read More\nजिल्ह्यात नव्याने २५९ कोरोना रुग्णांची वाढ ; १४ मृत्यूची नोंद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरत्नागिरी : गेल्या दिवसभरात जिल्ह्यात नव्याने २५९ कोरोना रूग्णांची भर पडली असून सोमवारी १४ काेरोनाने मृत्यू झालेल्या रूग्���ांची नोंद ... ... Read More\nवादळामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरत्नागिरी : 'तौक्ते' चक्रीवादळाचा धोका ओळखून वादळ प्रभाव काळात दोन दिवसातील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात ... ... Read More\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3672 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2322 votes)\nReliance Jio तयार करतेय समुद्रात जगातील सर्वात मोठी केबल सिस्टम; भारतासाठी ठरणार महत्त्वाची\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\n'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल\nPHOTOS : ख-या आयुष्यात अशी दिसते ‘तू सौभाग्यवती हो’ची ऐश्वर्या, फोटो पाहून व्हाल थक्क\nTwitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...\nTauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा\nCoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा\nPICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा\nIndian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट\n आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग\nमहाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस\nमराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away\nराजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nमुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका\nरेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास\nआज पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या गोष्टींचा शुभारंभ लाभदायक ठरेल, ते वाचा\nबारावी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे; पालक ���ंघटना ठाकरे सरकारवर नाराज\nसोलापूर ग्रामीणमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; किराणा दुकाने, भाजीपाला, फळेविक्री बंद\nTauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले\nCoronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...\nआता दातखिळी बसली का, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल\nआजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ\nनागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात\nWest Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.news1marathi.com/2020/11/blog-post_382.html", "date_download": "2021-05-18T02:34:11Z", "digest": "sha1:27SXRNVOV7XKFJEK33NTNGR5VPONOFOF", "length": 10463, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला आढावा - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला आढावा\nस्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला आढावा\n■स्वच्छतेची सर्व कामे तात्काळ पुर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना...\nठाणे ,प्रतिनिधी : ठाणे शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज आढावा घेवून मोहिमेंतर्गत स्वच्छतेची सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरू असून आज महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून केंद्र शासनाच्यावतीने सन 2021 साली होणा-या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामाचा आढावा घेतला.\nशहरातील सार्वजनिक शौचालयातील नळ व्यवस्था,पाणी पुरवठा,तलाव साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, विद्युत व्यवस्था, तसेच परिसर स्वच्छता आदी गोष्टी अद्ययावत ठेवण्याचे काम सुरू असून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.\nकेंद्र शासनाने नवीन स्वच्छ सर्वेक्षण प्रणालीनुसार कार्यक्रमाचे नियोजन करावे तसेच स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेची नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याकरीता विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.\nस्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला आढावा Reviewed by News1 Marathi on November 24, 2020 Rating: 5\nमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\n■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/bapu-gurav-enters-bjp/", "date_download": "2021-05-18T02:04:12Z", "digest": "sha1:H767PO7ZGAGMVQWJUIJAP7KUW2DU3WWL", "length": 15896, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "शिवसेनेचे खंदे समर्थक बापू गुरव यांचा भाजपमध्ये प्रवेश; शिवसेनेला धक्का - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nशिवसेनेचे खंदे समर्थक बापू गुरव यांचा भाजपमध्ये प्रवेश; शिवसे���ेला धक्का\nदेवरुख /प्रतिनिधी: संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावचे माजी सभापती मधुकर गुरव यांचे बंधू आणि शिवसेनेचे खंदे समर्थक बापू गुरव यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई कदम यांच्या नेतृत्वाखाली व संगमेश्वर भाजयुमो अध्यक्ष रुपेश कदम व ओझरे गट शक्तीकेंद्र प्रमुख बाबू गुरव यांच्या माध्यमातून संगमेश्वर तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या तालुका कार्यालयात श्री. बापू गुरव यांचा पक्षप्रवेश झाला.\nयावेळी देवरुख शहर अध्यक्ष सुधीर यशवंतराव, देवरुखचे माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक तथा बांधकाम सभापती राजेंद्र गवंडी, भाजपा जेष्ठ नेते बबन किर्वे, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते विवेक भागवत, भाजपा युवा नेते भगवत सिंह चुंडावत, पांड्या आंबेकर उपस्थित होते. बापू गुरव यांनी भाजपामध्ये केलेल्या पक्षप्रवेशाने मारळ गावातील सेनेच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे. यावेळी संगमेश्वर तालुक्याचे अध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी बापू गुरव यांच्यावर मारळ गावाच्या बूथ कमिटीची जबाबदारी सोपविली.\nचंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपात प्रवेश\nPrevious articleसीएए, एनआसी कायदा कोरोनापेक्षा जास्त खतरनाक : आमदार प्रकाश गजभिये\nNext articleअधिवेशनाला दांडी मारू नका : उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीच्या आमदारांना आवाहन\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/sanjay-rauts-appeal-to-fadnavis-to-get-help-from-center/", "date_download": "2021-05-18T01:35:55Z", "digest": "sha1:YARNL352Q7ZD7QPC3AONTOPBNGRWCGXT", "length": 17674, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'प्रसंग बाका आहे', फडणवीसांनी केंद्राकडून मदत मिळवून द्यावी, संजय राऊतांचे आवाहन - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\n‘प्रसंग बाका आहे’, फडणवीसांनी केंद्राकडून मदत मिळवून द्यावी, संजय राऊतांचे आवाहन\nमुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना (Corona)रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यात ऑक्सिजन(Oxygen) आणि बेडसची कमतरता भासू लागली आहे. हा प्रसंग बाका आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकारण बाजूला सारून, विशेषत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केंद्र सरकारकडून (Center Govt)महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, शेवटी तेदेखील महाराष्ट्राचे नेते आहेत, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केले.\nते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राची सध्याची स्थिती बघता सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून संकटाशी सामना करायला हवा. पुढच्या काही दिवसांसाठी राजकीय मुद्दे बाजूला ठेवले पाहिजेत. सगळ्यांनीच कोरोनाविरुद्धच्या रणांगणात उतरलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका उत्सवाची घोषणा केली. लोकांनी लसीकरणात सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी हे आवाहन केले. मात्र, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लसींची तुटवडा आहे. यावरून कोणताही वाद न घालता केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस कशी देता येईल, याचा विचार करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले.\nकेंद्र सरकारने नुकताच पुणे शहराला दीड लाख कोरोना लसींचा साठा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याला लसींचा थेट पुरवठा करणे हा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे केंद्र सरकारचीच नाचक्की होणार आहे. केंद्राच्या भूमिकेवर संशय निर्माण होईल. राज्य सरकारचं ऐकलं जात नाही, असा संदेश देशभरात जाईल, असे राऊत यांनी म्हटले.\nपुण्यात भाजपची सत्ता असल्याने केंद्र सरकार हा वेगळा नियम लावत असेल तर हा उर्वरित महाराष्ट्रातील जनतेवर मोठा अन्याय आहे. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. लोक त्यांना आपला नेता मानतात. त्यामुळे आमचं किंवा तुमचं सरकार आहे हे बघून निर्णय घेऊ नका, असेही संजय राऊत म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleजळगाव महापालिकेनंतर आता एकनाथ खडसे देणार भाजपाला जिल्हा परिषदेत धक्का\nNext articleनागपुरात खाजगी रुग्णालयाला आग; चार जणांचा मृत्यू, मोदींनी व्यक्त केले दुःख\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची म��गणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/01/14/importance-of-makarsankranti-and-religious-faith/", "date_download": "2021-05-18T01:41:05Z", "digest": "sha1:YNYPWHBIQ7PHGVK4OLPSLHVQZHITWYET", "length": 14081, "nlines": 174, "source_domain": "yuvakatta.com", "title": "मकरसंक्रांती हा सन का साजरा केला जातो? जाणून घ्या याबद्दलची श्रद्धा आणि मान्यता... - YuvaKatta", "raw_content": "\nHome ऐतिहासिक मकरसंक्रांती हा सन का साजरा केला जातो जाणून घ्या याबद्दलची श्रद्धा आणि...\nमकरसंक्रांती हा सन का साजरा केला जातो जाणून घ्या याबद्दलची श्रद्धा आणि मान्यता…\nआमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब\nमकरसंक्रांती हा सन का साजरा केला जातो जाणून घ्या याबद्दलची श्रद्धा आणि मान्यता…\nदेशभरात मकरसंक्रांतीचा सन हा मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. मकर संक्रांती साजरी करण्यामागे काही विज्ञानिक करणे आहेत अत्र यामागे काही धार्मिक मान्यता पण आहेत. काही पौराणिक कथा पण या सनामागचे क��रण आहे.\nपौराणिक कथानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशीच गंगा नदि पृथ्वीवर अवतरली होती. हेच कारण आहे कि लोक या दिवशी गंगास्नान करतात. चला तर मग जाणून घेवूया मकरसक्रांती बद्दलच्या काही मान्यता आणि त्यांचे महत्व…..\nभारतीय ज्योतिषशास्त्रानुसार मकरसंक्रांती हा सन सूर्य द्देव आणि त्यांचे पुत्र शनी महाराज यांच्या भेटी स्वरुपात साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुची राशी मानल्या जाणाऱ्या धनु राशीतून जेंव्हा सूर्य देव हे मकर राशीकडे प्रस्थान करतात, यादिवशी असे मानले जाते कि स्वतः सूर्य देव त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी घरी जातात. यामुळे यादिवसाला मकरसंक्राती\nया सनाबद्दलची आणखी एक मान्यता आहे, मकरसंक्रातीच्या दिवशी गंगा नदी हि भगीरथ मुनीच्या पाठोपाठ चालत कपील ऋषीच्या अश्रामावरून समुद्राला जाऊन मिळाली होती. या कारणामुळेच मकरसंक्रातीला गंगा सागर येथे खूप मोठी यात्रा भरते.\nमहाभारातातील पितामह भीष्म यांनी आपले प्राण त्यागण्यासाठी कर संक्रांतीच्या शुभ दिवसापर्यंत थांबले होते. सूर्याच्या उत्तरायणाच्या वेळी देह त्याग कराणारी आत्मा हि थेट स्वर्गात जाते अशीही मान्याता आहे. यामुळे आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. हि पण मान्यता या सणामागे आहे.\nअसे म्हटले जाते कि, मकरसंक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू यांनी आसुरांचा अंत करून युद्ध समाप्तीची घोषणा केली होती. यामुळेच हा दिवस दुष्कर्म आणि नकारात्मकतेचा अंत मानला जातो.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nPrevious articleदेवाला फोडलेला नारळ खराब निघाल्यास शुभ समजायचे का अशुभ\nNext articleगरोदरपणात हे पदार्थ खाऊ नयेत, अन्यथा बाळाला इजा होऊ शकते.\nकहाणी भारतातील एका रहस्यमय मंदिराची: येथे रात्री थांबल्यास माणसे होतात दगड\nचित्तोडगड: ७०० एकर परिसरात वसलेल्या भारतातील सर्वांत मोठ्या किल्याचा इतिहास…\nछ.संभाजीराजे चरित्रातून आज आपण काय शिकावे : डॉ.विकास पाटील यांचा विशेष लेख..\nया कारणामुळे इतिहासात भारताला विश्वगुरू म्हटले जायचे…\nयुरोपीय देशाने पहिल्यांदा भारतावर आक्रमण या मसाल्यामुळे केले होते….\nयुद्धाच्या सर्व सीमा ओलांडून या देशातील सैनिकांनी 40000 महिलांच्या इज्जतीवर हात टाकला होता.. \nऐतिहासिक स्थळांना भेटी देत या ‘इतिहासप्रेमीने’ 52 शिलालेखाचे संशोधन केलंय…\nलेपाक्षी मंदिर: कोणत्याही साहाय्याविना उभे आहेत या मंदिराचे खांब..\nपाकशास्त्रातही तरबेज असलेल्या बाबासाहेबांना स्वयंपाक तयार करून मित्रांना खाऊ घालण्याने विलक्षण आनंद व्हायचा..\nपहिल्या मुस्लिम महिला शासकाच्या रुपात रजिया सुलतानने इतिहास रचला होता…\nलोहारु रियासत वाचवण्यासाठी एक कुत्रा मुघलांच्या सैन्याशी लढला होता…\n मुगल बादशहा अकबरची बायको नादिराच सलीमची ‘अनारकली’होती…\nलॉकडाऊन मध्ये नोकरी गेली,चहा विकून महिन्याला २ लाख कमावतोय हा युवक…\n६ तासात ६०० शत्रूंना मारणारे स्वराज्याचे पहिले सैनापती : हंबीरराव...\nचीनने बनवलाय चक्क कृतीम सूर्य, या कामासाठी करणार त्याचा उपयोग\nकोरोना चाचणीच्या किट निर्मितीत सोलापूरची ही सुकन्या देतेय योगदान…\nबॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या...\nगोरगरीबांना परवडणाऱ्या पारले-जी बिस्कीटच्या यशाची भन्नाट कथा…\n“मलाना” अकबर बादशहाची पूजा केली जाणारे एकमेव गाव.. जाणून घ्या कारण..\nHappy birthday विक्की कौशल : दिग्दर्शक पित्याला वाटायचे की मुलाने अभिनेत्याऐवजी...\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही प्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://bahujannama.com/why-did-adar-punawala-go-britain-threats-or-start-serum-vaccine-business-uk/", "date_download": "2021-05-18T01:03:22Z", "digest": "sha1:LI4XYUBLHJXWOYF5FWTM42PX2U6DLHVG", "length": 15872, "nlines": 123, "source_domain": "bahujannama.com", "title": "Serum चे CEO अदार पुनावा���ा ब्रिटनला का गेले? धमक्यांमुळे की 'सीरम'च्या लसींचा व्यवसाय वाढवण्यासाठी? - बहुजननामा", "raw_content": "\nSerum चे CEO अदार पुनावाला ब्रिटनला का गेले धमक्यांमुळे की ‘सीरम’च्या लसींचा व्यवसाय वाढवण्यासाठी\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nबहुजननामा ऑनलाईन टीम – भारतात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. बाधितांची संख्या पाहता केंद्र सरकारने लसीकरणाला सुरुवात केली आहे. सध्या भारतात कोरोना प्रतिबंध लसीचा तिसऱ्या टप्याला प्रारंभ झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीसाठी लस पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि लस कंपन्यांमध्ये चर्चा रंगली आहे. तिसऱ्या लसीकरणाला प्रारंभ झाला असला तरी दुसऱ्या टप्यातील लोकांसाठी लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच आता सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांना धमक्या मिळत असल्याने ते ‘परिवारासमवेत ब्रिटनला दाखल झाले. यामध्येच आता अदार पुनावाला ब्रिटनमध्ये लसींचा व्यवसाय प्रारंभ केल्याने अधिक चर्चा रंगली आहे.\nकोरोना विषाणूला सरकारने हलक्यात घेतले आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचा गंभीर आरोप सीईओ पुनावाला यांनी केंद्र सरकारवर केला आहे. तसेच ते म्हणाले होते की, यंदाच्या जानेवारी महिन्यात रुग्णाची संख्या कमी झाली होती, म्हणून सीरमला लसीच्या ऑर्डर मिळाल्या नाहीत. याचा परिणाम असा झाला की, सीरमने संस्थेने कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी अधिक क्षमता वाढविली नाही, असे पुनावाला यांनी म्हणाले होते. तसेच, माध्यमाच्या अहवालानुसार सरकारने पुरेशा प्रमाणात ऑर्डर दिली होती.\nदरम्यान, केंद्र सरकारने देखील सीईओ पुनावालांचे आरोप फेटाळून लावले असून कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याची ऑर्डर कंपनीला दिलेली आहे. परंतु, त्यानुसार कंपन्या लस पुरविण्यास असमर्थ ठरल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील लसीची मागणी देखील कंपन्यांना पूर्ण करता आलेली नाही, असे सांगण्यात आले आहे.\nसिरमचे सीईओ अदार पुनावाला ब्रिटनला का गेले\nकोरोना प्रतिबंधक लसीवरून सीरम इन्स्टिटयूट आणि केंद्र सरकार यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. आणि अशातच पुनावाला यांनी UK मध्ये बिझनेस प्रारंभ करण्यासाठी मन बनविले आहे. तर पुनावाला हे धमक्यांमुळे ब्रिटनला गेले असले तरी सुद्धा त्यामागचा त्यांचा योजना अनोखीच असल्यासाचे पुढं आले आहे. सीईओं पूनावालांना अनेक बड्या राजकारण्यांचे, उद्योगपतींचे धमकीचे फोन येऊ लागल्याचा असा दावा त्यांनी केलाय. म्हणून पुनावाला यांना केंद्र सरकारने केंद्र ‘Y’ दर्जाची सुरक्षा दिली होती. असे असले सुद्धा अदार पुनावाला यांनी आपल्या परिवारासोबत ब्रिटनला दाखल झाले आहेत. यामुळे आश्यर्याची चर्चा रंगत आहे.\nदुसरं म्हणजे अदार पुनावाला यांनी मागील महिन्यात ब्रिटनमध्ये अधिक भाडे देऊन १ अलिशान महाल घेतला होता. म्हणून त्यांची UK मध्ये बिझनेस वृद्धी करण्याचे मनसुबे स्पष्टच समोर आली आहेत. तसेच, ब्रिटनच्या सरकारने UK India Trade Deal (करार) अंतर्गंत मोठी घोषणा केली आहे. एक अब्ज पाऊंडच्या या करारामुळे देशात ६ हजार ५०० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यांच्यानुसार सीरमने UK मध्ये लसीच्या बिझनेससाठी २४० दशलक्ष पाऊंडची इनव्हेसमेंट केलीत. म्हणून नवीन आहे. यानुसार नवीन विक्री कार्यालय उघडले जाणार आहे. म्हणून या सर्व गोष्टीवरून अदार पुनावाला खरच धमक्यांमुळे ब्रिटनला दाखल झाले का वा आपला व्यवसाय वाढविण्यासाठी वा आपला व्यवसाय वाढविण्यासाठी असे सवाल उठले आहेत.\nदरम्यान, केंद्र सरकारने मागील महिन्यात १६ कोटी डोसची मागणी नोंदविली होती. हे लसीचे डोस येत्या ३ महिन्यांत दिले जाणार आहेत. २८ एप्रिलला सीरमला ११ कोटी आणि भारत बायोटेकला ५ कोटींची ऑर्डर दिली होती. तर पुण्यातील सीरम संस्थेला य़ाचे १७३२.५ कोटी रुपये आणि भारत बायोटेकला ७८७.५ रुपये देण्यात आले आहेत. यामुळे सीरमच्या अदार पुनावालांचा आरोप चुकीचा आहे असे केंद्र सरकारने म्हटले आहे.\nTags: Adar PoonawalaCentral governmentchief executive officerCoronaSerum InstituteUKVaccine Businessअधिकारी अदार पुनावालाकेंद्र सरकारकोरोनाब्रिटनमुख्य कार्यकारीलसींचा व्यवसायसीरम इन्स्टिट्यूट\nमनसेचा PM मोदींसह CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मन की बात आहे, पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत’\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा\nमायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड...\n‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nसावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nप्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’\nकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात\nआहारात ‘या’ 10 गोष्टी समाविष्ट करा, उच्च रक्तदाबाची समस्या होईल दूर, जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटींचे साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)\n पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nSerum चे CEO अदार पुनावाला ब्रिटनला का गेले धमक्यांमुळे की ‘सीरम’च्या लसींचा व्यवसाय वाढवण्यासाठी\nमहाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबनाला मान्यतेसह ठाकरे सरकारने घेतले 6 मोठे निर्णय\nPNB ची ग्राहकांसाठी खास योजना दरमहा 5 हजार रुपये गुंतवणुकीवर 68 लाखाचा लाभ, जाणून घ्या\nमोदी सरकारला मोठा धक्का कोरोना संशोधन गटाचे प्रमुख असलेल्या साथरोग तज्ज्ञाचा तडकाफडकी राजीनामा, सरकारी धोरणांविषयी व्यक्त केली नाराजी\nप्रवाशी संख्या घटल्याने इंद्रायणी एक्सप्रेसनंतर डेक्कन क्वीनही रद्द\n सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे भाव\nसंपत्तीसाठी पती आणि जावयाकडून होणार्या त्रासाला कंटाळुन ज्येष्ठ महिलेची आत्महत्या, अनुपमा लेले यांनी जीवन संपवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/punjabi-dishes-marathi/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-109052000025_1.html", "date_download": "2021-05-18T01:02:36Z", "digest": "sha1:KIZTIR6KHWWVXFWIQS4TSJRWR3VQ5R3R", "length": 9377, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भुट्याचे कटलेट | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : १ किलो भुट्टे (कणस), चार उकळलेले बटाटे, ५० गॅम रवा, ३ हिरव्या मिरच्या, १ चमचा धने पूड, कोथिंबीर कापलेली, १ चमचा आमचूर, मीठ, २५० ग्रॅम तेल.\nकृती : भुट्ट्याला किसून घेऊन त्यात रवा, बटाटे, धणे पूड, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, सर्व मसाले व मीठ घालून चांगले कालवावे. कढई गरम करून त्यात तेल टाकून मिश्रणाला कटलेटचे आकार देऊन गुलाबी होईपर्यंत तळून घ्यावे. हे कटलेट चटणी सोबत सर्व्ह करावे.\nRecipe : करवंदाचे लोणचं\nयावर अधिक वाचा :\nभुट्याचे कटलेट पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nनरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...\nवाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...\nपरदेशी मदत कुठे गेली राहुल गांधी यांचा सवाल\nदेशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...\nउल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...\nसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...\nब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...\nदेशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...\nIPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...\nआयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...\nजास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना\nजास्वंदाचं फुल जे दिसायलाच सुंदर नाही तर,आरोग्य आणि सौंदर्येचा खजिना देखील आहे. याला ...\nलॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही ...\nसध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक ...\nआरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर\nसाहित्य- 250 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम मसूरडाळ, 1 कप दूध, 50 ग्रॅम क्रीम, 1 कांदा, 1 चमचा ...\nचांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nआपण चांगले करियर बनवू इच्छिता तर पुस्तकी ज्ञानाशिवाय देखील काही गोष्टींची काळजी घेणं ...\nउन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या\nउन्हाळाचा हंगाम बऱ्याच लोकांना आवडतो. या हंगामात थंड खायला मिळत. एसी किंवा कुलरच्या थंड ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://timesofmarathi.com/letter-from-police-to-twitter-delete-sushants-twitter-post/", "date_download": "2021-05-18T02:36:07Z", "digest": "sha1:OWB4UWZ6CHRTNLLVSD7YSHYYVLKZ3JJF", "length": 7995, "nlines": 111, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "पोलिसांकडून ट्विटरला पत्र? सुशांतच्या ट्विटर पोस्ट डिलीट.... - Times Of Marathi", "raw_content": "\n सुशांतच्या ट्विटर पोस्ट डिलीट….\nमुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत चे आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे,तर आत्महत्या प्रकरना विषयी अनेकांची तपासणी करण्यात आलेली असून ,या प्रकरणाबद्दल सखोल तपासणी करण्यासाठी पोलिसांचे ट्विटरला पत्र.\n27 डिसेंबर 2019 रोजी सुशांत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेवटचे ट्विट केलेले होते.सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबद्दल ची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी या पत्राद्वारे गेल्या सहा महिन्यांच्या ची माहिती मागवली होती तर काही पोस्ट डिलीट केल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. या संबंधितच पोलिसांनी ट्विटरला पत्र लिहिले आहे.\nसगळ्या बाजूंनी या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. आतापर्यंत 22 जणांसोबत आत्महत्या प्रकरणी चौकशी केली गेलेली आहे. त्याचबरोबर सुशांत ने ज्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम केलं आहे. त्यांच्या काढूनही काही कागदपत्रे मागवली गेली आहेत.\nनुकताच सुशांतच्या पोस्टमार्टम चा अहवाल आलेला आहे ज्यामध्ये श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे नमूद झालेलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांपासूनच सुशांतचा डिप्रेशन मध्ये होता त्यावर त्यांने उपचार करायचा सुद्धा प्रयत्न केला होता.\nसुशांतचा मूव्ही ‘दिल बेचारा’ रिलीजिंग ची तारीख ठरली\nराष्ट्रवादीत ‘या’ पदासाठी निवडणूक होणार; इच्छुकांकडून मागविले अर्ज\nराजेश टोपे यांनी महाराष्ट्राला दिली गुड न्यूज….\nसुशांतचा मूव्ही ‘दिल बेचारा’ रिलीजिंग ची तारीख ठरली\nराज्य मंडळाचा मोठा निर्णय…. राज्यात सलून आणि जिम सुरू करण्यात यावे.\nराज्य मंडळाचा मोठा निर्णय.... राज्यात सलून आणि जिम सुरू करण्यात यावे.\nतुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\n“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”\n अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळ�� इतक्या जणांचा मृत्यू\nम्युकोर_मायकोसिस (काळ्या रंगाची बुरशी)\n“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”\n मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…\nमहाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य\nकॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी\nडोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल\nशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर\nकुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/20766", "date_download": "2021-05-18T01:37:33Z", "digest": "sha1:3CGBXBIIHE3IZJMVKSFU7S33YTPPJEXA", "length": 8046, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "रेती अभावी घरकुल बांधकामे रखडली | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली रेती अभावी घरकुल बांधकामे रखडली\nरेती अभावी घरकुल बांधकामे रखडली\nसत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)\nघरकुल बांधकामासाठी अतिआवश्यक असलेली रेतीच उपलब्ध होत नसल्याने घरकुल बांधकामे कशी पूर्ण करावी हा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला आहे.\nसध्या स्थितीत देसाईगंज तालुक्यातीलच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीचा तुटवडा नव्याने व यापूर्वी घरकुल अपुर्णावस्थेत असलेल्या लाभार्थींना जाणवत आहे.तालुक्यात सध्या आवास सप्ताह दिनाची अंमलबजावणी सुरू असून, रमाई व प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत नव्याने घरकुल बांधकामांचे भूमिपूजन केले जातआहे.\nज्याप्रमाणे घरकुल बांधकामासाठी विटा,सिमेंट,लोहा व इतर साहित्यांची आवश्यकता असते तितकीच गरज रेतीची भासते.घरकुल बांधकाम केले नाही तर ‘म्हणे’ग्रामपंचायत दाखले मिळणार नाही,तर मग रेती उपलब्ध करून द्यायला हवी असे घरकुल लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.कित्तेक घरकुले एक ते दोन वर्षांपासून रकमे अभावी व रेती अभावी अपुर्ण आहेत.पूर्ण होण्याकरिता आवश्यक बाबींची पूर्तता होणे गरजेचे आहे.\nPrevious articleनिधन वार्ता भिमराव धुंदे\nNext articleसंघर्ष वाहन चालक-मालक संघटनातंर्गत चालक मालकांचा १५० रुपयात २ लाख रुपयांचा विमा उतरविला जाणार\nदेसाईगंज पोलिसांच्या कारवाईत 22400 रुपयांचा दारू साठा जप्त\nधानोरा येथ�� विजेचा लपंडाव\nआरमोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nगडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकलेल्या धानाचे पैसे द्या…….नाना पटोले यांच्याकडे महेंद्र ब्राम्हनवाडे...\nरांगी येथिल रुद्राक्ष मडावि याची विद्या निकेतन केळापुर शाळेकरिता निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/crime/shocking-2-year-old-kidi-sexually-abused-minor-a594/", "date_download": "2021-05-18T03:20:08Z", "digest": "sha1:DIERRCYW3WE3SW6K7BMVVOSEX5TV4F2H", "length": 30014, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "धक्कादायक! २ वर्षाच्या चिमुकलीचे अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण - Marathi News | Shocking! 2-year-old kidi sexually abused by a minor | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १७ मे २०२१\nMaratha Reservation: कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भाजपाचा संपूर्ण पाठिंबा\nTauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाच्या नावाने सोशल मीडियात चर्चा: 'अशी' देतात चक्रीवादळांना नावे\nTauktae Cyclone: ताैक्ते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज; वादळी वारे व मुसळधार पावसाची शक्यता\nCyclone Tauktae Updates: तौक्ते चक्रीवादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचलं; सध्या नेमकं कुठे आहे\n'ही' बाब चघळत न बसता निर्णय घेतला, संजय राऊतांकडून भाजप मुख्यमंत्र्यांचं कौतुक\n प्रार्थना बेहरे इतक्याच दिसायला सुंदर आहेत तिच्या सासूबाई, पाहा फोटो\nसलमान माझे कपडे व बूट सांभाळायचा, मीच ब्रेक मिळवून दिला जग्गू दादाचा मोठा खुलासा\n‘लागीरं झालं जी’ फेम अज्याचे Reels Video लावतील याडं, तुम्ही पाहिलेत का\nही ‘जन्नत गर्ल’ काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई, बॉलिवूडमधून कधीच झाली बाद\nPICS: कधी काळी ३१०० रुपयांसाठी डान्स करणारी सपना चौधरी आज आहे कोट्यवधींची मालकीण\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हास��गरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\nCyclone Tauktae Alert Maharashtra : कोकणवासीय तौक्ते चक्रिवादळाचा बंदोबस्त कसा करत आहे\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\n जास्त वेळ काम करणे जीवघेणे ठरतेय; WHO चा कोरोना संकटात गंभीर इशारा\nCoronaVirus: आज वाटली जाणार DRDO च्या कोरोनावरील औषधाची 10 हजार पाकिटं, पाण्यात विरघळून घेता येणार\nCorona Vaccine: कोविशिल्ड घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; दुसऱ्या डोसच्या नोंदणीसाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा\nCoronavirus: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही चिंता नाही; नव्या रिपोर्टमधून खुलासा\nआठवड्याचे राशीभविष्य : 16 मे ते 22 मे 2021, 'या' राशीच्या व्यक्तींची समाजात प्रतिष्ठा वाढेल, मित्रांकडून फायदा होईल\nशोएब अख्तरचा पारा चढला अन् त्यानं बॅटनं केला हल्ला; शाहिद आफ्रिदीनं १४ वर्षानंतर केला घटनेचा खुलासा\nविराट कोहलीवरून मायकेल वॉननं पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या जखमेवर चोळले मिठ, त्याला म्हणाला मॅच फिक्सर\n'मोदी सरकारने जिद्दीपणा सोडावा'; डॉ. शाहिद जमील यांनी कोरोना सल्लागार ग्रुपचा दिला राजीनामा\nपतीने नसबंदी केल्यानंतरही पत्नी झाली प्रेग्नेंट; नवऱ्यासह कुटुंब हैराण, पण सत्य समोर आलं अन्...\nगाझा पट्टीत Israel ची कारवाई सुरूच; आज पुन्हा इस्रायलनं केलं १० मिनिटांपर्यंत जबरदस्त बॉम्बिंग\nCovid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा\nरायगड - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या ७ हजार ८६६ नागरिकांचे स्थलांतरण\nनाशिकमध्ये सिडकोत समाजकंटकांचा धुमाकूळ ; सात वाहनांची तोडफोड\nपुण्यात कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे उद्या पुणे मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती\n बार्शीटाकळी वन परिक्षेत्रात सहा मोर, सात लांडोरींचा मृत्यू\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून २२० किमी अंतरावर पोहोचलं, मुंबईत सोसाट्याचा वारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावासाची शक्यता\nRajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी\nनवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी डीआरडीओचे अँटी कोरोना औषध 2DG उद्यापासून रुग्णांना मिळणार.\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकड�� चिंताजनक\nआठवड्याचे राशीभविष्य : 16 मे ते 22 मे 2021, 'या' राशीच्या व्यक्तींची समाजात प्रतिष्ठा वाढेल, मित्रांकडून फायदा होईल\nशोएब अख्तरचा पारा चढला अन् त्यानं बॅटनं केला हल्ला; शाहिद आफ्रिदीनं १४ वर्षानंतर केला घटनेचा खुलासा\nविराट कोहलीवरून मायकेल वॉननं पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या जखमेवर चोळले मिठ, त्याला म्हणाला मॅच फिक्सर\n'मोदी सरकारने जिद्दीपणा सोडावा'; डॉ. शाहिद जमील यांनी कोरोना सल्लागार ग्रुपचा दिला राजीनामा\nपतीने नसबंदी केल्यानंतरही पत्नी झाली प्रेग्नेंट; नवऱ्यासह कुटुंब हैराण, पण सत्य समोर आलं अन्...\nगाझा पट्टीत Israel ची कारवाई सुरूच; आज पुन्हा इस्रायलनं केलं १० मिनिटांपर्यंत जबरदस्त बॉम्बिंग\nCovid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा\nरायगड - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या ७ हजार ८६६ नागरिकांचे स्थलांतरण\nनाशिकमध्ये सिडकोत समाजकंटकांचा धुमाकूळ ; सात वाहनांची तोडफोड\nपुण्यात कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे उद्या पुणे मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती\n बार्शीटाकळी वन परिक्षेत्रात सहा मोर, सात लांडोरींचा मृत्यू\nतौत्के चक्रीवादळ मुंबईपासून २२० किमी अंतरावर पोहोचलं, मुंबईत सोसाट्याचा वारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावासाची शक्यता\nRajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी\nनवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी डीआरडीओचे अँटी कोरोना औषध 2DG उद्यापासून रुग्णांना मिळणार.\nCoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक\nAll post in लाइव न्यूज़\n २ वर्षाच्या चिमुकलीचे अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण\nRape : पीडित मुलीवर आता दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\n २ वर्षाच्या चिमुकलीचे अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण\nठळक मुद्देलैंगिक शोषण करणाऱ्या विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nउत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे २ वर्षीय चिमुकलीवर १४ वर्षाच्या मुलाने लैंगिक शोषण केले. पीडित मुलीवर आता दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nपीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, मुलाने तिच्याबरोबर टेरेसवर ख���ळत असताना तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडली तेव्हा चिमुकल्याची आई खालीच होती. मुलीची आई आणि आजोबांनी तिचा आरडाओरडा ऐकल्यानंतर ते गच्चीवर धावत आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर मुलगा तेथून पळून गेला. लैंगिक शोषण करणाऱ्या विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nIPL 2021 : MI vs RCB T20 Live : वॉशिंग्टन सुंदर १३व्या षटकात गोलंदाजीला आला अन् अप्रतिम झेल घेत MIला धक्का दिला\nIPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माला खेळपट्टीच्या मधोमध बोलवून माघारी पाठवलं अन् MIला बसला धक्का; पदार्पणवीराची चूक महागात पडणार\nIPL 2021 : MI vs RCB T20 Live : मुंबई इंडियन्सच्या ६ फुट ८ इंचाच्या गोलंदाजासमोर विराट कोहलीची उडाली होती भंबेरी, आज करतोय पदार्पण\nIPL 2021 : MI vs RCB T20 Live : मुंबई इंडियन्सनं दिली स्फोटक फलंदाजाला संधी, RCBविरुद्ध दोन तगड्या खेळाडूंचे पदार्पण\nIPL 2021 : क्रिकेटप्रेमींना आता धीर धरवेना; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस थांबता थांबेना....\nIPL 2021 : तब्बल दहाहून अधिक शतके झळकावूनही जेतेपदाची झोळी रिकामीच; पाहा 'या' संघांची कामगिरी\nकोरोनामुळे टेंशनमध्ये आलेल्या पत्नीला खूश करण्यासाठी दारूची पार्टी, चार महिलांसह पतीला अटक...\nदीड वर्षाच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी पुरलेला मृतदेह तपासणीसाठी काढला बाहेर\nकट्टरपंथीयाने पोस्ट करताच NIA ने 'हे' पाऊल उचलले; तामिळनाडू येथील छाप्यात काय सापडले\nअवघ्या 100 रुपयांसाठी युवकाची हत्या; आरोपी महिलेला अटक, पती फरार\nकुलूप लावायला विसरला अन् महिलेने काढला पळ; परदेशात पाठवण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना केला बलात्कार\n१ महिन्याची सुट्टी घेऊन आलेल्या सैनिक पुतण्यावर काकाने झाडल्या गोळ्या; समोर आलं धक्कादायक कारण\nकोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही\nहो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3523 votes)\nनाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2196 votes)\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\nआठवड्याचे राशीभविष्य : 16 मे ते 22 मे 2021, 'या' राशीच्या व्यक्तींची समाजात प्रतिष्ठा वाढेल, मित्रांकडून फायदा होईल\nCovid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा\nPICS: कधी काळी ३१०० रुपयांसाठी डान्स करणारी सपना चौधरी आज आहे क��ट्यवधींची मालकीण\n...अन्यथा Income Tax खात्याची तुमच्यावर नजर गेली म्हणून समजा; 'या' ६ गोष्टी लक्षात ठेवा\n आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण\nCorona Vaccination: कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; जाणून घ्या महत्त्वाची माहिती\nहनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार; होणाऱ्या नवऱ्यास ठेवले ओलीस\nही ‘जन्नत गर्ल’ काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई, बॉलिवूडमधून कधीच झाली बाद\n आतापर्यंत १३९ रेल्वेतून तब्बल ८,७०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाहतूक\nRajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death\nजन्मांक ५ अंकशास्त्रानुसार गुण, अवगुण, सवयी व इतर भरपुर काही | Numerology by Astro Mrunall | Mulank5\nउपजीविकेसाठी लघुउद्योग किती फायदेशीर\nतूप केसांना लावल्याने केस गळती थांबते का Want Long And Shiny Hair\nकाळ्या बुरशी आजारापासून बचाव कसा करावा How to protect from Mucormycosis\nठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील दुर्दैवी दुर्घटना | Building Collapsed In Thane | Maharashtra News\n2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या\nशोएब अख्तरचा पारा चढला अन् त्यानं बॅटनं केला हल्ला; शाहिद आफ्रिदीनं १४ वर्षानंतर केला घटनेचा खुलासा\nCorona Cases in Akola : आणखी १७ बळी, ५३७ नवे पॉझिटिव्ह\nTauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाच्या नावाने सोशल मीडियात चर्चा: 'अशी' देतात चक्रीवादळांना नावे\nकोरोनामुळे टेंशनमध्ये आलेल्या पत्नीला खूश करण्यासाठी दारूची पार्टी, चार महिलांसह पतीला अटक...\nTauktae Cyclone: ताैक्ते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज; वादळी वारे व मुसळधार पावसाची शक्यता\n'मोदी सरकारने जिद्दीपणा सोडावा'; डॉ. शाहिद जमील यांनी कोरोना सल्लागार ग्रुपचा दिला राजीनामा\nCoronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी\nCyclone Tauktae Updates: तौक्ते चक्रीवादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचलं; सध्या नेमकं कुठे आहे\nCoronaVirus: आज वाटली जाणार DRDO च्या कोरोनावरील औषधाची 10 हजार पाकिटं, पाण्यात विरघळून घेता येणार\nगाझा पट्टीत Israel ची कारवाई सुरूच; आज पुन्हा इस्रायलनं केलं १० मिनिटांपर्यंत जबरदस्त बॉम्बिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/will-cm-thackeray-communicate-tonight-at-8-30-pm-will-he-announce-lockdown/", "date_download": "2021-05-18T01:21:23Z", "digest": "sha1:OJAB5SV74YLHM5PBIWS6UJUBX625YYDF", "length": 16843, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री ठाकरे आज रात्री ८.३० वाजता संवाद साधणार, लॉकडाऊनची घोषणा करणार?", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nमुख्यमंत्री ठाकरे आज रात्री ८.३० वाजता संवाद साधणार; लॉकडाऊनची घोषणा करणार\nमुंबई :- महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जनतेशी संवाद साधणार आहेत. आज रात्री ८.३० वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज लॉकडाऊन संदर्भातील घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nमहाराष्ट्रातील वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधतील. राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याबाबत लॉकडाऊन हा पर्याय असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहावे लागणार आहे.\nलॉकडाऊन जाहीर झाल्यास संभाव्य नियम…\n१) ब्रेक द चेन हा राज्य सरकारचा लॉकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता घोषित करू शकतात.\n२) या ब्रेक द चेन लॉकडाऊनमध्ये केंद्राने लॉकडाऊन लावताना ज्या चुका केल्या, त्या टाळण्याचा प्रयत्न.\n३) हा लॉकडाऊन १५ दिवसांचा असू शकतो, यामध्ये केवळ आपत्कालीन सेवा सुरू राहतील.\n४) मॉल्स, दुकाने बंद होऊ शकतात; पण जीवनावश्यक वस्तूंची दुकानांना परवानगी असू शकते.\n५) किराणा माल, भाजीपाल्याची दुकानं सुरू राहण्याची शक्यता.\n६) जिल्हानिहाय बेडची संख्या दोन-तीन दिवसांत वाढवण्याची शक्यता.\n७) जिल्हापातळीवरच्या सीमा बंद केल्या जाऊ शकतात.\n८) मुंबई लोकलबद्दल सध्या विचार सुरू आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘कोणाचाही नाद करा, पण पवारसाहेबांचा नाद करू नका ’ धनंजय मुंडेंचा भाजप नेत्यांना इशारा\nNext articleस्वदेशी बनावटीचं ‘वस्त्र’ महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी ‘शस्त्र’ म्हणून वापरलं होतं \nराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nम्युकरमायकोसिस : राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकोरोनाच्या संकटात नागपूरला बारामतीची मोठी मदत, २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपवले\nएकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर\nशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार का\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nकधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला\nअजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का \n‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती\nबारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं\nसगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nतौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण...\n…म्हणून नवाब मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात ; भाजप नेत्याचे...\n‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद\n‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर\nशरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/tag/polluted-city/", "date_download": "2021-05-18T02:32:09Z", "digest": "sha1:275X4LC64MWWWT2HDG36FM4GY6BWUPJO", "length": 1966, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Polluted City Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nफक्त दिल्लीच नाही तर हि आहेत २० Most Polluted City of world\nसध्या दिल्लीच्या प्रदूषित वातावरणाची चर्चा सुरुय भाऊ. दिल्ली दिलवालोंकी म्हणता म्हणता दिल्ली पोल्युशनकी कधी झाली हे समजलंच नाही. भारतात अनेक शहरांमध्ये प्रदूषणाने चिंताजनक पातळी गाठली असली तरी दिल्ली ही भारताची…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/36706", "date_download": "2021-05-18T00:42:48Z", "digest": "sha1:7QNA6NLARQCNDM7KQ3ZNQG74SJJUDBDE", "length": 8850, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "खा.राजीव सातव यांच्या स्वास्थ्य लाभासाठीं रेणुकामातेला साकडे. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र खा.राजीव सातव यांच्या स्वास्थ्य लाभासाठीं रेणुकामातेला साकडे.\nखा.राजीव सातव यांच्या स्वास्थ्य लाभासाठीं रेणुकामातेला साकडे.\nमाहूर प्रतिनिधी // पवन कोंडे\nकॉँग्रेस पक्षाचे वरीष्ठ नेते खा.राजीव सातव हे कोरोनामुळे आजारी आहेत.त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी कॉँग्रेस कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवार दि.30 एप्रिल रोजी सायं.5 वाजता श्री रेणुकामाता मंदिराच्या प्रवेश द्वारावर आरती केली.\nउत्तम वक्ता,दूर दृष्टी असलेला सामंजस्य नेता व उत्तम संसदपटू अशी ख्याती प्राप्त केलेल्या खा.राजीव सातव यांना कोरोना आजार जडला आहे.या आजारातून ते लवकर बरे होवोत अशी याचना श्री रेणुकामातेच्या चरणी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सचिन बेहेरे,अ.भा.माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गिऱ्हे , विदर्भ संपर्कप्रमुख गणेश चौधरी, डॉ.कैलास भारती सर ,जयंत गिऱ्हे,पवन बेहेरे आदींची उपस्थिती होती.या प्रसंगी संपन्न झालेल्या विधीचे पौरोहीत्य वे.शा.सं अनुदिप कोरटकर गुरुजींनी केले.\nPrevious article– : निधन वार्ता : – श्री नवरंगजी वानखेडे यांचे दु:खद निधन\nNext articleभटक्या स्थानांतरीत नागरीकांचे लसीकरन व दोन महीन्याच्या अन्न धान्याची व्यवस्था करा – इमरान कुरेशी – हाताला काम नसल्याने जिवण मरणाचा प्रश्न – राष्ट्र सेवा दल ���े जिल्हाधीकारी यांना निवेदन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच. – राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन .\nउपजिल्हा रुग्णालय मुखेडचा बेवारस कारभार… कोरोना लस देताय की लोकांच्या जिवाशी खेळताय.. -तुफान गर्दी १५ दिवसांपासून लोक लस घेण्यासाठी प्रतिक्षेत -कोरोनाचे नियम...\nदेशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद राज्यभरातील १७ हजार डॉक्टर्सना टास्क फोर्सने केले वैद्यकीय उपचारांचे मार्गदर्शन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nदहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, दहावीची परीक्षा रद्द.\nमहाराष्ट्र April 20, 2021\nहिन्द सेना स्वतंत्रता दिवस पर लगाएगी सम्पूर्ण देश में विशाल रक्तदान...\nमहाराष्ट्र August 1, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/5931", "date_download": "2021-05-18T01:19:58Z", "digest": "sha1:ZISPTA5NLOJP6JXWMROXMDXKK3X5EOE6", "length": 11349, "nlines": 152, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पर्यावरण प्रभाव मुल्यांकन मसुद्याला यंग सिटीझन टीम चा विरोध फेसबुकवर व्हिडिओ: जनतेला मसुदा वाचून निर्णय घेण्याचे आवाहन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome वाशीम केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पर्यावरण प्रभाव मुल्यांकन मसुद्याला यंग सिटीझन टीम चा विरोध...\nकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पर्यावरण प्रभाव मुल्यांकन मसुद्याला यंग सिटीझन टीम चा विरोध फेसबुकवर व्हिडिओ: जनतेला मसुदा वाचून निर्णय घेण्याचे आवाहन\nमंगरुळपीर: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण प्रभाव मुल्यांकन (इआयए) २०२० चा जो मसुदा तयार केला आहे. त्यामुळे औद्योगिकीकरणाला पर्यावरण मंजुरीची गरज राहणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. ही बाब पर्यावरणासाठी आणि पर्यायाने सजीवसृष्टीसाठीच घातक असल्याचा युक्तीवाद मंगरुळपीर येथील ‘यंग सिटीझन टीम’ या उच्चशिक्षीत युवकांच्या संघटनेने केला असून, या मसुद्याचा निषेध मंगळवारी शहरात केला. शिवाय फेसबुकवर एक व्हिडिओ टाकून त्याद्वारे जनतेला पर्यावरण मंत्रालयाचा मसुदा वाचून तो समजून घेत पर्यावरण रक्षणासाठी शासनाला संदेश पाठविण्याचे आवाहनही केले आहे.\nकेंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी औद्योगिकरणारला चालना देण्यासाठी पर्यावरण प्रभाव मुल्यांकन (इआयए) हा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यात पर्यावरणविषयक नियामक निरीक्षणांची संख्या व कठोरता प्रचंड प्रमाणात कमी केली आहे. विविध कारखान्यांचे पुनर्वर्गीकरण केले आहे , जेणेकरून त्यांना पर्यावरणीय मंजुरीची गरज भासणार नाही. जनसुनावणीची व्याप्ती आणि त्यासाठी दिलेला कालावधी कमी करून त्यायोगे जनसुनावणी सोबत तडजोड केली आहे. निसर्गाचा अनादर करण्याचे सामान्यीकरण केले आहे. घटनोत्तर पर्यावरणीय मंजुºयांना नियमित करण्याची शिफारस आहे. त्याशिवाय नव्या उद्योगाच्या आक्षेपावरील सार्वजनिक सुनावणी प्रक्रियाही नष्ट केली आहे.या वेडी सूचित देशमुख म्हणाले की हे सर्व मुद्दे पर्यावरणासाठी घातक असून, पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ या मूळ कायद्याच्या उद्देशांचे उल्लंघन करणारा आहे. औद्योगिकरनाला आमचा विरोध नाही पण औद्योगिकरन पर्यावरण संरक्षणाच्या कचाट्या मधेच झाल तर खरा विकास होईल असे मत व्यक्त केले. मंगरुळपीर येथील यंग सिटीझन टीमचे संस्थापक अध्यक्ष सूचित देशमुख, वैष्णव इंगोले, करण मुंढरे, अनुप इंगळे, आकाश चौधरी यांनी शहरातील विविध चौकांत फलक दर्शवून या मसुद्याचा निषेध केला आहे.\nPrevious articleस्वातंत्र्यसेनानी यांचे हुतात्मा स्मारकाची रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात यावे डॉ. नामदेव उसेंडी माजी आमदार\nNext articleशिक्षकाकडून तिन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस शिपाई निलंबित, पोलीस आयुक्तांची कारवाई\nअनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत अमरावती व वाशिम जिल्ह्या करिता जिल्हा प्रशिक्षक या पदाकरिता मा.श्री. आशिष धोंगडे यांची नियुक्ती\nभारतीय मजदूर संघाने केला परिचारिकांचा सन्मान.\nवाशिमच्या कामरगाव पोलिसांनी केली 20 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित ह��णा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nसमाजात सामजिक बदला साठी युवकांनी राजकारणात यावे. चंद्रशेखर डोईफोडे जि. प.सदस्य...\nआंतर मशागतीच्या कामांना वेग: गावागावात मजूर मिळणे झाले कठीण, अनेकांनी वाढविली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscworld.com/6-september-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-05-18T01:45:12Z", "digest": "sha1:YX4GLGXUCPQSFTYQWOGKVSJJPKQUF4PJ", "length": 15908, "nlines": 221, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "6 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (6 सप्टेंबर 2019)\nशनिवारी चंद्रावर फडकणार तिरंगा :\nदीड महिन्यापूर्वी म्हणजेच 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-2 अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटरवर असलेले महत्वकांशी चांद्रयान-2 शनिवारी पहाटे 1.30 ते 2.30 च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल.\nतसेच यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे 5.30 ते 6.30 च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. हा काळ शास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरणार आहे.\nश्रीहरीकोटा येथील डीप स्पेस सेंटरमधील अँटिनाद्वारे यानाचे नियंत्रण सुरू आहे. चांद्रयान-2 चे स्वतंत्रपणे भ्रमण सुरू असून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतचा त्याचा 15 मिनिटांचा प्रवास चित्तथरारक असेल, असे इस्रोचे\nअध्यक्ष के. सिवान यांनी म्हटले आहे.\nपूर्वनियोजित मार्गावरून या यानाने तीन लाख 84 हजार कि.मी.चे अंतर कापले आहे. विक्रमचा प्रवास प्रतिसेकंद सहा कि.मी. किंवा प्रतितास 21 हजार 600 कि.मी. असा आहे. त्यानंतर 15 मिनिटांनी विक्रमचा वेग दोन मीटर प्रतिसेकंद\nराहणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील भारताचे हे प्रथमच अवतरण असेल. यापूर्वी चंद्रावर मानव अथवा यंत्र केवळ अमेरिका, रशिया आणि चीननेच उतरविले आहे.\nचालू घडामोडी (5 सप्टेंबर 2019)\nआणखी पाच शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा’ :\nआयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ आणि हैदराबाद विद्यापीठ अशा पाच सरकारी शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा’ देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली.\nतर दहा सरकारी आणि खासगी शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा’ दिला जाणार आहे. एकूण वीस संस्थांपैकी आत्तापर्यंत सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे.\nतज्ज्ञ समितीने प्रत्येकी 15 संस्थांची शिफारस ऑगस्ट महिन्यात केंद्रीय अनुदान आयोगाला केली होती. रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन संचालक मंडळाचे सदस्य असलेले क्रिया विद्यापीठ तसेच, बेंगळूरुमधील अझिम प्रेमजी विद्यापीठाला ‘श्रेष्ठता दर्जा’ देण्याची शिफारस केंद्रीय अनुदान आयोगाने फेटाळली.\nतसेच गेल्या वर्षी तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींमधून मुंबई आणि दिल्ली आयआयटी तसेच, बेंगळूरुमधील इंडियन इन्स्टिटय़ूट फॉर सोशल सायन्सेस या तीन सरकारी शिक्षण संस्थांना तर, खासगी क्षेत्रातील बिट्स पिलानी, मणिपूर उच्चशिक्षण अकादमी आणि रिलायन्स फाऊडेशन जिओ इन्स्टिटय़ूट या तीन शिक्षण संस्थांची ‘श्रेष्ठता दर्जा’साठी निवड केलेली आहे.\nमहाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार :\nदेशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.\nतसेच अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुल, मुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.\nजिओची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा लॉन्च :\nरिलायन्स जियोची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर लॉन्च झाली. या सेवेंतर्गत जिओने मोफत टीव्हीसह विविध प्लॅन्स आणि ऑफरही लॉन्च केल्या आहेत. या प्लॅन्सनुसार ग्र��हकांना 1 जीबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेवेच्या गोल्ड आणि त्यावरील सर्व प्लॅन्ससाठी 4K स्मार्ट टीव्हीसेटही मोफत मिळणार आहे.\nजिओच्या गिगाफायबरचे रेंटल प्लॅन हे 699 रुपयांपासून 8,499 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 100 एमबीपीएसचा इंटरनेट स्पीड मिळणार आहे.\nतर यापुढच्या प्लॅन्ससाठी हा स्पीड 1 जीबीपीएसपर्यंत मिळू शकणार आहे. 699 रुपयांच्या बेसिक प्लॅननंतर गोल्ड प्लॅनचे मासिक भाडे 1299 रुपये आहे. त्यावरील डायमंड प्लॅनचे मासिक भाडे 2499 रुपये आहे. तर प्लॅटिनम प्लॅनचे\nमासिक भाडे 3999 रुपये आहे. तर सर्वाधिक महागडा प्लॅन टायटॅनिअम असून याचे मासिक भाडे 8999 रुपये आहे. या सर्व गोल्ड ते टायटॅनिअम प्लॅनमध्ये ग्राहकाला 4K टीव्ही मोफत मिळणार आहे.\nसन 1522 मध्ये फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.\nभारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म 6 सप्टेंबर 1901 मध्ये झाला.\nसन 1965 मध्ये 6 सप्टेंबर रोजी पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.\nसन 1993 मध्ये ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड झाली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (8 सप्टेंबर 2019)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shirurtaluka.com/pune-crime-news-it-girl-molested-at-mundhwa-area-police-sear", "date_download": "2021-05-18T01:26:09Z", "digest": "sha1:LHZMO6LNT7CCHMCQXUJP3MWYRXI533PM", "length": 11292, "nlines": 89, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "pune crime news it girl molested at mundhwa area police sear", "raw_content": "\nमंगळवार, 18 मे 2021\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५ शिरूर तालुक्यातील गावांची यादी सर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880 शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nशिरुर तालुक्यातील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९७६६११७७५५ / ९४२११८७७५५\nशिरूर तालुक्यातील गावांची यादी\nसर्पमित्र संपर्क: शेरखान शेख 9822698386 / 9860628789, श्रीकांत भाडळे 8796800880\nशिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...\nपुण्यात पहाटे अर्धनग्न युवकाने केला आयटीमधील युवतीचा पाठलाग...\nएका स्पीड ब्रेकरवर दुचाकी वेगात आपटल्यामुळे युवती खाली पडली. युवकाने तिच्या जवळ येऊन कपडे फाडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.\nशुक्रवार, 30 एप्रिल, 2021 17:48 प्रतिनिधी A + A -\nपुणे: आयटी कंपनीतून सुटल्यानंतर पहाटे घरी निघालेल्या इंजिनिअर युवतीचा एका अर्धनग्न युवकाने पाठलाग सुरू केला. घाबरलेल्या युवतीने दुचाकीचा वेग वाढवला. पण, स्पीड ब्रेकरवर पडल्यानंतर त्याने जबरदस्तीचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढव्यातील केशवनगर परिसरात घडला आहे.\nमृतदेहावर टाकलेली चादर सरकल्याचा भास झाला आणि...\nकेशवनगर परिसरात गुरूवारी (ता. 29) पहाटे हा प्रकार घडला. या प्रकरणी 27 वर्षीय युवतीने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अनोखळी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुण्यात रेल्वे अधिकाऱयाने केला महिलेचा विनयभंग अन्...\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीला आहे. गुरूवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास काम संपवून ती घरी निघाली होती. दुचाकीवरून केशवनगर येथून घरी जात असताना एकाने तिचा पाठलाग सुरू केला. त्या व्यक्तीच्या तोंडाला मास्क होता. अंगात शर्ट देखील नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने दुचाकी वेगाने चालविली. घराजवळील सोसायटी परिसरात असलेल्या एका स्पीड ब्रेकरवर दुचाकी वेगात आपटल्यामुळे युवती खाली पडली. युवकाने तिच्या जवळ येऊन कपडे फाडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. युवतीने आरडा-ओरडा केल्यामुळे तो पळून गेला. त्यानंतर युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा माग काढला जात आहे.\nसुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...\n पुणे पोलिसांनी डान्स बारवर छापा टाकला आणि...\nदरम्यान, पाठलाग झाल्यामुळे पीडित युवती खूपच घाबरली होती. त्यामुळे ती खूप वेगात दुचाकी चालवत सोसायटीजवळ आली. दुचाकीचा वेग जास्�� असल्यामुळे स्पीड ब्रेकरवरून तिची दुचाकी घसरून ती खाली पडली. त्यावेळी आरोपीने तिच्या अंगावरील कपडे फाडून जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तरूणी खूप जोरात ओरडू लागल्यामुळे सोसायटीचा सुरक्षारक्षक धावत आल्यामुळे आरोपी पळून गेला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.\nशिक्रापूरमध्ये घडले खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन...\nपुणे-नगर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळेल्या व्यक्तीचा मृत्यू\nतू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला\nसंपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे\nआजचा वाढदिवस: मयुर ओस्तवाल शुक्रवार, 16 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी गुरुवार, 15 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- संतोष प्रभू धायबर शुक्रवार, 02 एप्रिल 2021\nआजचा वाढदिवस:- तेजस फडके मंगळवार, 16 मार्च 2021\nआजचा वाढदिवस:- अॅड किरण रासकर सोमवार, 15 मार्च 2021\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी शुक्रवार, 14 मे 2021\nVideo: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्... शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nफेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्... बुधवार, 28 एप्रिल 2021\nशिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक... बुधवार, 05 मे 2021\nश्री क्षेत्र रामलिंग... गुरुवार, 02 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://yuvakatta.com/2021/04/17/habbits-og-babsaheb-ambedkar/", "date_download": "2021-05-18T02:02:22Z", "digest": "sha1:26POZO2B6NM75T2UA2TNTGDRUCF5KRJF", "length": 15107, "nlines": 176, "source_domain": "yuvakatta.com", "title": "पाकशास्त्रातही तरबेज असलेल्या बाबासाहेबांना स्वयंपाक तयार करून मित्रांना खाऊ घालण्याने विलक्षण आनंद व्हायचा.. - YuvaKatta", "raw_content": "\nHome ऐतिहासिक पाकशास्त्रातही तरबेज असलेल्या बाबासाहेबांना स्वयंपाक तयार करून मित्रांना खाऊ घालण्याने विलक्षण आनंद...\nपाकशास्त्रातही तरबेज असलेल्या बाबासाहेबांना स्वयंपाक तयार करून मित्रांना खाऊ घालण्याने विलक्षण आनंद व्हायचा..\nआमचे सर्व ��ेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम\nपाकशास्त्रातही तरबेज असलेल्या बाबासाहेबांना स्वयंपाक तयार करून मित्रांना खाऊ घालण्याने विलक्षण आनंद व्हायचा..\nबाबासाहेबांना स्वादिष्ट स्वयंपाक तयार करण्याची कला अवगत होती. वाचून जरा आश्चर्य वाटेल. पण होय हे खरे आहे. त्यांनी ही कला लहानपणापासून जोपासली होती. माता भिमाईच्या निर्वाणानंतर त्यांच्या आत्याला आणि बहिणीला स्वयंपाकात ते मदत करत होते. स्वत:चा स्वयंपाक स्वत करणे यामध्ये त्यांना कोणताही कमीपणा वाटत नव्हता.\nबाबासाहेबांनी तयार केलेल्या जेवणाचा आस्वाद त्यांचे मित्र मनमुरादपणे घेत होते. स्वत: स्वयंपाक तयार करून दुसर्यांना जेवू घालण्यात बाबासाहेबांना विलक्षण आनंद होत होता. आग्रहाने जेवण घालणे हा बाबासाहेबांचा मनाचा एक धर्म होता. म्हणूनच ते कोणत्याही पंंक्तीत, हॉटेलमध्ये जेवण घेत असताना प्रेमळपणाने चौकशी करत असत. काय हवंय काय नको ते पाहून त्याप्रमाणे जेवायला आग्रहाने वाढत.\nबाबासाहेब पाकशास्त्रात किती तरबेज होते हे पाहण्यासाठी एक किस्सा आपण पाहूयात. तो असा होता की, बाबासाहेब आणि त्यांचे मित्र श्रीकृष्ण तसेच माईसाहेब हे दिल्ली येथील अखोला येथे गेले होते. त्या प्रवासात भोजनाचे सर्व साहित्य म्हणजेच कोंबडीचे चिकन, तांदूळ, मसाला, तूप वगैरे सोबत घेतले होते. अखोला येथे गेल्यावर बाबासाहेबांनी स्वत: स्वयंपाक केला. त्यात नोकराची मदतही घेतली. कोंबडीचं कालवण, सुके मटण, बिर्याणी, वांगी अन् बटाट्याची भाजी असे पदार्थ बाबासाहेबांनी स्वत: तयार केले होते.\nस्वयंपाक तयार करत असताना बाबासाहेबांचे ते चित्र पाहण्यासारखे होते. स्वतः केलेल्या स्वयंपाकाची चव विचारण्यासाठी मित्राच्या हातावर कालवणाचे काही थेंब अोतत आणि कसे झाले आहे हे विजयी मुद्रेने ते विचारायचे. माईसाहेब जवळच बसून हे सारे कुतूहलाने पाहत होत्या. बाबासाहेब त्यांना म्हणत पहा तुम्हा स्त्रियांनादेखील असा स्वयंपाक करता येतो की नाही याबद्दल शंका वाटते. त्यांच्या या आठवणीचा किस्सा बळवंत वराळे लिखित ‘डॉ आंबेडकरांचा सांगती’ या पुस्तकात अधोरेखित करण्यात आला आहे.\nआमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.\nहे पण अवश्य वाचा :\nह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..\nमुलांनी ��्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…\nया कारणामुळे उज्जैनच्या ज्योतिर्लिंगाचे नाव महाकालेश्वर पडले\nPrevious articleसोमनाथ मंदिराच्या या रहस्यांनी इतिहासकारांच्याही तोंडच पाणी पळवलंय…\nNext articleभिक्षा मागणाऱ्या अनाथ मुलांच्या सेवेसाठी या जोडप्याने आपलं आयुष्य वाहिलंय…\nकहाणी भारतातील एका रहस्यमय मंदिराची: येथे रात्री थांबल्यास माणसे होतात दगड\nचित्तोडगड: ७०० एकर परिसरात वसलेल्या भारतातील सर्वांत मोठ्या किल्याचा इतिहास…\nछ.संभाजीराजे चरित्रातून आज आपण काय शिकावे : डॉ.विकास पाटील यांचा विशेष लेख..\nया कारणामुळे इतिहासात भारताला विश्वगुरू म्हटले जायचे…\nयुरोपीय देशाने पहिल्यांदा भारतावर आक्रमण या मसाल्यामुळे केले होते….\nयुद्धाच्या सर्व सीमा ओलांडून या देशातील सैनिकांनी 40000 महिलांच्या इज्जतीवर हात टाकला होता.. \nऐतिहासिक स्थळांना भेटी देत या ‘इतिहासप्रेमीने’ 52 शिलालेखाचे संशोधन केलंय…\nलेपाक्षी मंदिर: कोणत्याही साहाय्याविना उभे आहेत या मंदिराचे खांब..\nपहिल्या मुस्लिम महिला शासकाच्या रुपात रजिया सुलतानने इतिहास रचला होता…\nलोहारु रियासत वाचवण्यासाठी एक कुत्रा मुघलांच्या सैन्याशी लढला होता…\n मुगल बादशहा अकबरची बायको नादिराच सलीमची ‘अनारकली’होती…\nया पाच शास्त्रज्ञांचा मृत्यू त्यांनी लावलेल्या शोधामुळेच झाला होता…\nही होती भगवान विष्णू यांच्या 10अवतारामागील कारणे….\nराजकीय फायद्यासाठी काहीपण …..\n2021 मध्ये या राशींचे लोक होणार मालामाल, शनी देवांची असणार विशेष...\nहे ५२ चीनी एप्लिकेशन वापरणे तुम्हाला महागात पडू शकते..\nआयसीसी टी-20 विश्वचषकात एबी डिव्हिलियर्स करणार कमबॅक\nमात्र 5000 रूपयापासून सुरू केलेला हा व्यवसाय आज आहे 200 करोड़...\nया रक्तगटाच्या लोकांना डास चावल्यामुळे होत आहेत गंभीर रोग, अशी घ्या...\nया राशीसाठी जानेवारी २०२१ असेल फार महत्वाचा,वाचा सविस्तर…\nनाण्यांचा आकार गोल असण्यामागे हे कारण आहे. वाचा सविस्तर….\nहिंदू धर्मात सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिले किंवा ऐकणे मानले जाते...\nवास्तू टिप्स: पूर्व दिशातील वास्तूदोषामुळे या अडचणींचा सामना करावा लागतो….\nलॉकडाऊनच्या काळात सिने अभिनेत्रींमध्ये फेमस झालेले काही चॅलेंज…\nआपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या इरफान खान यांचे काही ��्रसिध्द डायलॉग….\nलॉकडाऊनमुळे होतोय मुलांच्या आरोग्यावर हा गंभीर परिणाम…\nवाचकांसाठी विविध विषयावरील लेख, रंजक गोष्टी, अपडेट सर्व काही एकाच जागेवर देण्याचा एक वेगळा अट्टाहास 'युवाकट्टा 'च्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, हा अट्टाहास तुम्हाला नक्की पसंद पडेल हीच अपेक्षा.\nerror: कॉपी नाही शेअर करा..\nखैरेवाडीच्या भांगे कुटुंबाने ३ गुंठ्यांत घेतली ७५ शेती पिके….\nया ४ राशीसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/chhatrapati-shivaji-maharaj-jayanti/", "date_download": "2021-05-18T00:45:33Z", "digest": "sha1:VQ67OSWERTPEDU4HBELFIML2R2UXE77K", "length": 3338, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "chhatrapati shivaji maharaj jayanti Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले शिवजन्मस्थळाला अभिवादन\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nशिवजन्मोत्सवानिमित्त किल्ले शिवनेरीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिषेक\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nविशेष : रयतेचा राजा\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nलक्षवेधी | द्रविडांचे अबाधित वर्चस्व\nविशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य\nज्ञानदीप लावू जगी | स्वभावोचि तुझा\n49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ\nअबाऊट टर्न | सल्लेबाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/35000-vaccines-available-for-pune-vaccination-is-likely-to-be-smooth-on-monday", "date_download": "2021-05-18T02:10:58Z", "digest": "sha1:SVZXVXZVUNRHGKVUO4SFVULKZUR4ZSLK", "length": 17755, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुण्यासाठी ३५ हजार लस उपलब्ध; सोमवारी लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nपुण्यासाठी ३५ हजार लस उपलब्ध; सोमवारी लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता\nपुणे : गेल्या तीन चार दिवसांपासून शासनाकडून लस उपलब्ध झालेली नसल्याने रविवारी बहुतांश केंद्र बंद असल्याने फक्त १ हजार ७०६ जणांचेच लसीकरण झाले. मात्र, आज शासनाकडून पुणे महापालिकेला कोविशिल्ड लसीचे ३५ हजार डोस मिळाले असल्याने पुढील दोन दिवस तरी लसीकरण व्यवस्थित होण्याची शक्यता आहे.\nगेल्या आठवड्यात पुणे शहराला केवळ ४५ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. केंद्र जास्त व लस कमी अशी स्थिती झाल्याने त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर झाला. ऑनलाइन नोंदणी करून त्यांना दिलेल्या वेळेनुसार लसीकरण केंद्रावर गेलेल्या नागरिकांवर ‘लस संपल्याने केंद्र बंद झाले आहे’ असे फलक पाहून परत फिरण्याची नामुष्की आली. खासगी लसीकरण केंद्रांनी परस्पर दुसऱ्याच नागरिकांना लस देऊन टाकल्याचे प्रकारही घडले आहेत. शहरात लसीकरण केंद्रांची संख्या १८२ इतकी झाली असून, यामध्ये ११० शासकीय तर ७२ केंद्र खासगी आहेत. शनिवारी १२५ केंद्र सुरू होते, त्यामध्ये केवळ ५ हजार ३७२ नागरिकांचे लसीकरण झाले.\nकोथरूड येथील गांधी भवन येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या केंद्राला केवळ ५० लस उपलब्ध झाल्या होत्या, त्यामुळे तेथील लसीकरण दोन तासात बंद झाले. अशाच प्रकारची अवस्था इतर लसीकरण केंद्रातील आहे. रविवारी खासगी केंद्रांवर अतिशय कमी लस उपलब्ध होती. तर महापालिकेचे जे केंद्र शनिवारी बंद होते, तिथे आज (रविवारी) लस शिल्लक होत्या त्यामुळे फक्त १ हजार ७०६ जणांचेच लसीकरण झाले. त्यामध्ये ६८८ जणांनी पहिला डोस घेतला. तर १ हजार १८ जणांनी दुसरी लस घेतली. अनेक केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेता माघारी जावे लागले.\nमहापालिकेला रविवारी ३५ हजार कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात आले. त्यानंतर महापालिकेने १८२ केंद्रांवर लस पुरविण्याचे काम सुरू केले. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी शहरातील सर्व केंद्रांवर लस उपलब्ध असल्याने लसीकरण सुरळीत होईल, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.\nमहिन्याभरात १० हजारांपेक्षा कमी लसीकरण झालेले दिवस\n२८ मार्च - १००५\n४ एप्रिल - ८०२३\n१८ एप्रिल - ८४१२\n२४ एप्रिल - ५३७०\n२५ एप्रिल - १७०६\nमे अखेरीस भारतात येणार स्फुटनिक व्ही लस; लवकरच भारतातही होणार उत्पादन\nभारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. गेल्या 24 तासांत भारतात तर तब्बल दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. सध्या भारतात लशीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. मात्र, तरीही भारतातील कोरोनाचे संक्रमण काही थांबायचे नाव घेत नाहीये. या साऱ्या पार्श्वभूमीवरच आता देशात लशीकरणाच्या अभ\nरेमडेसिव्हिरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली : देशभरात कोरोना संसर्गाचा भयावह उद्रेक झालेला असताना केंद्र सरकारने ‘रेमडेसिव्हिर’ची वाढ��ी मागणी पूर्ण करण्यासाठी या इंजेक्शनचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने आता दरमहा ८० लाख रेमडेसिव्हिर डोसचे उत्पादन करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्याची किं\nकऱ्हाडात Corona Vaccine नसल्याने सात केंद्र बंद; नागरिकांचे दिवसभर हेलपाटे\nकऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड शहरातील कोरोबाधितांचा मृत्यूदर वाढत असून, शहराचा मृत्यूदर पाच टक्के झाला आहे. त्यामुळे शहरात चिंता वाढली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहणाऱ्या शहरात 119 ऍक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. आजअखेर 103 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पालिकेने कोरोनाच्या विरोधात लढण्य\nनाकावाटे दिली जाणार लस, जाणून घ्या भारत बायोटेकच्या लसीबद्दल\nCorona Updates : नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच हैराण झाले आहेत. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत. याचाच एक भाग म्हणून लसीकरण मोहिम सरकारने राबविण्यास सुरवात केली आहे. या दरम्यान भारत बायोटेककडून एक महत्त्वाची म\nराज्याला केंद्राकडून रेमडेसिव्हिरची मदत; ठाकरेंनी मानले मोदींचे आभार\nCorona Updates : मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती केली होती. या\n१ मे पासून कोविन पोर्टल, आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी केल्यानंतरच मिळणार लस\nनवी दिल्ली : देशभरात १ मे पासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण मोहिम सुरु होत आहे. या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून यासंबंधींच्या नियमांची\nपुण्यासाठी ३५ हजार लस उपलब्ध; सोमवारी लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता\nपुणे : गेल्या तीन चार दिवसांपासून शासनाकडून लस उपलब्ध झालेली नसल्याने रविवारी बहुतांश केंद्र बंद असल्याने फक्त १ हजार ७०६ जणांचेच लसीकरण झाले. मात्र, आज शासनाकडून पुणे महापालिकेला कोविशिल्ड लसीचे ३५ हजार डोस मिळाले असल्याने पुढील दोन दिवस तर��� लसीकरण व्यवस्थित होण्याची शक्यता आहे.\n'आधी तुझ्या सिनेमांच्या तिकिटांबद्दल बोल'; लशीच्या किंमतीबद्दल बोलणारा फरहान ट्रोल\nकोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लशीची खुल्या बाजारातील किंमत इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त असल्याची चर्चा सुरू आहे. सर्व राज्यांच्या सरकारी रुग्णालयांसाठी ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांना १५० रुपयांत लशीचे डोस देण्यात येणार आहेत. लशींच्या किं\n\"लसींच्या किंमती कमी करा\"; केंद्राचं 'सीरम' आणि 'भारत बायोटेक'ला आवाहन\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या लस उत्पादक कंपन्यांनी आपापल्या लसींच्या किंमती जाहीर केल्या आहेत. या किंमती कमी करा जेणेकरुन सर्वसामान्यांच्या खिशाला ज\nराजधानीत दिल्लीत आता लशींचा दुष्काळ\nनवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील (Delhi) ऑक्सिजनचे (Oxygen) संकट (Crisis) दूर होण्याची चिन्हे असतानाच आता कोरोना लशींच्या (Corona Vaccine) तुटवड्याचा (Shortage) प्रश्न समोर आला. येत्या ३ महिन्यांमध्ये सर्वच वयोगटांतील दीड कोटी दिल्लीकरांना लसीकरण (Vaccination) पूर्ण करण्याचे राज्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/oxygen-generator-plants-to-be-set-up-at-new-bhosari-jijamata-akurdi-thergaon-hospitals-information-of-ruling-party-leader-namdev-dhake-nrvk-120972/", "date_download": "2021-05-18T02:21:55Z", "digest": "sha1:37BMQJCVMBIAQR4QLHA3BEJLSTR7464O", "length": 15130, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Oxygen generator plants to be set up at New Bhosari, Jijamata, Akurdi, Thergaon hospitals; Information of ruling party leader Namdev Dhake nrvk | जिजामाता, आकुर्डी, थेरगाव रुग्णालयांमध्ये उभारणार ऑक्सिजन जनरेटर प्लांट; सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, मे १८, २०२१\nपुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार; मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा : वाचा लाईव्ह अपडेट\nBall Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया\nझाडावरच झाला क्वारंटाइन; एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले\n‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा\nSBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु\nपिंपरी-चिंचवडजिजामाता, आकुर्डी, थेरगाव रुग्णालयांमध्ये उभारणार ऑक्सिजन जनरेटर प्लांट; सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती\nकोरोना साथीच्या काळात देशाच्या बर्याच भागात लोकांना ऑक्सिजनच्या अभावामुळे आपला जीव गमावावा लागत आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. तसेच, महाराष्ट्रामध्ये ऑक्सीजनची गरज ओळखून आतापर्यंत जवळपास तीनशे ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासनाच्या रुग्णालयांमध्ये हे प्लांट बसविण्यात येणार आहे.\nपिंपरी : कोरोना साथीच्या काळात देशाच्या बर्याच भागात लोकांना ऑक्सिजनच्या अभावामुळे आपला जीव गमावावा लागत आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. तसेच, महाराष्ट्रामध्ये ऑक्सीजनची गरज ओळखून आतापर्यंत जवळपास तीनशे ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासनाच्या रुग्णालयांमध्ये हे प्लांट बसविण्यात येणार आहे.\nशहरातील ऑक्सिजनच्या कमतरता व भविष्यातील ऑक्सीजनची गरज लक्षात घेवून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून देखील भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव या चार नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. ऑक्सीजन प्लांट निर्मीती करणा-या कंपनीकडे ऑक्सीजन प्लांटची मागणी दिवसेंदिवस वाढू लागल्याने पुढे याचीही कमतरता पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवून महापालिकेने तातडीने सदर ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविण्याचा निर्णय घेतला आहे.\nसद्यस्थितीमध्ये शहरात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांची धावाधाव होत आहे. ऑक्सीजनच्या अभावामुळे राज्यात अनेक दुर्घटना घडतांना दिसून येत आहे. भविष्यामध्ये शहरात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या नव्याने उभारण्या��� आलेल्या भोसरी, जिजामाता, आकुर्डी याठिकाणी ९६० एलपीएम व थेरगाव रुग्णालयात १०५० एलपीएम क्षमतेचे ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. या चारही रुग्णालयांच्या माध्यमातून जवळपास ४५० ऑक्सीजन बेड व ५० व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी हा प्लांट उपयुक्त ठरणार आहे.\nऑक्सीजन तयार करणा-या कंपन्यांकडे दिवसेंदिवस मोठया प्रमाणात मागणी वाढत असल्याने या कंपन्यांकडून शहरातील रुग्णालयांना ऑक्सीजन पुरवठा करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा विचार करून भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव या चार ठिकाणी ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविल्यामुळे ऑक्सीजनचा कायमचा प्रश्न मिटणार असून यामुळे मोठया प्रमाणात ऑक्सीजनची बचत होणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.\nकोरोना बाधित रुग्णांना तातडीने मदत; महापालिका आणि बीवीजी देणार मोफत रुग्णवाहिका सुविधा\nमनोरंजनतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nमनोरंजनअभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल\nमनोरंजन'राधे रिलीज करतोय पण...', भाईजानने मागितली थिएटर्स मालकांची माफी\nमनोरंजनमराठी कलाकारांनी केलं 'सर्वश्रेष्ठ दान'...'रक्तदान'\nया चुकीला माफी नाहीआता बोला विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग\nCorona Vaccine Updatesगोलमाल है भाई सब गोलमाल है कोरोना : दोन लसींमधील अंतराचा आधार काय\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nपत्राद्वारे अनेक नेत्यांची मागणीआता तरी मोदी सरकार याला दाद देईल का कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा\nसंपादकीयतिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा\nमंगळवार, मे १८, २०२१\nकोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991650.73/wet/CC-MAIN-20210518002309-20210518032309-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}